diff --git "a/data_multi/mr/2019-13_mr_all_0160.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0160.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0160.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,1007 @@ +{"url": "http://www.saamana.com/one-act-play-competition-on-malwan/", "date_download": "2019-03-26T08:38:36Z", "digest": "sha1:7LNKOIOBWRLSOMM5HN3GEZD2B5MDLCVA", "length": 15390, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मालवणात स्वराध्या फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमालवणात स्वराध्या फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन\nव्यावसायिक नाटके आणि टी��्ही मध्यम यांच्यात लोकांच्या मनोरंजनासाठी होत असलेल्या जीवघेण्या स्पर्धामुळे मराठी रंगभूमी भरडली जात आहे,अशी खंत व्यक्त करताना राजकीय पुढारी जेव्हा कलावंतांच्या पाठीशी ठाम उभे राहतील तेव्हाच रंगभूमी खऱ्या अर्थाने पुढे जाईल, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले.\nमालवण येथील स्वराध्या फाउंडेशनच्या वतीने आणि प्राईड लॅंण्ड प्रॉपर्टीज यांच्या वतीने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात घेण्यात आलेल्या मामा वरेरकर करंडक २०१७ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक शेखर मोर्वेकर,सत्यवान परब,युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप घुले, लेखक व सिने अभिनेता योगेश सोमण,नाट्य सिने अभिनेता रवींद्र देवधर, संस्थचे अध्यक्ष सुशांत पवार,मालवणी कवी रुजरिओ पिंटो,यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना गवाणकर म्हणाले, स्वराध्या संस्थेमार्फत वायरी भूतनाथ नूतन नाट्य समाज मंडळाचा सत्कार करण्यता आला. हि उल्लेखनीय बाब आहे. महारष्ट्रातील रसिकांना बोलीभाषेचे दर्शन घडविण्यासाठी विविध बोलीभाषाच्या एकांकिका स्पर्धा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nजेष्ठ नेपथ्यकार अनंत पंतवालावलकर यांचा.गवाणकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संस्थेच्या वतीने गवाणकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नाट्यगृहात साकारण्यात आलेल्या मच्छिंद्र कांबळी यांच्या स्मृती दालनाचे उद्घाटन गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यत आले. फोटोग्राफार असोशिएशनच्या वतीने अजय मुणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात रविद्र वराडकर,संदीप घुले, सुशांत पवार, यांनी आपले विचार मंडले.सूत्रसंचालन सुधीर कुर्ले, यांनी प्रास्ताविक गौरव ओरसकर,यांनी तर आभार सचिन टिकम यांनी मानले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१० खलाशांसह केरळची नौका सुखरुप किनाऱ्यावर\nपुढीलदादर येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/CAD/INR/1", "date_download": "2019-03-26T09:02:42Z", "digest": "sha1:POV2YLTSLVPVX44EO7HCH2T4PL7AI5BV", "length": 8042, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "कॅनडियन डॉलरमधून भारतीय रुपयांमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nकॅनडियन डॉलरमधून भारतीय रुपयांमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी ��ियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-03-26T08:50:21Z", "digest": "sha1:7MXCHOWVHL52COJ2BH6WUOO6YNBR5G2I", "length": 7241, "nlines": 261, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९९ मधील मृत्यू\n\"इ.स. १९९९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५० पैकी खालील ५० पाने या वर्गात आहेत.\nइसा इब्न सलमान अल खलिफा\nरामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी\nकारेल व्हान हेट रीव्ह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/comedy-story-2-1117744/", "date_download": "2019-03-26T08:49:07Z", "digest": "sha1:E6564I4ZTEE5G5I2K6PR6IDJOLCI3A7N", "length": 26954, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सुरळीच्या वडय़ा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nजन्म म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा नव्हे बरं का हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. घामाघूम होऊन जातो मी.\nजन्म म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा नव्हे बरं का हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. घामाघूम होऊन जातो मी. मित्रांनो, मी भोगलंय ते तुम्ही भोगू नये म्हणून. विशेषत: नवीन लग्न झालेले असाल तर ही कथा तुम्हाला मार्गदर्शक होईल.\nअलीकडे ही म्हणजे- मिनी एखादा पदार्थ करते म्हणाली की मला हुडहुडीच भरून येते. आधी बाहेर जाऊन ‘मॅक्सा फॉर्म’ किंवा ‘लोमोटील’ वगैरे पोट बिघडल्यावर घेतात त्या गोळय़ा घेऊन येतो. मनाची तयारी करून पाटावर जाऊन बसतो. खरं तर दूर कुठेतरी पळून जावं असंही वाटतं. पण आपल्या तरुण पत्नीला एकटं टाकून असं बेजबाबदारपणे निघूण जाणं तरी बरं दिसतं का समाजाला विषय देण्यापेक्षा एकटय़ानं भोगलेलं बरं.\nभगिनींनो, तुम्ही म्हणाल एवढं काय भोगलं बायको एखादा पदार्थ इतक्या प्रे���ाने करते म्हणते तर तिचं कौतुक जाऊ द्या, पण असं एकदम पळून वगैरे.. नाही तरी सगळे मेले पुरुष अस्सेच- भगिनी असं म्हणतील. पण पुरुषांना कदाचित पुन:प्रत्ययाचं दु:ख आठवेल. असो. आता नमनालाच घडाभर तेल पुरे\nएकदा नेहमीपेक्षा वेगळी (अगदी वेगळी) सकाळ उगवली. अजूनही ती आठवण.. रविवार असूनही मिनी लवकर उठली. माझा थोडासा हिरमोडच झाला, पण हे दु:ख पुढच्या दु:खापुढे अगदी नगण्य.\nमलाही ती उठवायला लागली. ‘‘ऊठ ना आज किन्नई मी तुझ्या आवडीचा पदार्थ करणारै आज किन्नई मी तुझ्या आवडीचा पदार्थ करणारै पर्वा तू त्या नायकीणबाईंकडे (मी दचकलोच. पण नाईक आडनावाच्या बाई) त्या सुरळीच्या वडय़ा खाल्ल्या होत्या ना त्या करणारै पर्वा तू त्या नायकीणबाईंकडे (मी दचकलोच. पण नाईक आडनावाच्या बाई) त्या सुरळीच्या वडय़ा खाल्ल्या होत्या ना त्या करणारै तुला खूऽऽप आवडल्या होत्या.’’ (खू ऽ ऽप या शब्दांत दर्द आणि उपरोध आणि मीही करू शकते असे अनेक अर्थ) त्या वडय़ा खरंच मला खूप आवडल्या होत्या, तसं नाईकीणबाईना बोलून दाखवलं होतं. (ती फार घोडचूक झाली हे उशिरा कळलं.)\nसौ. मिनी मला उठवीत होती. खरं तर आज एक दिवस सुट्टीचा आरामात उठून चहा घेत पेपर वाचायचा. पुन्हा चहा घेत संध्याकाळचे किंवा मॅटिनीचे बेत रचायचे. पुन्हा कॉटवर लोळायचं. पण सगळे प्रकल्प रद्द झाले. मी चिडू नये म्हणून मिनीने तिचे एवढेसे केस माझ्या गालावर फिरवले, ‘उठतोस ना आरामात उठून चहा घेत पेपर वाचायचा. पुन्हा चहा घेत संध्याकाळचे किंवा मॅटिनीचे बेत रचायचे. पुन्हा कॉटवर लोळायचं. पण सगळे प्रकल्प रद्द झाले. मी चिडू नये म्हणून मिनीने तिचे एवढेसे केस माझ्या गालावर फिरवले, ‘उठतोस ना’ लाडिक आवाज- ‘वडय़ा खायच्यात ना’ लाडिक आवाज- ‘वडय़ा खायच्यात ना\n‘अगं, मला वडय़ा खायच्यात खरं आहे. पण त्यांचा माझ्या उठण्याशी काय संबंध\nती लाडिकपणे म्हणाली, ‘हे काय तू उठल्याशिवाय मला सगळे पदार्थ कोण आणून देणार तू उठल्याशिवाय मला सगळे पदार्थ कोण आणून देणार आणि या वडय़ा केवळ तुझ्यासाठीच मी करणारै आणि या वडय़ा केवळ तुझ्यासाठीच मी करणारै मला नाही एवढी आवड आणि खाण्याची हौस मला नाही एवढी आवड आणि खाण्याची हौस’ (म्हणजे माझ्यावर उपकार आणि मीच खादाड असा गर्भित अर्थ)\nउठणं भाग होतं, नाहीतर रविवारचा विचका. चहाबरोबर खारी बिस्किटं- जी फार महाग असतात म्हणून व तुपकट असतात म्हणून मला मोजकीच मिळत; तिने अगदी बरणी पुढे ठेवून दिली. मीही चवीने खाल्ली. मिनीचा मूड बघून जरा अधिकच. तरीही तिने बरणीकडे पाहिले नाही.\nअंघोळ लवकर उरकावी लागली. पैसे सहज हातात ठेवत मिनी म्हणाली, ‘पळ आता ओला नारळ, तीळ, खसखस, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, अर्धा लिटर दही, चण्याची डाळ घेऊन ये. मी तिच्याकडे बघितल्यावर म्हणाली, ‘हे सगळं आवश्यकच आहे ओला नारळ, तीळ, खसखस, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, अर्धा लिटर दही, चण्याची डाळ घेऊन ये. मी तिच्याकडे बघितल्यावर म्हणाली, ‘हे सगळं आवश्यकच आहे तुझ्या लक्षात राहणार नाही. मी लिहूनच देते’ (माझ्या बुद्धिमत्तेवर केवढा विश्वास).\nवस्तूंची यादी व पैशांचं व्यस्त प्रमाण बघून मी पैशांकडे केविलवाणेपणे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, ‘पुरतात एवढे जास्त दिले की एखादा मित्र भेटतो, त्याला हॉटेलात चहा पाजवावा लागतो, वर सिग्रेटी फुंकणं जास्त दिले की एखादा मित्र भेटतो, त्याला हॉटेलात चहा पाजवावा लागतो, वर सिग्रेटी फुंकणं’ मी गप्पच बसलो. माझे ‘आतले’ पैसे घेऊन गेलो (तेही एक दु:ख.)\nसर्व वस्तू घेऊन मिनीच्या कल्पनेइतकं लवकर परतलो. या दोन वर्षांत इतकं वेगात मी काम केलं म्हणून मिनी खूश झाली. कौतुक करू लागली. लगेच मी बाहेर निघालो तर म्हणाली, ‘हे काय हे सगळं असंच काय टाकलंस हे सगळं असंच काय टाकलंस थोडीशी कोथिंबीर निवडून चिरून दे. थोडं खोबरं खवून दे, थोडे तीळ, खसखस बघून दे. बारीक खडे असतात कधी कधी..’ मी जरा रागात म्हटलं, ‘अजून काही थोडंसं आहे का थोडीशी कोथिंबीर निवडून चिरून दे. थोडं खोबरं खवून दे, थोडे तीळ, खसखस बघून दे. बारीक खडे असतात कधी कधी..’ मी जरा रागात म्हटलं, ‘अजून काही थोडंसं आहे का\n बाकी सर्व मीच करणारै, फक्त एवढंच तर सांगितलं\nमिनीचं ‘थोडंसं’ व ‘फक्त’ काय असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कोथिंबीर धुवून चिरून दिली. खोबरं खवून दिलं. खसखसे, तीळ निवडले, ताकही करायला लावलं. मग म्हणाली, ‘अय्या डाळ दळून आणायचीय की डाळ दळून आणायचीय की’ केवळ जिव्हालौंल्यासाठी माणूस किती कष्ट करू शकतो असं मला वाटून गेलं. आईच्या हाताखालीसुद्धा मी काही केलं नव्हतं.. पण बाईच्या.. जाऊ द्या. महिला आघाडी, स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, समान हक्क वगैरेमुळे बायका फार शेफारल्यात असं वाटलं.\nआता आरामखुर्चीत पडून पेपर वाचून म्हणत सिगारेट शिलगावली. एक-दोन झुरके घेतले. इतक्यात मिनी बाहेर आली. भयं��र घोटाळा झाल्यासारखा संकटग्रस्त चेहरा. मीच भयभीत झालो. प्रश्नार्थक बघू लागलो. मिनी केविलवाणी झाली होती. ‘एक वाटी पिठाला किती वाटय़ा ताक घेतात मला आठवेचना. जरा नाईकीणकाकूंना विचारतोस का फोन करून’ आता न करून काय करणार’ आता न करून काय करणार ‘वडय़ा आवडल्या’ म्हणालो होतो ना ‘वडय़ा आवडल्या’ म्हणालो होतो ना मी फोन केला तर नाईककाका म्हणाले, ‘ती मैत्रिणींबरोबर मॅटिनीला गेलीय.’ मग समोरच्या उषा वहिनींकडे तिने मला पिटाळले. त्यांनाही नक्की प्रमाण माहीत नव्हतं. पण दोघी-तिघींच्या बहुमताने सुरळीच्या वडय़ा सुरू झाल्या.\nताटांना दोन्ही अंगाने तेल लावणे, ताटांवर शिजलेलं पीठ पसरणं (हात भाजून घेत), त्यावर भराभरा खोबरं, कोथिंबीर पसरणं वगैरे कामात मी तिला मदत केली आणि बाहेर जाऊन वडय़ांची वाट बघत बसलो. रेशमासारख्या मऊसूत पिवळय़ाधम्मक वडय़ा, वर ताजी हिरवीगार कोथिंबीर, खोबऱ्याचा शुभ्र दुधाळ कीस, वरून हिंग-मोहरी-खसखशीची फोडणी..\nसकाळपासूनच्या दगदगीमुळे मला झोप लागली असावी. साडेबारा- एकच्या सुमारास मिनीने मला उठवले. वडय़ा खाण्याच्या कल्पनेने सुखावलो. ‘इतक्यात मिनीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. दचकलोच. खूप उतरला होता तिचा चेहरा. केविलवाणा झाला होता. अध्र्याच्यावर तर मीच काम केलं होतं. मग हिला काय झालं थकायला मी बळेच हसलो. पण ती हसेना. उगीच विचारलं, मिने, दमलीस का गं मी बळेच हसलो. पण ती हसेना. उगीच विचारलं, मिने, दमलीस का गं’ म्हणाली, ‘दमायचं काही नाही रे’ म्हणाली, ‘दमायचं काही नाही रे पण वडय़ा म्हणाव्या तशा जमल्या नाहीत. काय चुकलं काही समजेना. कितीवेळा मोडून केल्या, पण..’ मी म्हणालो, ‘जाऊ दे पण वडय़ा म्हणाव्या तशा जमल्या नाहीत. काय चुकलं काही समजेना. कितीवेळा मोडून केल्या, पण..’ मी म्हणालो, ‘जाऊ दे त्याचं काय एवढं जशा असतील तशा वाढ. एवढी नव्‍‌र्हस होऊ नकोस.’\nमिनीने वडय़ा म्हणून ताटात जे वाढलं यावरून माझे सगळे अंदाज चुकल्याचं लक्षात आलं. वडय़ांच्या ऐवजी पिठाच्या गाठी गाठी ताटात पडल्या. सुरळीच्या वडय़ांचे जे रम्य दृश्य मी पाहिलं होतं ते एकदम भंगलं. मीही नव्‍‌र्हस झालो. मिनीचा चेहरा बघून माझी निराशा मी लपवली. मग काही आठवल्यासारखं करीत मिनी म्हणाली, ‘अरे तू डाळीवरच डाळ टाकली होतीस ना तू डाळीवरच डाळ टाकली होतीस ना पुष्कळदा गिरणीत भेसळ होते पुष्कळदा गिरणीत भेसळ होते\n अगदी समोर ���भं राहून डाळ दळून घेतली.’\n‘पण चवीला बऱ्या झाल्यात ना रे\nआवंढा व पिठाच्या गोळय़ा गिळत मी म्हणालो, ‘तशा बऱ्या झाल्यात.’ खरं तर खसखशीतले बारीक खडे दाताखाली कचकच येत होते. मीच निवडले होते. सांगणार कुणाला पिठाचे गोळे गिळवत नव्हते. पण आता काही म्हटलं तर मिनी रडेलच म्हणून तिने काही विचारले की डोळे मोठे करून हसायचा प्रयत्न मी करायचो. म्हणायचो, ‘काही का असेना, चवीला छान झाल्यात.’\nमित्रांनो, खोटं नाटक करताना किती प्रयास करावा लागतो हे कदाचित तुम्हालाही ठाऊक असेल. महागाईचं टाकायचं तरी कसं एवढी खसखस, खोबरं, कोथिंबीर तिच्यापुढे एक गुठळी तोंडात टाकायचो व तिचं लक्ष नसलं की हळूच पाटाखाली किंवा पाण्याच्या तांब्यात टाकायचो. ‘बरी झालेय’ म्हटल्यामुळे मिनी मला वाढतच गेली.\nइतक्यात समोरच्या उमावहिनी आल्या. ‘मीना ए मीना कशा झाल्यात ग वडय़ा’’ मिनीचा चेहरा एकदम उतरला. पण तशी ती फार प्रसंगावधानी\n‘अहो काकू, वडय़ा इतक्या मस्त झाल्या होत्या म्हणता रेशमासारख्या मऊसूत. यांनी फस्तच केल्या बघा. (त्यावेळी पिठाच्या गोळय़ा टाकलेला तांब्या घेऊन मी मोरीकडे पळत सुटलो) आणि थोडय़ाशा उरलेल्या मी खाऊन टाकल्या. पुढच्या वेळी जरा जास्त करीन.’ उमा वहिनी गेल्यावर मिनी म्हणाली, ‘मुद्दामच त्यांनी चुकीचं माप सांगितलं असावं असं वाटतंय रेशमासारख्या मऊसूत. यांनी फस्तच केल्या बघा. (त्यावेळी पिठाच्या गोळय़ा टाकलेला तांब्या घेऊन मी मोरीकडे पळत सुटलो) आणि थोडय़ाशा उरलेल्या मी खाऊन टाकल्या. पुढच्या वेळी जरा जास्त करीन.’ उमा वहिनी गेल्यावर मिनी म्हणाली, ‘मुद्दामच त्यांनी चुकीचं माप सांगितलं असावं असं वाटतंय खोटारडय़ा. वडय़ा बघायला येतात खोटारडय़ा. वडय़ा बघायला येतात पुढे ती काय बोलली हे ऐकायला मी थांबू शकलो नाही. म्हणजे थांबता आले नाही. पोटात कळा येत होत्या. पाच-सहा वेळा धावावं लागलं.\nनंतर मात्र ठरवलं, यापुढे कधीही कुणाकडचाही पदार्थ आवडला तरी त्याचं बायकोसमोर कौतुक करायचं नाही. कारण तो पदार्थ नव्याने जन्मणार आणि वेदना मात्र मला सहन कराव्या लागणार. हा अनुभव मित्रांनो, तुम्हालाही आला असेल ना द्या तर टाळी नसेल आला अनुभव, तर माझ्या अनुभवाने शहाणे व्हा. कुणाच्याही पदार्थाची आपल्या बायकोपुढे स्तुती करू नका. लक्षात ठेवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकथा : एका नक���राची गोष्ट\nरुक्मिणीच्या शोधासाठी मिकाची धडपड\nFIFA World Cup 2018 : मनं जिंकणाऱ्या जपानची गोष्ट\nकथा : काव काव कावळ्या…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2017/11/blog-post_27.html", "date_download": "2019-03-26T08:15:58Z", "digest": "sha1:65JVJP56DST2VOUU3D2O3MTQCNBF6LUT", "length": 6405, "nlines": 30, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: घाट चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर", "raw_content": "\nघाट चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर\nज्ञानोबा माऊलीच्या आळंदी घाटावर जिथे लोक जीवनाचा मोक्ष मिळवण्यास येतात अशाच पवित्र घाटावर उपेक्षितांच आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी म्हणजे ‘घाट’ हा चित्रपट. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक मान्यवरांच्या उपस्थितीत दाखवण्यात आली. आळंदी घाटाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची फुललेली कहाणी दाखवतानाच जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड मांडणाऱ्या ‘घाट’ ची निर्मीती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी के���ं आहे. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेला ‘घाट’ येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nया चित्रपटादरम्यान आमचे छान सूर जुळले होते असं सांगताना त्याची झलक चित्रपटातही दिसेल असा विश्वास दिग्दर्शक राज गोरडे व चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला. मन्या व पप्या यांच्या नात्याचा हळवा बंध उलगडून दाखवतानाच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातीलदाहक वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.\nकथेच्या मागणीनुसार या चित्रपटात ज्ञानोबा माउलींचा एक गजर असून हा गजर वैभव देशमुख यांनी लिहिला असून प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा यांनी स्वरबद्ध केला आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. यश कुलकर्णी, दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसोबत मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’मध्ये भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद राज गोरडे यांचे आहेत. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कलादिग्दर्शक आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचे आहे. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील निर्मिती व्यवस्थापक आहेत.\n१५ डिसेंबरला ‘घाट’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/incredibles-2-marathi-review", "date_download": "2019-03-26T08:25:21Z", "digest": "sha1:F4YIZSN5V5NSRI3IEHJW4RNLSD5BQDOC", "length": 7282, "nlines": 40, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "दि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल! | पाहावे मनाचे", "raw_content": "\nदि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल\n**पाहुणा लेखक: आनंद मोरे**\nसुपरहिरोंच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टी चाचपडत असताना हॉलिवूड मात्र याबाबत फार पुढे निघून गेलं आहे हे आज 'इन्क्रेडिबल्स 2' बघताना जाणवलं. अॅनिमेशनपट म्हणजे लहान मुलांचा चित्रपट अश्या ठोकळेबाज समजुतीला 'डिस्ने' आणि 'पिक्सर'ने कित्येकदा जोरदार धक्के दिले आहेत. 'इन्क्रेडिबल्स 2' तर या समजुतीला हाणून पाडतो. चित्रपटगृहातील कच्च्या बच्च्यांकडून हशा वसूल करत असताना, बरोबर ���लेल्या पालकांच्या हृदयाला हात घालणे आणि तरुणांना वैचारिक खाद्य पुरवणे अशी तिहेरी कसरत अगदी लीलया पार पाडतो.\nकिती मुद्दे आणि किती सहजगत्या मांडले आहेत हे पाहिलं आणि एक प्रेक्षक म्हणून मी थक्क झालो.\n1) प्रत्येक मुलात भविष्यासाठी असंख्य संभावना दडलेल्या असतात आणि जसजसे मूल मोठे होते तसतश्या यातील एखाद दोन संभावना प्रत्यक्षात येतात बाकीच्या विरून जातात.\n2) बाहेर सुपरहिरो म्हणून चमकायचं असेल तर घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी एका जोडीदाराला घरी थांबणं आवश्यक आहे.\n3) मुलांचं संगोपन ही सुपरहिरोने करायच्या कामगिरीपेक्षाही कठीण कामगिरी आहे.\n4) सुपरहिरो आहेत म्हणून आपल्या आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण निवांत राहणे योग्य नव्हे. सुपरव्हिलनसाठी सुपरहिरोला हाक मारावी पण साध्या व्हिलनसमोर स्वतःच हिरो म्हणून उभे रहावे.\n5) सुपरहिरो सगळं काही करेल आपण फक्त प्रेक्षक आहोत. यदा यदा हि धर्मस्यप्रमाणे ईश्वरशरणच्या धर्तीवर सुपरहिरोशरण होऊन निष्क्रिय बनणे अयोग्य आहे. आयुष्य ही बघायची गोष्ट नसून जगायची गोष्ट आहे हे कधीच विसरायचं नाही.\n6) कायदा पटत नसेल तर कायदाभंग करण्याऐवजी कायदा बदलण्याचे वैधानिक मार्ग वापरायचे.\n7) आपण सुपरहिरो असलो तरी कायदा हातात घेऊन गुन्हेगाराला शासन करायचं नाही. त्याला पकडून न्यायव्यवस्थेच्या ताब्यात द्यायचं.\n8) कुणी चार स्तुतीचे शब्द उधळले म्हणून लगेच तो आपल्या बाजूचा आणि समविचारी आहे असा गैरसमज करून घ्यायचा नाही.\n9) मोठ्या कामात आघाडीवर राहून चमकोगिरी करण्यापेक्षा आपल्या क्षमतेचा जास्त उपयोग पडद्यामागे होणार असेल तर तेही करावे.\n10) घर व्यवस्थित सांभाळले जात असेल तर स्त्रियाही बाह्य जगात पुरुषांइतकंच उत्कृष्ट काम करू शकतात.\nप्रत्येक सीन बद्दल बोलायचं म्हटलं तर अजून शंभर मुद्दे निघतील. पण सुपरहिरोंचे चित्रपट पाहून स्वप्नात रममाण होणाऱ्या छोट्या दोस्तांना, तुमच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी स्वतःच सोडवायला विसरू नका हा मोलाचा संदेश सुपरहिरोंकडूनच देण्याचं धाडस दाखवणारा हा चित्रपट खरोखरच इन्क्रेडिबल आहे.\n- पाहुणा लेखक: आनंद मोरे\nदि इन्क्रेडिबल्स- २ (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nपिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा\nजन्माच्या रहस्यमय उगमाकडे… स���टोरीज वी टेल\n'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच\n‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5669410377954103329&title=Changemakers%20women%20received%20Awards&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:10:11Z", "digest": "sha1:WSQSHAJCSX2DHRLSC5S4MNHBDJ5XLQLE", "length": 10150, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘चेंजमेकर’ ठरलेल्या महिलांचा सन्मान", "raw_content": "\n‘चेंजमेकर’ ठरलेल्या महिलांचा सन्मान\nगंगा धेंडे ‘परिवर्तनाचे दूत’ पुरस्काराच्या मानकरी\nपुणे : स्फूर्ती महिला मंडळ आणि ‘स्माईल’ संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ (परिवर्तनाचे दूत) उपक्रमाअंतर्गत पद्मा कांबळे गटातील चेंजमेकर प्रमोटर गंगा धेंडे यांनी ‘परिवर्तनाचे दूत’ पुरस्कार पटकावला. रुपाली पानसरे यांना ‘उद्योगिनी’, रत्ना नाईक यांना ‘विकासिनी’, सोनाली गाडे यांना ‘स्वयंसिध्दा’, ऊर्मिला गायकवाड यांना ‘शौर्य’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय वर्षा कुंभार यांना ‘स्वावलंबन’, अनुराधा काळसेकर यांना ‘कलावंती’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. शीतल कुंभार पुरस्कृत चार सेवा पुरस्कार जयश्री घाडगे, स्वप्नाली हुन्नूर, सुजाता झुरंगे, प्रणिती आंगरे यांना देण्यात आले. मृणालिनी वाणी यांना ‘विशेष सहभाग’ पुरस्काराने गौरविण्यात आले.\nटिळक स्मारक मंदिर येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी सनत परमार, दर्शना परमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रुपाली चाकणकर, अश्विनी कदम, वैशाली बनकर, लक्ष्मी दुधाने, नंदा लोणकर, विजया कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, चेंजमेकर्स ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या.\nया वेळी वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘चेंजमेकर’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू झाला. समाजात अनेक समस्या, आव्हाने आहेत. समाजासाठी आणि शहरासाठी आपण देणे लागतो, त्यासाठी झटून काम केले पाहिजे. या उपक्रमात स्वच्छता, साक्षरता मोहीम, तसेच अनेकविध उपक्रमांचे आयोजन होते. महिलांना सक्षम, सबल करायचे असेल, तर पहिले त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या, तर खऱ्या अर्थाने समाजाला घडवू शकतील. या उपक्रमामुळे महिलांचे कुटुंबातील स्थान उ��चावले आहे. महिलांमधील आत्मविश्वास वाढावा यासाठी विविध उपक्रम ‘चेंजमेकर’ घेते.’\nया वेळी सर्व चेंजमेकर प्रमोटर्सना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मृणालिनी वाणी, शीतल कुंभार, रत्ना नाईक,अनुराधा काळसेकर, सोनाली गाडे, उर्मिला गायकवाड, पद्मा कांबळे यांचा समावेश होता.\nपुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर तृतीयपंथीय ऋषीका शर्मा हिने दिग्दर्शित केलेला ‘रॅम्प वॉक’ विशेष आकर्षण ठरला. ‘कजरा मोहोब्बतवाला’ हा मानिनी गुर्जर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून दाद दिली.\nTags: पुणेचेंजमेकरस्फूर्ती महिला मंडळस्माईलमहिलावंदना चव्हाणपरिवर्तनाचे दूतमहिला सक्षमीकरणPuneTilak SmarakChangemakerWomenVandana ChavanChangemakers AwardSmileBOI\nघरकामगार महिलांसाठी आरोग्य शिबीर गोखले, दाढे यांचा उद्या गौरव महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल नृत्याविष्कारातून उलगडले ऋतूंचे सौंदर्य ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://avibase.bsc-eoc.org/privacy.jsp?lang=MR", "date_download": "2019-03-26T09:01:45Z", "digest": "sha1:GMOABZB7T4OOYOBQKHL3KLJQEWWFBRBJ", "length": 20504, "nlines": 162, "source_domain": "avibase.bsc-eoc.org", "title": "Avibase - जागतिक पक्षी डेटाबेस", "raw_content": "पक्षी चेकलिस्ट - वर्गीकरण - वितरण - नकाशे - दुवे\nपीटर चे चेकलिस्ट डेटाबेस\nMyAvibase आपल्याला आपले स्वत: चे जीवनवाहक तयार करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची परवानगी देतो आणि आपल्या पुढील पक्ष्यांसाठी भ्रमण करण्याच्या योजना आखण्यास उपयुक्त अहवाल तयार करतो.\nAvibase मधील 12,000 पेक्षा जास्त प्रादेशिक चेकलिस्ट आहेत, ज्यात 175 विविधांपेक्षा अधिक समानार्थी शब्दसमूह समाविष्ट आहेत. प्रत्येक चेकलिस्ट पक्षीसंपादित समुदायाने सामायिक केलेल्या फोटोंसह पाहिली जाऊ शकतात आणि फील्ड वापरासाठी पीडीएफ चेकलि���्ट म्हणून मुद्रित केली जाऊ शकते.\nआपण या पृष्ठाच्या विकासास मदत करू शकता अशा काही मार्ग आहेत, जसे की फोटोंसाठी फ़्लिकर गटात प्रवेश करणे किंवा अतिरिक्त भाषांमध्ये साइटचे भाषांतर प्रदान करणे.\nAvibase मध्ये योगदान करा\nAvibase खालील भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे:\nएक चांगले भाषांतर द्या\nया पृष्ठाचा अनुवाद Google स्वयंचलित अनुवाद साधनाद्वारे पूर्ण करण्यात आला. एक चांगले भाषांतर द्या\nस्वागत आहे अतिथी | प्रवेश करा | नोंदणी करा | | myAvibase | बाहेर पडणे\nएविबेस ही कॅनडामध्ये होस्ट केलेली एक गैर-व्यावसायिक वेबसाइट आहे, प्रामुख्याने जगभरातील पक्ष्यांच्या माहिती एकत्रित करणे आणि सामायिक करणे समर्पित आहे. एव्हिबेस तिच्या वापरकर्त्यांसाठी आणि अभ्यागतांबद्दल व्यावसायिक माहितीसाठी वैयक्तिक माहिती गोळा करीत नाही किंवा वापरत नाही. तथापि ती काही वैयक्तिक माहिती गोळा करते जी ती खालील प्रकारे वापरते.\nसर्वप्रथम, ज्या वापरकर्त्यांसाठी वापरकर्ता प्रमाणीकरण आवश्यक आहे (लॉग इन आणि पासवर्ड, जसे की मायएविबेस आणि एविबेस वेब सेवा साधन), आम्ही आपल्या संगणकावर केवळ सत्र आयोजित करण्याच्या उद्देशाने कुकीज संग्रहित करतो. आपण एविबेस वैयक्तिक प्रोफाइल तयार केल्यास, आपले नाव, ईमेल पत्ता, भाषा आणि इतर प्राधान्ये तसेच आपल्या चेकलिस्टशी संबंधित देखावांची सूची आमच्या सर्व्हरमध्ये संग्रहित केली जातील. ही माहिती तृतीय पक्षांसह सामायिक केली जाणार नाही आणि केवळ अॅबीबेज साइटच्या वापरादरम्यान आपल्याला ओळखण्याच्या उद्देशाने वापरली जाईल. आपले नाव सार्वजनिक आउटपुटमध्ये प्रदर्शित केले जाऊ शकते (उदा. शीर्ष निरीक्षक अहवाल), परंतु आपण आपले नाव आपल्या प्रोफाइलमधून वगळण्यास सांगू शकता. आपण एव्हिबेज प्रोफाइलवर जाऊन \"प्रोफाइल हटवा\" वर क्लिक करून, आपले प्रोफाइल आणि सर्व संबंधित डेटा देखील हटवू शकता.\nएव्हिबेज Google Analytics चा वापर करते, Google द्वारे इन्क द्वारे प्रदान केलेली वेब एनालिटिक्स सेवा. Google Analytics कुकीज वापरतात, जे आपल्या संगणकावर ठेवलेल्या मजकूर फाइल्स असतात ज्या वेबसाइट वापरकर्त्यांचा साइट कसा वापरतात याचे विश्लेषण करण्यात मदत करतात. आपल्या वेबसाइटच्या वापराबद्दल कुकीजने तयार केलेली माहिती (आपला आयपी पत्ता समाविष्ट करून, जरी हे मर्यादित असले तरीही आम्ही आयपी अनामिक वैशिष्ट्य���वर अवलंबून आहोत) Google द्वारे सर्वत्र अमेरिकेत सर्व्हरवर प्रसारित केली जाईल आणि संग्रहित केली जाईल. Google ही माहिती आपल्या वेबसाइटच्या वापराचे मूल्यांकन करण्याकरिता, वेबसाइट ऑपरेटरसाठी वेबसाइट क्रियाकलापांवरील अहवाल संकलित करण्याच्या आणि वेबसाइट क्रियाकलाप आणि इंटरनेट वापरासंबंधी इतर सेवा प्रदान करण्याच्या हेतूसाठी वापरेल. Google ही माहिती तृतीय पक्षांना हस्तांतरित करू शकते जिथे कायद्याद्वारे तसे करणे आवश्यक आहे किंवा अशा तृतीय पक्षांनी Google च्या वतीने माहितीची प्रक्रिया कोठे केली आहे. Google आपला आयपी पत्ता Google च्या कोणत्याही इतर डेटासह संबद्ध करणार नाही. आपण आपल्या ब्राउझरवर योग्य सेटिंग्ज निवडून कुकीजचा वापर करण्यास नकार देऊ शकता, परंतु कृपया हे लक्षात ठेवा की आपण या वेबसाइटची संपूर्ण कार्यक्षमता वापरण्यास सक्षम नसाल. या वेबसाइटचा वापर करुन, आपण Google द्वारे आपल्याबद्दलच्या डेटाच्या प्रक्रियेस आणि उपरोक्त उद्देशाने उद्देशून संमती देता.\nमी सहसा सर्व योगदानकर्त्या नावाने कबूल करण्याचा प्रयत्न केला ज्याने मला वर्षांमध्ये एविबेस सुधारण्यात मदत केली. जर आपले नाव पावतींमध्ये दिसून येते, परंतु आपण ते काढू इच्छित असाल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा . आपले नाव तेथे असावे असे आपल्याला वाटत असल्यास, कृपया मला देखील कळवा, हे माझ्या भागाचे (अर्थातच माफ करा) माझ्या जवळजवळ एक निरीक्षण आहे.\nएविबेस हे डेनिस लेपेजचे कॉपीराइट आहे. साइटच्या कोणत्याही पृष्ठांवर दुवे करण्यासाठी प्रादेशिक चेकलिस्ट आणि प्रजाती प्रोफाइल पृष्ठे समाविष्ट परंतु इतकेच मर्यादित नाही.\nएविबेसमध्ये प्रदर्शित केलेले फोटो आणि प्रतिमा सर्वकाही मूळ लेखकांच्या कॉपीराइटच्या अधीन आहेत, जोपर्यंत अन्यथा क्रिएटिव्ह परवाना लोगोद्वारे दर्शविले नाही. Flickr API वरून प्रदर्शित केलेले सर्व फोटो त्यांच्या मूळ योगदानकर्त्यांची मालमत्ता राहतात. एव्हीबेस एपीआय मधील फोटोंचे लोकल कॅशे राखत नाही, परंतु थंबनेल-आकाराच्या आवृत्त्यांकडे फक्त दुवे राखते. सर्व फोटोंमध्ये लेखकाचे नाव (फ्लिकरला प्रदान केल्यानुसार) समाविष्ट आहे आणि फ्लिकरच्या लेखकाच्या पृष्ठाशी जोडले गेले आहे. केवळ त्यांच्या फोटोंद्वारे सार्वजनिक शोध साठी चिन्हांकित केलेले फोटो एविबेसमध्ये प्रदर्शित केले जातात. ���े सामान्यत: फ्लिकर मधील डीफॉल्ट सेटिंग आहे, ज्यास खातेधारकांद्वारे बदलता येऊ शकेल.\nआपण फ्लिकर खात्यासह छायाचित्रकार असल्यास आणि एव्हीबासमध्ये आपले फोटो यापुढे लघुप्रतिमा म्हणून प्रदर्शित न करण्याची विनंती करू इच्छित असल्यास, आपल्याकडे कमीतकमी 2 पर्याय आहेत. प्रथम, आपले फोटो यापुढे प्रदर्शित होणार नाहीत असे सांगण्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधू शकता आणि मी शक्य तितक्या लवकर मला आभारी होण्यास आनंद होईल. आपण असे करता तेव्हा, कृपया आपले फ्लिकर खाते नाव देखील प्रदान करा जेणेकरून आपले फोटो प्रदर्शित होण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी मी फिल्टर ओळखू आणि स्थापित करू शकेन. आपला दुसरा पर्याय आपल्या काही किंवा सर्व फोटोंची प्रदर्शन मालमत्ता बदलणे आहे जेणेकरून ते सार्वजनिक शोध साठी यापुढे उपलब्ध राहणार नाहीत. हे आपल्या फ्लिकर खात्यामध्ये गोपनीयता आणि परवानग्या अंतर्गत किंवा प्रत्येक वैयक्तिक फोटोसाठी जगभरात केले जाऊ शकते. आपण हे सेटिंग बदलल्यानंतर, फोटो एव्हीबेजमध्ये अनुपलब्ध म्हणून दर्शविले जाऊ शकतात आणि शेवटी पूर्णपणे काढले जातील.\nएव्हिबेज बॅनरवरील फोटोंचा वापर त्यांच्या कॉपीराइट धारकांच्या परवानगीने केला गेला आहे, ज्याची ओळख साधारणतः आपल्या फोटोवर कोणत्याही फोटोवर किंवा फोटोवर क्लिक करून ओळखली जाते.\nएविबेसमध्ये प्रदर्शित केलेल्या कोणत्याही फोटोंचा वापर करण्याची परवानगी माझ्याद्वारे मंजूर केली जाऊ शकत नाही आणि थेट कॉपीराइट धारकाकडे विनंती केली जाणे आवश्यक आहे. काही फ्लिकर फोटो क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याअंतर्गत वापरण्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु वापरकर्त्यास विशिष्ट कायद्याच्या अटींचे पालन करणे आणि तिचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. फोटो क्लिक करताना ही माहिती फ्लिकर साइटवर उपलब्ध आहे.\nजर आपल्याकडे असेइबेजद्वारे उपलब्ध असलेले फोटो असतील तर आपल्याला त्या फोटोंस Flickr खात्यात उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे आणि आपले प्रोफाइल खाजगी शोधांसाठी अनुमती देत ​​असल्याचे सुनिश्चित करा.\nअनुचित सामग्रीचा अहवाल देणे\nआपण एव्हीबेसमध्ये प्रदर्शित अयोग्य फोटोचा अहवाल देऊ इच्छित असल्यास, फोटोंपैकी कोणत्याही खाली खाली डाव्या कोपर्यात प्रदर्शित असलेल्या लहान स्क्वेअर चिन्हावर क्लिक करणे सर्वात चांगले मार्ग आहे. या बटनाचा वापर चुकीचा ओळख आणि फोटो दर्शविणार्या फोटोंपर्यंत मर्यादित असावा. अशा रीतीने ध्वजांकित केलेले कोणतेही फोटो शेवटी पुनरावलोकन केले जातील आणि योग्य असल्यास काढले जातील. आपण इच्छित असल्यास, फोटोच्या खालील पट्टीवर क्लिक करून आपण कोणत्याही फोटोवर मत देखील नियुक्त करू शकता. इतर अभ्यागतांकडून (जेव्हा लागू होते) दूरपर्यंतचे सरासरी मतदान स्कोअर देखील फोटोंच्या खाली प्रदर्शित केले जातात. अखेरीस, फोटोला त्या समान प्रजातींपैकी इतर यादृच्छिकपणे निवडलेल्या एका रंगात बदलण्यासाठी खालील उजव्या कोपऱ्यावरील बाण बटण वापरू शकता.\nAvibase भेट दिली गेली आहे 279,280,346 24 जून 2003 पासून वेळा. © Denis Lepage | गोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:37:48Z", "digest": "sha1:NXSPB6GKI3LTHHECIWB42SXWHWHLNVWP", "length": 6299, "nlines": 86, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "मीडिया गॅलरी – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nआनंददायी शिक्षणातून साधा विद्यार्थ्यांचा विकास (दिव्य मराठी, नाशिक, दि. 31 जुलै 2018)\nरिसोड येथे मूल्यवर्धन कार्यशाळा उत्साहात (लोकमत, वाशिम, दि. 26 जुलै 2018)\n12 केंद्रातील शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण (पुण्यनगरी, घाटंजी, दि. 16 जुलै 2018)\nसिन्नरला तालुकास्तरीय मूल्यवर्धन कार्यशाळा (सकाळ, नाशिक, दि. 29 जुलै 2018)\nबाळापूर येथे मूल्यवर्धन कार्यशाळेचा समारोप (सकाळ, हिंगोली, दि. 23 जुलै 2018)\nमूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा नांदुरा येथे उत्साहात (तरुण भारत, अमरावती, दि. 28 जुलै 2018)\nबारामतीत 63 शिक्षकांचा सत्कार (पुणे, दि. 18 डिसेंबर 2018)\nमूल्यवर्धन कार्यक्रमातून रुजली लोकशाहीची मूल्ये (नागपूर, दि. 3 डिसेंबर 2017)\nचार मूल्यांवर शालेय अभ्यासक्रम : म्हेत्रे (सकाळ, सातारा, दि. 19 जुलै 2017)\nमूल्यवर्धन कार्यशाळा (महाराष्ट्र टाईम्स, नगर, दि. 24 जुलै 2018)\nमूल्यवर्धन कार्यशाळेस प्रारंभ (लोकमत, उस्मानाबाद, दि. 18 जुलै 2018)\nमूल्यवर्धन’मुळे शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा : द्विवेदी (समाचार, नगर, दि. 18 जुलै 2018)\nमूल्यशिक्षणातूनच जबाबदार नागरिक घडतात : चिंचोलकर (पुढारी, परभणी/हिंगोली, दि. 12/07/18)\nमूल्यशिक्षणातून जबाबदार नागरिक घडत असतो : सपोनि चिंचोलकर (देशोन्नती, हिंगोली, दि. 12/07/18)\nराज्यात 40 लाख विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षण (पुण्यनगरी, बुलडाणा, दि. 5 जुलै, 2018)\nमूल्यवर्धक प्रेरक श��क्षक व केंद्रप्रमुखांचा सत्कार (लोकमत, जळगाव, दि. 28 नोव्हेंबर 2017)\nशालेय जीवनात राज्यघटनेतील मूल्ये आवश्यक (कामठी, दि. 11 डिसेंबर 2017)\nमूल्यवर्धन क्रांतिकारक उपक्रम : महाजन (सकाळ, नाशिक, दि. 30 डिसेंबर 2017)\nमूल्यवर्धित शिक्षणातून देशसेवेची आवड निर्माण करा (शिवनातीर, औरंगाबाद, दि. 6 डिसेंबर 2017)\nपुरंदरमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमास सुरुवात (लोकमत, पुणे, दि. 10 सप्टेंबर 2017)\nबल्लारपूर तहसील के छात्रो को पढाया जाएगा नैतिकता का पाठ (चंद्रपूर, लोकमत समाचार, दि. 28 सप्टेंबर 2017)\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:17:06Z", "digest": "sha1:T37RQN7IYUIIWK3K7M7WODQVFPCTGB3X", "length": 4671, "nlines": 108, "source_domain": "thane.nic.in", "title": "टपाल | भारतातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेला जिल्हा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nकानसाई विभाग, अंबरनाथ, महाराष्ट्र 421501\nविभाग 28, तळमजला, अल्लू सिंग अपार्टमेंट, सिंग सभा गुरुद्वारा समोर, उल्हासनगर, महाराष्ट्र 421004\nकल्याण शहर मुख्य डाकघर\nपोस्ट ऑफिसची गल्ली, टिळक चौक, कल्याण पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 421301\nमध्यवर्ती कारागृहात जवळ, उथळसर मार्ग, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 400601\nमुरबाड पोस्ट ऑफिस मुरबाड, महाराष्ट्र 421401\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-and-shivsena-need-time-to-come-together-chandrakant-patil/", "date_download": "2019-03-26T08:36:55Z", "digest": "sha1:6CVIGECV6WHRFFGHQF5ULXT3EDEYYZHH", "length": 5677, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज; अन्यथा फायदा काँग्रेसला- चंद्रकांत पाटील", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढ��णार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nभाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज; अन्यथा फायदा काँग्रेसला- चंद्रकांत पाटील\nकोल्हापुर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. तसेच आता होत असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने-सामने आहेत. त्यामुळे कधीकाळी घनिष्ट मित्र असलेले भाजप-सेनेची यापुढे युती होणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nदरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. भाजप आणि सेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अन्यथा याचा फायदा काँग्रेसला होईल. काँग्रेसची सत्ता कशी असते याचा कटू अनुभव लोकांनी घेतला आहे. ही वेळ पुन्हा जनतेवर येऊ नये यामुळे भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी अगतिक आहे, अशे त्यांनी स्पष्ट केले.\nशिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली तव्हापासून भाजप शिवसेनेला गोंजारण्याचे काम करीत आहे. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि आता चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि सेनेने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nआगामी निवडणूकीत शिवसेना आमच्याबरोबर राहील – पंकजा मुंडे\nकोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-met-the-prime-minister-for-the-bjp-sena-coalition-says-ramdas-aathwale/", "date_download": "2019-03-26T08:49:10Z", "digest": "sha1:VOIBMN45GJDX7HFOIUXKF3PKDVEHASZU", "length": 6567, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप-सेनेच्या युतीसाठी मी पंतप्रधानांना भेटलो – रामदास आठवले", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आय���ष्यात लढवणार निवडणूक \nभाजप-सेनेच्या युतीसाठी मी पंतप्रधानांना भेटलो – रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे़ उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे़ सत्तेतील हे दोन पक्ष विभक्त झाल्यास राज्याचेही मोठे नुकसान होणार आहे़ काहीही झाले तरी आरपीआय मात्र भाजपसोबत राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले़ आहे. पंढरपूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़.\nदरम्यान, शिवसेनेच्या लोकसभेतील एका खासदाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, 2014 साली भाजपाशी युती केल्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल.\nमात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय गत्यंतर नाही. युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचे या खासदाराने सांगितले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेंना आता अजूनच उधान आले आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nशेतकऱ्यांनो आता टोकाची भूमिका घ्या ; शरद पवारांचा शेतकरी संपाला पाठींबा\nराज्यातील दोन कोटी मुस्लिमांपैकी भाजपने एकालाही मंत्री केले नाही – अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://new.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2019-03-26T08:37:18Z", "digest": "sha1:JJDBM2PO7QFSBCCYX6HYPDOEOKF7ZED6", "length": 10903, "nlines": 287, "source_domain": "new.wikipedia.org", "title": "जुन १६ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\n१७७९ - स्पेननं ग्रेट ब्रिटनविरुद्ध हताः घोषणा यात\n१८४६ - पोप पायस ९गु पोपपदी जुल\n१८९१ - जन एबट क्यानाडाया प्रधानमन्त्री जुल\n१९०३ - फोर्ड मोटर कम्पनी पलिस्था\n१९४० - लिउ हलिम हताः - हेन्री फिलिप पेटें विची फ्रांसया प्रधानमन्त्री जुयादिल\n१९६३ - भ्यालेन्तेना तेरेश्कोवा न्हापाम्ह मिसा अंतरिक्षयात्री जुयादिल\n१९७६ - दक्षिण अफ्रिकाया सोभेटो शहरया दंगाय् प्रहरीया गोलिं ५६६ विद्यार्थी मदूगु\n१९७७ - अरेकल कर्पोरेसनया सफ्टवेर देभलपमेन्त ल्याबोरेटरी पलिस्था\n११३९ - कोनो, जपानी सम्राट\n१६१२ - मुराद ४, उस्मानी साम्राज्यया सम्राट\n१८०१ - जुलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्री व गणित\n१८०६ - एडवर्ड डेभी, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ\n१८२९ - जेरोनिमो, अपाचे नेता\n१८५८ - गुस्ताफ ५, स्वीडनया जुजु\n१८७४ - आर्थर मेग्यान, क्यानाडाया ९म्ह प्रधानमन्त्री\n१८८८ - अलेक्जेन्डर अलेक्जेन्द्रोविच फ्रीडमन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ\n१८८८ - पीटर स्टोनर, अमेरिकन गणितज्ञ व अंतरिक्षविज्ञ\n१८९७ - जर्ज विट्टिग, नोबेल सिरपा त्यामि जर्मन रसायनशास्त्रज्ञ\n१९१० - हुआन भेलास्को, पेरूया राष्ट्राध्यक्ष\n१९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, गायक, संगीतकार\n१९२० - जन हावर्ड ग्रिफिन, इंग्लिश च्वमि\n१९२० - होजे लोपेझ पोर्तियो, मेक्सिकोया राष्ट्राध्यक्ष\n१९३७ - सिमियन सॅक्से-कोबर्ग-गोथा, बुल्गेरियाया जार\n१९९४ - आर्या आंबेकर, मराठी गायिक\n१९३० - एल्मर स्पेरी, अमेरिकन संशोधक\n१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगमञ्चया गायक\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 16 June\nथ्व IPया निंतिं खँल्हाबल्हा\nथ्व च्वसुयागु लिधँसा (Cite) कयादिसँ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-03-26T08:21:19Z", "digest": "sha1:RYFBYT6MR6LBC4JC6MI74HWRFMNLRPSB", "length": 3978, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२१३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२१३ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/hubert-de-givenchy-french-fashion-designer-1644898/", "date_download": "2019-03-26T09:01:43Z", "digest": "sha1:ADEJJG3CX4GB7IHRCSRGWSEAGAP5JGG5", "length": 16462, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hubert de Givenchy French fashion designer | ह्य़ूबर्ट डि जिवान्शी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसाधारण १९९५ पासून त्यांनी ‘जिवान्शी’ या आपल्याच नावाच्या कंपनीतून पूर्णत: निवृत्तीही घेतली होती\nऑड्री हेपबर्न या अभिनेत्रीचं नुसतं नाव घेतलं तरी काळा बिनबाह्य़ांचा झगा आणि मानेखाली पैठणीच्या काठाएवढा रुंद कंठा ल्यालेली हरिणाक्षी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहणं ही रसिकतेची एक खूण असेल; तर ऑड्रीचा हा पोशाख ‘ब्रेकफास्ट अ‍ॅट टिफनीज्’ या १९६१ सालच्या चित्रप���ातला आहे हे माहीत असणं, ही रसिकतेला माहितीची जोड असल्याची खूण मानावी लागेल.. आणि ऑड्री हेपबर्न ही देहप्रदर्शन करणारी पुष्कळा वगैरे नसूनही, तिच्या रुबाबदार पोशाखांसकटच ती लक्षात राहते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे सारे पोशाख फ्रेंच फॅशन-डिझायनर ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांनी घडविले होते हेसुद्धा माहिती असणं, म्हणजे तर चतुरस्र, चोखंदळ रसिकतेची परमावधीच समजा हे काहीही माहितीच नसेल, तरी हल्ली आपल्या महाराष्ट्रीय मंडळींच्या समारंभांत काही कॉलेजकन्यका घालतात तो ‘इव्हिनिंग गाऊन’ पाहा.. त्या लांब घोळदार झग्यांपैकी काहींना जी खांद्यांवर किंचितशी रुळणारी उडत्या कॉलरसारखी ‘केप’ असते ती पाहा.. ही स्टाइल- अगदी मराठीतल्या ‘कलाशैली’ या अर्थानं स्टाइल- ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांची समजा हे काहीही माहितीच नसेल, तरी हल्ली आपल्या महाराष्ट्रीय मंडळींच्या समारंभांत काही कॉलेजकन्यका घालतात तो ‘इव्हिनिंग गाऊन’ पाहा.. त्या लांब घोळदार झग्यांपैकी काहींना जी खांद्यांवर किंचितशी रुळणारी उडत्या कॉलरसारखी ‘केप’ असते ती पाहा.. ही स्टाइल- अगदी मराठीतल्या ‘कलाशैली’ या अर्थानं स्टाइल- ह्य़ूबर्ट डि जिवान्शी यांची ते ९१ वर्षांचे होते, थकले होते. साधारण १९९५ पासून त्यांनी ‘जिवान्शी’ या आपल्याच नावाच्या कंपनीतून पूर्णत: निवृत्तीही घेतली होती, तरीही त्यांची निधनवार्ता सोमवारी आली तेव्हा अनेक जण हळहळले. ही हळहळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली नव्हती. ‘जिवान्शी’ या त्यांच्या ब्रॅण्डमुळे त्यांची महती पाश्चात्त्य जगात आणि ते जग परकं न मानणाऱ्या इतरही अनेकांना ठाऊक होती. जिवान्शी यांच्यावरला ५० मिनिटांचा लघुपट (सन २०१५, दिग्दर्शक : एरिक पेरेलिन) पाहिलेले, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम’च्या फॅशन विभागात जिवान्शीकृत प्रावरणे बघितलेले किंवा गेल्याच जूनमध्ये ह्य़ूबर्ट यांचा जणू जीवनगौरव म्हणून त्यांच्या समग्र कार्याचा आढावा घेणारं ‘जिवान्शी’ हे प्रदर्शन पाहिलेले लोक कदाचित कमी असतील.. पण ऑड्री हेपबर्नखेरीज जॅकेलीन केनेडी-ओनॅसिस, इन्ग्रिड बर्गमन, मारिया कॅलास, ग्रेटा गाबरे अशा अनेक महत्त्वाच्या पाश्चात्त्य पुरंध्रींचा आब राखणाऱ्या पोशाखांमागे जिवान्शी हेच नाव आहे, याची कल्पना नक्कीच अनेकांना होती.\nखानदानी सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या ह्य़ूबर्ट यांनी १९५२ मध्ये वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी ‘क्रिश्चन डिऑर’ची नोकरी नाकारून स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. वस्त्र-अभिकल्पकार क्रिस्टोबल बॅलन्सियागा हे त्यांचे प्रेरणास्थान; तर यीव्ह्ज सेंट लोरँ हे स्पर्धक असूनही उमदे मित्र. सन १९५४ पासून जिचे पोशाख ह्य़ूबर्ट यांनी केले, ती ऑड्री हेपबर्न ही जणू त्यांची स्फूर्तिदेवता ही सारी माहिती केवळ चित्रवाणी-वाहिन्यांवरील नसून, ती कधीच ग्रंथबद्ध झाली आहे.. ‘जिवान्शी’ ही कंपनी १९८८ साली त्यांनी विकणे आणि पुढली सहा-सात वर्षे त्याच ब्रॅण्डमध्ये प्रमुख अभिकल्पकार म्हणून काम करून १९९५ मध्ये निवृत्त होणे, याही ‘बातम्या’ ठरल्या होत्या\nएखाद्या फॅशन डिझायनरचा इतका उदोउदो होण्याला कारणं आहेत. एक तर, ‘इकोल द ब्यू आर्ट’ या थोर कलासंस्थेत रीतसर कलाशिक्षण घेऊन ह्य़ूबर्ट यांनी फॅशन क्षेत्रात पदार्पण केलं, ते स्वत:ची ‘तात्त्विक बैठक’ डिझायनरची आहे म्हणून हे तात्त्विक इंगित त्यांच्याच शब्दांत असे- ‘डिझायनरचे लक्ष चौफेर हवे. कल्पना कोठूनही मिळते, पण त्यासाठी चराचरांत कोठूनही रेषा दिसली पाहिजे, हालचाल दिसली पाहिजे.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुर��ी मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-03-26T08:17:00Z", "digest": "sha1:XZKTGVD347HNGPFLI3SWSVRHMSCYXVRY", "length": 5492, "nlines": 98, "source_domain": "thane.nic.in", "title": "विशेष पोलीस पथक | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nविशेष बाल सहायक पोलीस पथक आणि बाल कल्‍याण अधिकारी (स्‍पेशल ज्‍युवेनाईल युनिट अॅन्‍ड चाईल्‍ड वेल्‍फेअर ऑफिसर)\nसघर्षग्रस्‍त मुलांची काळजी घेण्‍यासाठी व त्‍यांचे संरक्षण करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील सर्व जिल्‍हयांमध्‍ये बाल कल्‍याण समिती (चाईल्‍ड वेल्‍फेअर कमिटी) आणि बाल न्‍यायमंडळ (ज्‍युवेनाईल जस्‍टीस बोर्ड) स्‍थापन करण्‍यात आले आहेत. राज्‍यातील सर्व पोलीस घटकामध्‍ये विशेष बाल सहायक पोलीस पथक स्‍थापन करण्‍यात आले असून सर्व पोलीस ठाण्‍यामध्‍ये बाल कल्‍याण अधिका-याची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.\nविशेष पोलीस पथक – ठाणे जिल्हा\nपोलीस आयुक्त नवी मुंबई प्रपत्र – 1 (बाल कल्याण अधिकारी यांचा तपशील) (पीडीएफ – 97केबी)\nपोलीस आयुक्त नवी मुंबई प्रपत्र – 2 (पीडीएफ – 564केबी)\nपोलीस आयुक्त ठाणे प्रपत्र – 1 (बाल कल्याण अधिकारी यांचा तपशील) (पीडीएफ – 140केबी)\nपोलीस आयुक्त ठाणे प्रपत्र – 2 (पीडीएफ – 741केबी)\nपोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण (पीडीएफ – 988केबी)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2019-03-26T08:23:38Z", "digest": "sha1:2JKIYOD6J3JM274YG7QPYHUAGW55TYDQ", "length": 4812, "nlines": 53, "source_domain": "lokvruttant.com", "title": "#नववर्षाचं #सर्वत्र #जल्लोषात स्वागत – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nTag: #नववर्षाचं #सर्वत्र #जल्लोषात स्वागत\nनववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 30, 2018\nपणजी-: डिसेंबर हा दिवस म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील तरुण लोकांसह वयोवृद्धपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर उत्सह आणणारे दिवस म्हणून ओळखलं जातात. त्यामुळे ह्या दिवसात अनेकांचे विविध योजना आखल्या जातात. विशेष करून थंड\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/06/blog-post_29.html", "date_download": "2019-03-26T08:01:24Z", "digest": "sha1:RBRTPN52MAHJEIRQ6CZHIGOKKRLZSZ7L", "length": 5721, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: अशोकशिंदेयांचं रंगभूमीवरकमबॅक", "raw_content": "\nअशोक शिंदे यांचं रंगभूमीवर कमबॅक\nगेल्या २५ वर्षांहून अधिक काळ नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका साकारणाऱ्या अशोक शिंदे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. १११ चित्रपटांचा टप्पा ओलांडलेल्या अशोक शिंदे यांनी आजतागायत विविध व्यक्तिरेखा रंगविल्या आहेत. १३०० भागांची मजल गाठलेल्या 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेत त्यांनी साकारलेली यशवंत पाटकर ही भूमिका घराघरांत पोहोचली. आता तब्बल १२ वर्षानंतर अशोक शिंदे पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर पदार्पण करताहेत 'अमोघ निर्मित' , 'प्रेम.. प्रेम असतं' या नाटकातून.\nआजच्या दैनंदिन जगण्यात नातेसंबंधात आलेला ताण तणाव, अविश्वास यावर भाष्य करत हे नाटक नात्यातील मैत्री शोधण्याचाही कानमंत्र देतं. या नाटकात अशोक शिंदे हे प्रितम बांदेकरची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून मैथिली वारंग त्यांच्या पत्नीची भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत पंकज खामकर आणि गौरी देशपांडे यांच्याही भूमिका आहेत. नाटकाची निर्मिती संतोष आंबेरकर, शेखर मांजवकर यांनी केली असून लेखन दिग्दर्शन संतोष आंबेरकर यांचे आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रवीण गवळी यांनी केलंय. सायन्स फिक्शनवर आधारित 'सहकुटुंब डॉट कॉम' असो वा 'मास्टरप्लॅन'सारखे रहस्यमय नाटक अशोक शिंदे यांनी आपल्या भूमिकांनी प्रत्येक भूमिकेचे सोनं केलंय. त्याचीच प्रचीती आगामी 'प्रेम.. प्रेम असतं' या नाटकातून रसिक प्रेक्षकांना येणार आहे. प्रेक्षकांची रंगमंचावरून चटकन मिळणारी दाद त्यांना नेहमीच खूप महत्वाची वाटते. याकरिताच अशोक शिंदे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर येताहेत. येत्या २ जुलैला 'प्रेम.. प्रेम असतं' नाटकाचा मुंबईत शुभारंभ होतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/tadakalasa-NCP-s-Sushilabai-Ambere-won/", "date_download": "2019-03-26T08:10:46Z", "digest": "sha1:K26RPOUUDJIMRDGAVZVN2EQ5S3BSHT6M", "length": 5262, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ताडकळस येथे राष्ट्रवादीच्या सुशीलाबाई आंबोरे विजयी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Marathwada › ताडकळस येथे राष्ट्रवादीच्या सुशीलाबाई आंबोरे विजयी\nताडकळस येथे राष्ट्रवादीच्या सुशीलाबाई आंबोरे विजयी\nयेथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली जागा कायम ठेवण्यास यश आले. या जागेवर पूर्वी राकाँचे तालुकाध्यक्ष गजानन आंबोरे याच्या मातोश्री विजयी झाल्या होत्या; पण जि. प.निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्यानंतर या पदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रभाग क्र. 3 मधील एक जागा रिक्त होती. या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राकाँच्याच सुशीलाबाई आंबोरे या 428 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. ही जागा शिवसेना व कौंग्रेस आय या युतीने प्रतिष्ठेची करून कोणत्याही परिस्थितीत साम, दाम, दंडाचा, वापर करून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत ताडकळसमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पुढारी गजानन आंबोरे यांच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी युती करून एकत्र आले होते.\nया निकालात शिवसेना,काँग्रेस युतीच्या रजियाबी पठाण यांना 328 मते मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार सुलोचना कदम यांना 12 मते तर नोटाला 12 मते पडली. मतमोजणीची प्रक्रिया ही पूर्णा तहसील कार्यालयात घेण्यात आली. अटीतटीच्या समजल्या जाणार्‍या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला. सार्वत्रिक निवडणुकीतही ताडकळसच्या मतदारांनी राकाँला एकूण 15 जागांपैकी 7 जागेवर विजय मिळवून दिला होता. यात शिवसेना 5, काँग्रेस आय 3 जागेवर होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fule-Wada-is-Power-station-for-me-says-Chhagan-Bhujabal/", "date_download": "2019-03-26T08:45:28Z", "digest": "sha1:NLKZEQZ7KY7TKOORPZH7F7OE6BKHICPJ", "length": 5785, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " फुलेवाडा माझ्यासाठी ‘पॉवर स्टेशन’ : छगन भुजबळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › फुलेवाडा माझ्यासाठी ‘पॉवर स्टेशन’ : छगन भुजबळ\nफुलेवाडा माझ्यासाठी ‘पॉवर स्टेशन’ : छगन भुजबळ\nक्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारामुळे राजकारणा��� आत्तापर्यंत मला प्रेरणा मिळाली आहे. महात्मा फुले वाडा हा माझ्यासाठी पॉवर स्टेशन आहे. दरवर्षी या पॉवर स्टेशनला मी येत असतो. परंतु, मागील दोन वर्षांत मला येणे शक्य झाले नसल्याने आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्‍त केली.\nभुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रथम गंज पेठेतील महात्मा फुले वाड्याला भेट दिली. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ तुरुंगात असल्याने भुजबळांना वाड्यावर येणे शक्य झाले नव्हते.\nया वेळी भुजबळ म्हणाले, तुरुंगात असतानाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फुले वाड्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच माध्यमांनी देखील वाड्यासंदर्भात ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यामुळे सर्व माहिती मला मिळत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच फुले वाड्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. तर आज होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर ठोस भूमिका मांडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार दत्‍ता भरणे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आदी उपस्थित होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/state-level-yoga-competition-at-malvan/", "date_download": "2019-03-26T09:01:06Z", "digest": "sha1:HZ42NJWAYG7NSJQDQU5F35AMP53NJ3PN", "length": 15508, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे मालवण येथे उद्घाटन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला ��ाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nराज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे मालवण येथे उद्घाटन\nयोगाची महती आज जगभर पोचू लागली आहे. गेली ४५ वर्षे योगाच्या स्पर्धा होत असून या योगाला भारतीय ऑलीम्पिक संस्थेची इतर क्रीडा प्रकारा प्रमाणे मान्यता मिळालेली नाही. योगाला क्रीडा क्षेत्रात मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशनचे जनरल सेक्रेटर��� डॉ. सुरेश गांधी यांनी मालवण येथे रविवारी बोलताना केले.\nमहाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन अंतर्गत सिंधुदुर्ग योगा कल्चर असोसिएशन व निरामय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राज्य स्तरीय योगासन स्पर्धा २०१६-१७ चे मालवण स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे उद्घाटन कार्यक्रम झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.एम.पी.पाटील, कार्याक्रमचे अध्यक्ष डॉ.सुभाष दिघे,आंतर राष्ट्रीय योग खेळाडू व योगा पंच चंद्रकांत पांगारे,योगा कल्चर अध्यक्षा व योग तज्ञा उमा चौगुले.आदि मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय योगा स्पर्धेत १५ जिल्ह्यातील ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० योगा स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात योगाची चळवळ वाढली पाहिजे, योगा स्पर्धेत सिंधुदुर्गातील अनेक स्पर्धक सुवर्ण पदक विजेते आहेत. पुढील योगा स्पर्धेत सिंधुदुर्गातील एक टीम या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावी.असे झाल्यास या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सफल होईल असे उमा चौगुले म्हणाल्या,तर जीवनात सुदृढ आरोग्य राहण्यासाठी योगा हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. योगाचे ज्ञान प्रत्येकाने घेतले पाहिजे असे डॉ.सुभाष दिघे म्हणाले. यावेळी श्रीपाद पंतवालावलकर, डॉ .एम.पी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात योगा गीत सौ.तनिष्का कासवकर, सौ.प्रिया पावसकर, यांनी सादर केले. सूत्रसंचालन सुप्रिया गावकर व प्राजक्ता गावकर यांनी केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई गोवा महामार्ग भूसंपादन अधिकारी प्रेमलता जैतू यांची बदली\nपुढीलवांद्रे रेक्लेमेशन येथे महालक्ष्मी सरस २०१७ प्रदर्शन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrigeographic022018c.blogspot.com/", "date_download": "2019-03-26T09:34:37Z", "digest": "sha1:Z7FYSZPLXMEBFI7TFAYK53EHPLKKDSM2", "length": 56466, "nlines": 171, "source_domain": "sahyadrigeographic022018c.blogspot.com", "title": "Me Sahyadri 2018 February C", "raw_content": "\nदेशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nमावळ लेणी मोहेमेचा सारांश :\nमावळातल्या लहान लेण्यांचा शोध घेण्यात जेवढे कष्ट पडले, तेवढेच कष्ट बेडसे, कार्ले, आणि भाजे च्या लेण्यांतील बारकावे समजवुन घेताना पडले. या लेखात कार्ले लेण्यातील काही सुंदर बारकाव्यांचा पसारा मी इथे मांडला आहे. मावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. आम्ही चार समविचारी मित्रांनी मात्र या हरवलेल्या लेण्यांची शोधाशोध करण्याचे ठरवले. साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी आणि विवेक काळे असा संघ तयार झाला. एकोणीसाव्या शतकात जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी भारतातील लेणी धुंडाळली. त्यांनी १८८० साली \"केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया\" या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात मावळातील लहान लेण्यांचा फारसा तपशिल नसला तरी, या मावळातील इतर लहान लेण्यांबद्दल ५-६ वाक्यांमध्ये आम्हाला त्रोटक का होईना माहिती मिळाली. त्यांनी उल्लेख केलेली, काही ठिकाण सापडली, तर काही ठिकाण काहीही केल्या सापडेनात. कदाचित न सापडलेली ठिकाण नष्ट झाली असावीत. पण मोहिमे दरम्यान नविन, ज्या ठिकाणांचा पुस्तकात उल्लेख नव्हता, पण ग्रामीण भागातल्या स्थानिकांना माहिती होती अशी ठिकाण सापडली.\nजेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा धागा म्हणुन वापर करायचे ठरले. कामांचे वाटप झाले.\nशोध मोहिमेत लागणाऱ्या खाऊची सोय करणे, विषय आणि ठिकाणाचा आधी अभ्यास करणे, प्रवासाची सोय करणे, गावकऱ्यांकडे लेण्यांबद्दल चौकश्या करणे, मोहिमे दरम्यान गचपणातुन वाट शोधणे, लेण्याच्या अवशेषांची मोजमाप घेऊन त्याची चित्रे/नकाशे काढणे, छायाचित्रे काढणे, जि. पि. एस. यंत्रावर वाटेबद्दल माहिती नोंदवणे, लेण्यात लहान बारकावे शोधणे, लेण्यांचे विश्लेषण करणे, नोंदी करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची काम वाटुन घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जाताना, घरचा अभ्यास करावा लागला. जुनी पुस्तके, नकाश��� धुंडाळले गेले. गावातल्या मित्रांची मदत झाली. गावागावात चौकश्या केल्या. गडद, लेणे, गुहा, कपार, भोगदा, विहार, पांडवांनी एका रात्री बनवलेली गुहा असे अनेक शब्द वापरुन चौकश्या झाल्या. बहुतेक वेळा असे काही नाही इथे तुम्ही कुठुन आलात असे उत्तर मिळाले. लेणे आहे का इथे कुठे असा प्रश्न विचारला तर आम्हाला बहुतेकांनी कार्ले/बेडसे/भाजे लेण्यांचा पत्ता दिला. पण बकऱ्या, गाई घेऊन डोंगरात फिरणारे गुराखी मात्र दरवेळेला मदतीला धाउन आले. वाटांचे आणि दिशांचे अंदाज मिळाले. जुजबी माहिती घेऊन ठिकाण शोधणे या प्रकाराचा चांगला सराव झाला. कधी काटेरी करवंदींच्या खालुन खुप सरपटाव लागल तर कधी घसाऱ्यावर हात टेकावे लागले.\nलेण्यांमध्ये मोठे कोळी (स्पायडर), कातळ पाली, वटवाघळ, मधमाश्या, पाकोळ्या, घुबडं भेटले. आमच्या मुळे त्यांना उगाच त्रास झाला, असा अपराधीपणा वाटला. प्रत्येक शोधमोहिमेला यश आलेच असे नाही. काही ठिकाण सापडली नाहीत. तर काही ठिकाण आमच्याच मनाचे खेळ आहेत असे लक्षात आले. बहुतांश ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखिम होती. वटवाघळ, लेण्यातील धुळ, काळोख, मधमाश्या, काटेरी वनस्पती, घसारा, गुहेतील ऑक्सिजन चा अभावआणि इतर न दिसणारे धोके यावर मात झाली. मोहिमेसाठी, विजेऱ्या, जि. पि. एस., मोजपट्या, दोऱ्या, लेजर यंत्र, नकाशे, गुगल मॅप, जाळीच्या टोप्या या सर्व जंत्रीचा उपयोग झाला. एकूण मिळुन २० नविन अपरिचित ठिकाण/वास्तु पहायला मिळाल्या, मावळाचा भुगोल जरा अजुन नीट लक्षात आला. नविन प्रश्न पडले आणि नविन कोडी सोडवयाला मिळाली. तर्क वितर्क झाले.\nकार्ले येथील चैत्यगृह भारतातील सर्वात भव्य व अप्रतिम चैत्यगृह आहे. चैत्यगृहाची लांबी दरवाजापासुन मागच्या भिंतीपर्यंत ३७.८ मीटर आहे. चैत्यगृहाची रुंदी १३.८ मीटर आहे. चैत्यगृहाची उंची १४ मीटर आहे. छत अर्धवर्तुळाकार आकाराचे आहे. चैत्यगृह खांबांमुळे दोन भागात विभागलेले आहे. खांबांच्या मागचा भाग आणि खांबांसमोरचा मुख्य भाग असे दोन भाग आहेत. डावीकडची आणि उजवीकडची खांबाची रांग स्तुपाच्या मागे अर्धवर्तुळात एकमेकांना मिळते.\nचैत्यगृहातले कोरलेले खांब अप्रतिम आहेत. खांबाच्या सर्वात खाली तीन चौकटी आहेत. चौकटींवर खांबांना अर्ध गोल माठासारखा आकार दिला आहे. त्याच्यावरचा खांब अष्ट्कोनी आहे. वरच्या भागात पाकळ्या असलेल्या कमळाचा आकार आहे. त्यावर असलेल्या चौकटींवर हत्ती, घोडे व इतर प्राण्यांवर आरुढ मानवी शिल्पे आहेत. खांबांच्या वर पुढे व मागे दोन्ही बाजुस मानवी शिल्पे आहेत. पुढच्या भागात हत्तीवर आरुढ शिल्पे आहेत, मागच्या बाजुस मानवी शिल्पे हत्ती, घोडे, आणि सेंटॉर/स्फिंक्स वर आरुढ आहेत. एकुण मिळुन ४१ खांब आहेत. दरवाज्याच्या जवळचे सज्जाच्या खालचे चार खांब अष्ट्कोनी नाहीत. इतर सर्व खांब अष्टकोनी आहेत. स्तुपाच्या जवळच्या सात अष्टकोनी खांबांवर शिल्पे नाहीत.\nछायाचित्रात पहिला अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात कंबरपट्टा, बांगड़्या, कपाळावरचे आभूषण (टिका) ही आभूषण आहेत. या खांबावर इतर खांबांपेक्षा वेगळे कोरिव काम आहे. यावर लहान वाळूच्या घड़्याळाची चिन्हे कोरलेली आहेत. या खांबाच्या वरच्या घड़्यावर पाकळया कोरलेल्या आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. वाळूच्या घड्याळाचे चिन्ह एक महत्वाचे चिन्ह आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्या मध्ये आहे असे हे वाळूचे घड्याळ चिन्ह दर्शविते. माणसाचे अस्तित्व तात्पुरते असून वाळूच्या घड्याळातल्या वाळूप्रमाणे वेळ निघून जाते.\nछायाचित्रात दुसरा अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. या शिल्पांत हातातील कडी/बांगड़्या व्यतिरिक्त इतर आभुषणे दाखविलेली नाहीत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या घोड़्यांवर आरुढ झालेले पहावयास मिळतात. भारतीय पगडी/फेटा न परिधान केलेले पुरुष व्यक्ती या शिल्पात दाखविलेले आहेत. कदाचित हे यवन किंवा शक असण्याची शक्यता आहे.\nछायाचित्रात तिसरा अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात बांगड़्या आणि कपाळावरचे आभूषण (टिका) ही आभुषणे आहेत. पुरुष शिल्पाच्या हातात कडे आहेत. स्त्री आणि पुरुष पारंपारिक परिवेषात आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. या खांबावर एक शिलालेख आहे. हा शिलालेख पाली भाषेत ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे.\nशिलालेखाचे मराठी भाषांतर : “धेनुकाकट च्या धम्म यवनाकडुन [दान]”\nशिलालेखाचे मराठी भाषांतर : “धेनुकाकट च्या धम्म यवनाकडुन [दान]”\nधेनुकाकट : ठिकाणाचे नाव, धम : देणगीदाराचे नाव , यवन : ग्रीक\nकल्याण आणि सोपारा ही प्राचिन बंदरे, भारत आणि ग्रीक राज्यांमध्ये समुद्रमार्गे व्यापारासाठी वापरात होती. व्यापारी मार्गावर कार्ले लेणी समुह आहे. कार्ले चैत्यगृहात विविध शिलालेखात नमुद केल्याप्रमाणे, येथील मठाला त्याकाळात ग्रीक व्यापाऱ्यांनी दान दिलेले आहे. यातील काही ग्रीक माणस, धेनुकाकटा या गावातील होती. हे गाव कुठे होते हे अजुनही मोठे कोडे आहे. विविध अभ्यासकांनी या गावाबाबत वेगवेगळे तर्क मांडले आहेत.\nछायाचित्रात चौथा अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. एका हत्तीवर स्त्री-पुरुष जोडी आरुढ झालेली आहे. तर दुस्रया हत्तीवर दोन स्त्रीया आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात कंबरपट्टा, बांगड़्या आणि कपाळावरचे आभूषण (टिका) ही आभुषणे आहेत. पुरुष शिल्पाच्या हातात कडे आहेत. स्त्री आणि पुरुष पारंपारिक परिवेषात आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. खांबावर दोन शिलालेख आहेत. हे शिलालेख पाली भाषेत ब्राह्मी लिपीत कोरलेले आहे. शिलालेखांचे मराठी भाषांतर \"धेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान.\" आणि “ धेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान.\" असे आहे.\nधेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान.\nधेनुकाकट : ठिकाणाचे नाव, सिहध्यान : देणगीदाराचे नाव , यवन : ग्रीक, थंबो : खांब\nधेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान.\nधेनुकाकट : ठिकाणाचे नाव, सिहध्यान : देणगीदाराचे नाव , यवन : ग्रीक, थंबो : खांब\nछायाचित्रात पाचवा अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविल��ली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात गळ्यातला हार, बांगड़्या आणि कपाळावरचे आभूषण (टिका) ही आभुषणे आहेत. पुरुष शिल्पाच्या हातात कडे आहेत. स्त्री आणि पुरुष पारंपारिक परिवेषात आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. या खांबावर दोन शिलालेख आहेत. हे शिलालेख पाली भाषेत ब्राह्मी लिपीत कोरलेले आहे. शिलालेखांचे मराठी भाषांतर \" धेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान. \" आणि \" भदंत धमुतराया यांचा अनुयायी आणी भदंतांच्या बहिणीचा पुत्र, नंदाचा पुत्र, सोपारकाचा सतिमित (आपल्या आई व वडिलांबरोबर) याच्याकडुन त्याचे मामा भदंत धमुतराया यांच्या आदरातीर्थ्य स्तंभासाठी दान. \" असे आहे. या खांबावर वरच्या बाजुस दोन चिन्हे आहेत. एका बाजुस १६ आरे असलेले अशोकचक्र (धर्मचक्र) एका खांबावर दाखवलेले आहे. दुसऱ्या बाजुस सिंह आरुढ असलेले सिंहस्तंभ कोरलेल आहे.\nसोपारका भयतान धमुतरीयानं समाथनस थेरस तुलस तेवासिस भानकस नदीपतीस सातिमितस सह तीय थम्बो दानमु\nधेनुकाकट च्या सिहध्यान यवनाकडुन स्तंभाकरिता दान.\nसोपारका : ठिकाणाचे नाव (आजचे नालासोपारा) हे गाव समुद्राजवळचे महत्वाचे बंदर होते. .\nधमुतारीया : बुद्ध पंथ, सतिमित : माणसाचे नाव, नंदा :माणसाचे नाव, भदंत धमुतारीया : माणसाचे नाव, .\nयवन : ग्रीक, थंबो : खांब .\nहा शिलालेख खोडलेला आहे. त्याखाली त्याच संदर्भातला दुसरा शिलालेख कोरलेला आहे.\nसोपारका भयमतानम धमुतरीयानं भानकस सातिमितस ससिरीरो थम्बो दानं\nशिलालेखांचे मराठी भाषांतर :\nभदंत धमुतराया यांचा अनुयायी आणी भदंतांच्या बहिणीचा पुत्र, नंदाचा पुत्र, सोपारकाचा सतिमित (आपल्या आई व वडिलांबरोबर) याच्याकडुन त्याचे मामा भदंत धमुतराया यांच्या आदरातीर्थ्य स्तंभासाठी दान.\nसोपारका : ठिकाणाचे नाव (आजचे नालासोपारा) हे गाव समुद्राजवळचे महत्वाचे बंदर होते. .\nधमुतारीया : बुद्ध पंथ, सतिमित : माणसाचे नाव, नंदा :माणसाचे नाव, भदंत धमुतारीया : माणसाचे नाव, .\nयवन : ग्रीक, थंबो : खांब .\nया शिलालेखाजवळ एक कमळ कोरलेले आहे. कमळाच्या मध्यभागी एक खड्डा आहे. यात कदाचित भदंत धमुसरिया या उपासकाचे शारीरिक अवशेष लहान कलशात ठेवले असावेत.\nछायाचित्रात सहावा अष्टकोनी खांब (डा���्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात कपाळावरचे आभूषण (टिका) आहेत. पुरुष शिल्पाच्या हातात कडे आहेत. स्त्री आणि पुरुष पारंपारिक परिवेषात आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. या खांबावर एक शिलालेख आहे. हा शिलालेख पाली भाषेत ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे. शिलालेखांचे मराठी भाषांतर \"धेनुकाकट च्या सोमिलकाकडुन स्तंभाकरिता दान.\" असे आहे.\nधेनुकाकट च्या सोमिलकाकडुन स्तंभाकरिता दान.\nधेनुकाकटा : गावाचे नाव, सोमिलनका : देणगीदाराचे नाव, थंबो : खांब\nछायाचित्रात सातवा अष्टकोनी खांब (डाव्या रांगेतील/ उत्तरेकडील) दाखविलेला आहे. यात खांबावरची पुढच्या बाजुची शिल्पे दाखविलेली आहेत. या शिल्पात दोन हत्ती आहेत. दोन्ही हत्तींवर स्त्री-पुरुष जोड़्या आरुढ झालेल्या आहेत. स्त्री शिल्पात गळ्यातला हार, बांगड़्या आणि कपाळावरचे आभूषण (टिका) ही आभुषणे आहेत. पुरुष शिल्पाच्या हातात कडे आहेत. स्त्री आणि पुरुष पारंपारिक परिवेषात आहेत. या खांबाच्या मागच्या बाजूस स्त्री-पुरुष जोड़्या बैल आणि घोड़्यावर आरुढ झालेले पहावयास मिळतात. या खांबावर एक शिलालेख आहे. हा शिलालेख पाली भाषेत ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे. शिलालेखांचे मराठी भाषांतर \"धेनुकाकट चा उसभदत चा पुत्र मितदेवनका कडुन स्तंभाकरिता दान.\" असे आहे.\nधेनुकाकटा उसभदत पुतस मितदेवनकस थम्बो दानं\nधेनुकाकट चा उसभदत चा पुत्र मितदेवनका कडुन स्तंभाकरिता दान.\nधेनुकाकटा : गावाचे नाव, मितलनका : देणगीदाराचे नाव, थंबो : खांब, उसभदत : शक राजा नाहापान चा जावई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/24/Article-on-Duties-of-patriotic-citizens.html", "date_download": "2019-03-26T07:56:34Z", "digest": "sha1:52TN4EZVL4HFTSREPQSOO5EINTTTZNEI", "length": 18275, "nlines": 31, "source_domain": "mahamtb.com", "title": " देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य", "raw_content": "\nभारतीय सैन्याची परंपरा आहे की- सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादीविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते. परंतु, यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना जखमी व्हावे ला��ते व प्राणाचे बलिदान पण द्यावे लागते.\nदक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुरू असलेली चकमक तब्बल १८ तासांनतर संपली. यात एका मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. मात्र, तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मेजर डी. एस. ढोंढियाल, शिपाई सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंह ही त्या शूरवीरांची नावे आहेत. शिपाई गुलजार मोहम्मद हे जखमी झाले आहेत. या चकमकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक, सैन्याचे ब्रिगेडियर यांच्यासह अनेक अधिकारी व सैनिक जखमी झाले आहेत. ब्रिगेडियरना पोटात गोळी लागली. याच एन्काऊंटरमध्ये एक कॅप्टन आणि लेफ्टनंट कर्नल यांनासुद्धा गोळी लागून ते जखमी झाले आहेत. सर्वांना लष्कराच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. मीडियाने त्यांची नावे शोधण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. ब्रिगेडियर हरबीर सिंग, लेफ्टनंट कर्नल राहुल गुप्ता, कॅप्टन सौरभ पटणी, मेजर विनायक आणि अनेक शूर सैनिक गंभीररीत्या जखमी झाले. त्यांची नावे देशाला कळणे गरजेचे आहे. आशा करूया सर्व लवकरच बरे होतील. दहशतवाद्यांना अमाप प्रसिद्धी दिली गेली, हे थांबले पाहिजे. भारतीय सैन्याची परंपरा आहे की, सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादीविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते. परंतु, यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण द्यावे लागते.\nमेजर चित्रेश यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य\nशनिवारी नियंत्रण रेषेजवळ मेजर चित्रेश सिंह बिश्त हे हुतात्मा झाले. राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आयडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन त्यात त्यांना वीरमरण आले. मेजर चित्रेश यांचा येत्या ७ मार्च रोजी विवाह होणार होता. इकडे वडील त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होते आणि तिकडे सीमेवर त्यांना वीरमरण आले. विवाहाच्या पूर्वतयारीसाठी रजा घेण्याचा वडिलांचा आग्रह असतानाही त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होते. पुलवामाचा हल्ला झाल्यापासून मीडिया, देशप्रेमी नागरिक अनेक विषयांवर चर्चा करत आहेत. सरकारने काय करावे सैन्याने काय करावे सीआरपीएफने काय चुका केल्या वगैरे वगैरे. आता कोण काय म्हणाले, त्यापेक्षा आपण काय केले पाहिजे, हे देशाच्या दृष्टीने जास्त हिताचे आहे. त्यासाठी देश���ासीयांना आता जागे होण्याची वेळ आली आहे. सैन्याने नेमकी कोणती कारवाई करावी, हा टीव्ही वा मीडियामध्ये चर्चेचाविषय नाही. नेमकी कारवाई करण्याकरिता सैन्य सक्षम आहे.\nराजकीय पक्षांनी-सरकारने काय करावे\nजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर आपल्या देशाने पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा राष्ट्रकाल मागे घेतल्याचे जाहीर केले. राजकीय पक्षांनी काय करावे, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आमचे राजकीय नेते त्याचे राजकारण करत आहेत. त्यांनी व्होट बँकेसाठी काही लोकांना जवळ केले आहे. या बोटचेप्या भूमिकेमुळे आमच्याकडे दहशतवाद फोफावत आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात.\nप्रतीकात्मक पुतळे जाळून, बंद पाळून, मेणबत्त्या लावून दहशतवाद थांबणार नाही\nसर्वात प्रथम हुल्लडबाजी करून देशाची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करू नये. सामान्य नागरिक सैन्याच्या मागे उभा राहून दहशतवादाविरोधात नेमकी काय भूमिका निभावू शकतो दहशतवादी आक्रमणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात पाकिस्तान आणि दहशतवादाचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे, बंद पाळणे, मेणबत्त्या लावून निषेध व्यक्त करणे आदी पाहायला मिळत आहेत. या आधी उरी, पठाणकोट, मुंबई आणि त्याआधी संसदेवरील आक्रमण यावेळीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले. यामुळे दहशतवाद थांबला नाही व आता व्यक्त केलेल्या देशभक्तीमुळे पण तो थांबणार नाही. त्याकरिता आपल्याला अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतील. पारंपरिक युद्धाची तयारी करावी लागेल. त्यात सरकारवर जास्त दबाव आणून घाईघाईने काहीतरी करण्यास भाग पाडणे उचित नाही. आज आपण जर पाकिस्तानशी थेट युद्ध पुकारायचे ठरवलेच, तर आपण किती हानी सहन करू शकतो याचा विचार अगोदर केला पाहिजे. याकरिता जर सैन्याचे बजेट वाढवण्यासाठी जर काश्मीर/पुलवामा कर पेट्रोल किंमतीवर लावला, तर त्याकरिता आपण तयार आहोत का दहशतवादी आक्रमणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात पाकिस्तान आणि दहशतवादाचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे, बंद पाळणे, मेणबत्त्या लावून निषेध व्यक्त करणे आदी पाहायला मिळत आहेत. या आधी उरी, पठाणकोट, मुंबई आणि त्याआधी संसदेवरील आक्रमण यावेळीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले. यामुळे दहशतवाद थांबला नाही व आता व्यक्त केलेल्या देशभक्तीमुळे पण तो थांबणार नाही. त्याकरिता आपल्याला अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतील. पारंपरिक युद्धाची तयारी करावी लागेल. त्यात सरकारवर जास्त दबाव आणून घाईघाईने काहीतरी करण्यास भाग पाडणे उचित नाही. आज आपण जर पाकिस्तानशी थेट युद्ध पुकारायचे ठरवलेच, तर आपण किती हानी सहन करू शकतो याचा विचार अगोदर केला पाहिजे. याकरिता जर सैन्याचे बजेट वाढवण्यासाठी जर काश्मीर/पुलवामा कर पेट्रोल किंमतीवर लावला, तर त्याकरिता आपण तयार आहोत का केवळ श्रद्धांजली न वाहता राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशातील सर्वांनी गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. रडण्यापेक्षा लढण्याची तयारी केली पाहिजे. तरच अशा हल्ल्यांना आळा बसेल.\nसामान्य नागरिकांनी सैनिक गुप्तहेर व्हावे\nप्रत्येक नागरिकाने आपापल्या भागांमध्ये, आपापल्या संस्थांमध्ये एक सैनिक म्हणून, एक गुप्तहेर म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. कान आणि डोळे उघडे ठेवा, आपला भाग सुरक्षित ठेवा. आज ७० टक्के भारतीय हे सोशल मीडियावर आहेत. कान आणि डोळे सोशल मीडियावरदेखील उघडे ठेवा. सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट बघितली, तर लगेच त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवा. जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची, मानसिक मदत जास्त, आम्ही हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या पाठीशी आहोत, हा विश्वास द्या. आर्थिक मदतीसाठी सैन्याचे अनेक अकाऊंट्स उपलब्ध आहेत. या माध्यमातूनही आपण सैनिकांना मदत करू शकतो. अजूनसुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ज्ञ देशविरोधी वक्तव्ये करून सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. काही पाकधार्जिणे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि अनेक याचे राजकारणही करताना दिसत आहेत. नेत्यांनी देशाच्या बाजूने राहण्याची बुद्धी मिळू दे. उद्याही कोणी अहिंसेचे पुजारी, कोणी मानवाधिकारी आपापले मुद्दे मांडायला आसुसलेले असतीलच. सगळे पक्ष एकदिलानं सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील, पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्टे नेते त्यात खोड्या काढतील.\nसीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा अधिक शत्रू सीमेच्या आत\nकायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी. अनेक राजकारणी समाजामधील वेगवेगळ्या घटकांना तुमच्यावर अन्याय होतो आहे, हे सांगून ऊठसूट हिंसक आंदोलने करण्यास भाग पाडतात. यामध्ये सामील होऊ नका. कारण, हिंसक आंदोलनामध्ये नुकसान हे आपल्या देशाचे होते. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात वेगवेगळ्या आंदोलनात ४० टक्के एसटी गाड्या जाळण्यात आल्या आहेत. हे बरोबर आहे का आपण देशासाठी एवढे तरी, करू की पेट्रोलचा भाव वाढवावा लागला, सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी कर वाढवले गेले तरी तक्रार होऊ नये.\nआपण भारतीय केवळ एक दिवस प्रतीकात्मक देशभक्तीचे प्रदर्शन करून उरलेले दिवस मात्र त्याच पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने आणि पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट पाहण्यात घालवतो. आपली एक दिवसाची राष्ट्रभक्ती जागृत व्हायला सैनिकांना हुतात्मा व्हावे लागते, हे चित्र दुर्दैवी आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षिततेला बाधक असणारे आतले शत्रू तसेच पाकिस्तान आणि सैनिकांवर दगडफेक करणारे इत्यादींच्या विरुद्ध निर्णायक कृती करण्यासाठी आपण सरकारला का भाग पाडत नाही त्यासाठी आपले पद, पक्ष बाजूला करून सरकारला आवश्यक तो पाठिंबादेखील द्यायला हवा. एक दिवसाची मर्यादित राष्ट्रभक्ती नव्हे, आता राष्ट्रहिताच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिदिन राष्ट्रभक्ती जोपासायला हवी\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/bussiness_opportunity.php", "date_download": "2019-03-26T08:01:04Z", "digest": "sha1:IYQSIDEONKE52PA45EHLVZ6R4AIEMNJG", "length": 19283, "nlines": 117, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\n'नवीन विचाराचे, नव्या उन्नतीचे आणि सर्वांगीण उत्कर्षाचे' ही ब्रिद घेऊन आम्ही 'शाश्वत शेती अभियान' आणि 'उत्तम आरोग्यासाठी निसर्गाकडे चला अभियान' राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे अभियान राबवीत असताना जे या अभियानाशी जोडले जाणार आहेत आठवा यामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सक्रीय सहभाग असणार आहे, त्यांची आर्थिक उन्नती होऊन सर्वांगीण उत्कर्ष व्हावा हाच दृष्टीकोन आमचा आहे. या अभियानास एक व्यवसाय (बिझनेस) म्हणून पाहिल्यास आपली लखपती, करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वत:चा मोबाईल, टू-व्हिलर, सोने, फोर व्हिलर, जमीन, १ बी.एच.के. २ बी.एच.के. फ्लॅट, आणी रोख ५५ लाख रुपये आदींसह एकूण १ कोटी ६३ लाख ५४ हजार ६५० रुपये मिळवण्याची चांगली संधी आम्ही दिली आहे.\nआमच्या अभियानात सामील होऊन आयुष्यभर आपण सर्व सोयीसुविधा आणखी चांगल्या पध्दतीने मिळवत रहात असाल तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण आम्ही बक्षिसांच्या रूपाने आपणास देत असलेल्या मुलभूत गरजेच्या गोष्टीबरोबरच रोख ५५ लाख रुपये देण्यामागे तुमच्या कल्याणाचा विचार असून तुमची दुसरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी छोटा हातभार लागावा हीच भावना आहे. या रोख रकमेतून तुम्ही स्वत:चा एखादा व्यवसाय उभारू शकता अथवा एखादी इच्छा, स्वप्न पूर्ण करू शकता.\nया व्यवसायात सहभागी असताना आपण १८००/- रु. किंवा २८००/- रुपयाचे एखादे किट घेऊन नोंदणी करू शकता. आपण यानंतर Independant Distributor (आय. डी. - इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर) म्हणून ओळखले जाल. आपण आपल्या खाली (Downline) I.D. नेमू शकता. पहिले पाच I.D. तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. यानंतर तुम्ही स्वत: आणी या पाच आय. डी. च्या माध्यमातून एकत्रित व्यवसाय करू शकता.\nयामध्ये एकूण सात स्टेजेस करण्यात आल्या आहेत. आपल्याला यात पैसे कसे मिळतात (Income) ते पाहू. उदाहरणादाखल १८००/- रु. च्या किटचा विचार करू.\nएकूण रक्कम + बक्षिसे\nप्रत्येक स्टेजवाईज मिळणारी बक्षिसासह एकूण रक्कम रुपये\n१. 5 २०% ३६० रु. ५ १८०० टाय - १०० रु. १९०० १९००\n२. 2५ १५% २७० रु. २५ ६७५० ड्रेस/साडी - १००० रु. ७७५० १९०० + ७७५० = ९६५०\n३. १२५ १०% १८० रु. १२५ २२५०० मोबाईल- १०००० रु. ३२५०० ९६५० + ३२५०० = ४२१५०\n४. ६२५ ५% ९० रु. ६२५ ५६२५० टू व्हीलर - ५०००० रु. १०६२५० ४२१५० + १०६२५० = १४८४००\n५. ३१२५ ३% ५४ रु. ३१२५ १६८७५० सोने - १.५ लाख रु. ३१८७५० १४८४०० + ३१८७५० = ४६७१५०\n६. १५६२५ २% ३६ रु. १५६२५ ५६२५०० फोरव्हीलर ५ लाख रुपये + १५ लाख रोख २५६२५०० ४६७१५० + २५६२५०० = ३०२९६५०\n२५००० १% १८ रु. ९३७५ १,६८,७५० फोरव्हीलर ७ लाख रुपये ८,६८,७५० ३०२९६५० + ८६८७५० = ३८९८४००\n३५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १० लाख रुपये ११,८०,००० ३८९८४०० + ११८०००० = ५०७८४००\n४५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १२.५ लाख रुपये / जमीन/ प्लॉट १४,३०,००० ५०७८४०० + १४३०००० = ६५०८४००\n५५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १५ लाख रुपये / जमीन/ प्लॉट १६,८०,००० ६५०८४०० + १६८०००० = ८१८८४००\n६५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १७.५ लाख रुपये / १ BHK फ्लॅट १९,३०,००० ८१८८४०० + १९३०००० = १०११८४००\n७८१२५ १% १८ रु. १३१२५ २,३६,२५० फोरव्हीलर २० लाख रुपये / २ BHK फ्लॅट + ४० लाख रु. रोख ६२,३६,२५० १०११८४०० + ६२३६२५० = १६३५४६५०\n१ कोटी ४४ लाख ११ हजार १००\n१ कोटी ६३ लाख ५४ हजार ६५०\nपहिल्या स्टेजमध्ये आपल्याला पाच आय. डी. साठी प्रत्येक आय. डी. ला २०% प्रमाणे कमिशन मिळेल, १८००/- रु चे २०% म्हणजे ३६०/- रु. प्रत्येक आय.डी. साठी मिळत जाईल. ५ आय. डी. ना ५ X ३६० = १८००/- कमिशन मिळेल.\nदुसरी स्टेज ही ६ ते २५ आय. डी. म्हणजे २० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १५% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे १५% प्रमाणे २७०/- रु. होतात. असे २० आय.डी. चे २० X २७० = ५,४००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपयाचा ड्रेस किंवा साडी बक्षीस म्हणून मिळेल.\nतिसरी स्टेज ही २६ ते १२५ आय. डी. म्हणजे १०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १०% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे १०% प्रमाणे १८०/- रु. होतात. असे १०० आय.डी. चे १०० X १८० = १८,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल बक्षीस म्हणून मिळेल.\nचौथी स्टेज ही १२६ ते ६२५ आय. डी. म्हणजे ५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला ५% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे ५% प्रमाणे ९०/- रु. होतात. असे १०० आय.डी. चे ५०० X ९० = ४५,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये किमतीची दु-चाकी बक्षीस म्हणून मिळेल.\nपाचवी स्टेज ही ६२६ ते ३१२५ आय. डी. म्हणजे २५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला ३% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे ३% प्रमाणे ५४/- रु. होतात. असे २५०० आय.डी. चे २५०० X ५४ = १,३५,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर दीड लाख रुपये किमतीचे सोने बक्षीस म्हणून मिळेल.\nसहावी स्टेज ही ३१२६ ते १५६२५ आय. डी. म्हणजे १२५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला २% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे २% प्रमाणे ३६/- रु. होतात. असे १२५०० आय.डी. चे १२५०० X ३६ = ४,५०,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये किमतीची चार चाकी (फोर - व्हिलर) आणी १५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. या स्टेजपर्यंत आपणास कमिशन आणी बक्ष��स मिळून २८ लाख ६६ हजार ३०० रुपये मिळतील\nसातवी स्टेज ही १५६२६ ते ७५१२५ आय. डी. अशी आहे. यामध्ये पुन्हा सरासरी १० हजार आय. डी. च्या सहा स्टेजेस केल्या आहेत. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १% कमिशन मिळेल. १८००/-रु. चे १% प्रमाणे १८रु. होतात. या मध्ये एकूण ११ लाख २५ हजार रुपये कमिशन मिळेल. आणि सात लाखाच्या फोर व्हिलर पासून २० लाखाच्या फोर व्हिलर पर्यंत किंवा जमीन अथवा फ्लॅट तसेच १ बी.एच.के. आणी २ बी.एच. के. फ्लॅट मिळू शकेल. ७५१२५ आय. डी. झाल्यानंतर २ बी.एच.के. फ्लॅट आणी ४० लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. या स्टेज पर्यंत आपणास कमिशन आणी बक्षिस मिळून १ कोटी ६१ लाख ९१ हजार ३०० रुपये मिळवण्याची चांगली संधी देण्यात आली आहे.\nयाच बरोबर आपण केलेल्या जादा कामासाठी म्हणजे स्वत: स्पॉन्सर म्हणून खाली जादा आय.डी. देत असाल टर प्रत्येक आय.डी. साठी २०० रु. कमिशन देण्यात येईल. १५ दिवसाच्या कालावधीत कमीत कमी १५ किंवा त्यापेक्षा जास्त आय. डी. दिल्यास आपणास प्रत्येक आय.डी. साठी ३०० रु. देण्यात येईल. (स्पॉन्सर इन्कम)\nरिपरचेस करताना प्रत्येक वस्तू (प्रॉडक्ट) साठी २५% कमिशन दिले जाईल. उदा. १८००/- रु चे प्रॉडक्ट २५% कमिशनप्रमाणे ४५० रुपये वजा होऊन १३५० रुपयास मिळेल. यामध्ये आय. डी. दिली जाणार नाही.\nरिपरचेस करताना १० च्या पटीमध्ये प्रॉडक्ट घेणार असाल टर ३३% कमिशन दिले जाईल. उदा. १८०० रुपयेचे प्रॉडक्ट ३३%कमिशनप्रमाणे ५९४ रुपये वजा होऊन १२०६ रुपयास मिळेल. यामध्ये आय. डी. दिली जाणार नाही.\n१० च्या पटीत रिपरचेस करण्याऱ्या व्यक्तीस ३३% आणी स्पॉन्सर व्यक्तीस ७% कमिशन दिले जाईल. आय. डी. दिली जाणार नाही.\nयाशिवाय अनेक अवार्ड आणी रिवार्डस् वेळोवेळी देनेत येईल.\nटॉप अचिव्हर्स यांचा मोठ्या कार्यक्रमात कुटुंबांसह सत्कार करण्यात येईल. देश विदेशच्या सहली, डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स, कार्यशाळा, सेमिनार अगदी मोफत.\nयाशिवाय आणखी बरेच काही...\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी ��ासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/cleaning.php", "date_download": "2019-03-26T08:52:28Z", "digest": "sha1:FJZQZ46S5QMY7M6HRFLGY67DFSE2AFTE", "length": 2518, "nlines": 49, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2014/03/online-test-no.html", "date_download": "2019-03-26T08:08:45Z", "digest": "sha1:3IDPBTBPMCTM5BLMBLIA4UBWNE5MQPSZ", "length": 19982, "nlines": 313, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test NO.१२", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n2.पत्रालेखनातील पत्यात ४१५५०९ असे अंक असतात त्यांना ------म्हणतात \n3. बाबा गेल होते काल लातूरला. या वाक्यातील क्रियापद कोणते \n4.चाचा हे टोपणनाव कोणाचे आहे .\n5.तुमच्या गावात स्वच्छता ठेवावी या वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचिन्ह द्याल \n8. २ किलो साखर २० मुलांना सारखी वाटल्यास प्रत्येकाला किती येईल \n9.५ अंश छेद ९ टाकी भरली तर किती रिकामि असेल .\n२ अंश छेद ९ .\n६ अंश छेद ९ .\n४ अंश छेद ९.\n३ अंश छेद ९\n10. ७८०२१ या संख्ये���ील अंकाच्या स्थानिक किंमातीची बेरीज किती \n12.एका काठीचे समान १२ तुकडे करायचे तर किती ठिकाणी कापावी लागेल \n13. धावणे ही -------क्रिया आहे. \n14. पारस हे औष्णिक विद्युत केंद्र -------जिल्ह्यात आहे \n15.सव्वा सहा किमीमध्ये सहाशे मी. मिसळल्यास एकूण किती होईल . \n16. १ ते १०० मध्ये ९ असणा-या संख्या किती \n17.२३ जानेवारीपासून १६ दिवस राजा घेतल्यास किती तारखेला हजार व्हावे लागेल \n18. माझ्या आजोबांना सहा मुले पैकी ३ शेतकरी व ३ शिक्षक तर शिक्षकाच्या आईला किती मुले असतील \n19.दक्षिण समोर असताना मागच्या दिशेच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती \n20. सहा आठवडे सहा दिवस म्हणजे किती दिवस \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास क���ण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nर���जेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/who-will-cry-when-you-die/", "date_download": "2019-03-26T09:03:51Z", "digest": "sha1:752QAM7S5AKSFVS5VVVJDYYO7MN3TFKX", "length": 7823, "nlines": 108, "source_domain": "yashwantho.com", "title": "तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे? - Yashwantho", "raw_content": "\nतुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे\n‘तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे’ मध्ये लेखक रॉबिन शर्मा ह्यांनी १०१ टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही सोप्पं, समाधानी आणि सुखी आयुष्य जगायला शिकाल. काही टिप्स अशा सुद्धा आहेत कि ज्या तुम्हाला कसा-बसा १०१ आकडा गाठावा म्हणून लिहिल्या सारख्या वाटतील सुद्धा.. (निदान मला तरी असं वाटलं, प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे). पण हे मात्र तितकंच खरं कि, ह्यातल्या कमीत-कमी ६० ते ७० टिप्स तरी तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्ही त्यांचं अवलंबन करायला सुरुवात देखील कराल. (मी करतोय फॉलो’ मध्ये लेखक रॉबिन शर्मा ह्यांनी १०१ टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही सोप्पं, समाधानी आणि सुखी आयुष्य जगायला शिकाल. काही टिप्स अशा सुद्धा आहेत कि ज्या तुम्हाला कसा-बसा १०१ आकडा गाठावा म्हणून लिहिल्या सारख्या वाटतील सुद्धा.. (निदान मला तरी असं व���टलं, प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे). पण हे मात्र तितकंच खरं कि, ह्यातल्या कमीत-कमी ६० ते ७० टिप्स तरी तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्ही त्यांचं अवलंबन करायला सुरुवात देखील कराल. (मी करतोय फॉलो\nवाचता-वाचता आयुष्यात कोणत्या गोष्टींवर फोकस असावा आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं हे समजायला लागतं. लेखक तुमच्या दैनंदिन घडामोडींना एक वेगळाच नजरीया देऊन जातो. चांगले पालक बना, शांत राहायला शिका, खूप हसा, अशा सिम्पल नावांचे मुद्दे; जे तसं पाहायला गेलं तर खूपच साधे आहेत, पण लेखकाने त्यासाठी लिहिलेले मोजकेच ३००-४०० शब्द त्यामागचा मतितार्थ समजावून जातात.\nह्या पुस्तकाचं नावच इतकं आकर्षक आहे कि तुम्ही त्याकडे आपोआप खेचले जाता. वाचनाची सवय नसलेल्या लोकांना सुद्धा हे पचवता येईल इतक्या सरळ, थेट आणि सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक. प्रत्येक मुद्दा कमीत कमी शब्दात आणि दिग्गज व्यक्तींच्या विचारांची सांगड घालून समजवला जातो, म्हणून ते पटकन समजतात. आणि वाचता-वाचता मिळणारे हे आयुष्याचे धडे आपले डोळे उघडत जातात.\n‘तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे\nता.क.१:- वाचनाची सवय नसलेल्या लोक्कांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचायचंय याचा उपयोग तुम्हाला वाचनशक्ती वाढवण्यात होईल. इथून पुढे आपण थोडी अजून बुद्धीसाठी-आकलनासाठी जड पुस्तकं वाचायला घेणार आहोत, त्यासाठी आताच तयार व्हा याचा उपयोग तुम्हाला वाचनशक्ती वाढवण्यात होईल. इथून पुढे आपण थोडी अजून बुद्धीसाठी-आकलनासाठी जड पुस्तकं वाचायला घेणार आहोत, त्यासाठी आताच तयार व्हा पुन्हा बोलू नका यशवंतने सांगितलं नाही, एकटाच चांगली-चांगली पुस्तकं वाचतो हा शहाणा\nता.क.२:– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nमाझं चीज कोणी हलवलं\nसबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट�� – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:14:16Z", "digest": "sha1:INEW3TMDGKOHQ5D2TYN7KZEVOOX6V6TR", "length": 4960, "nlines": 51, "source_domain": "lokvruttant.com", "title": "Tuesday, March 26 2019 1:44 pm", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nTag: #अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या #92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य स�\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या सुरुवात\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nयवतमाळ -: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरला होता. समता\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी ���ठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:29:01Z", "digest": "sha1:IVFJNPJSHWEX555OBB5CFMGTZAC6TPZI", "length": 9713, "nlines": 62, "source_domain": "lokvruttant.com", "title": "हे आहेत ठाणे जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nहे आहेत ठाणे जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 21, 2018\nठाणे -: ठाणे जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची ‘ब्लॅक स्पॉट्स’ यादी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी प्रसिध्द केली आहे.\nराज्य महामार्गावर २३ स्पॉट्स\nमामणोली, आंब्याचे वळण, माळशेज घाट, शिसवे वाडी, गोविली, मोहप फाटा, कांबा, काजूपाडा, शेषेवाडी,प्लेझंट पार्क, हटकेवाडी, कृष्णा कॉम्प्लेक्स, कशेळी तोल नका, कल्याण फाटा,शिळ फाटा, रेतीबंदर, रहेमानिया हॉस्पिटल, गावदेवी बायपास, ब्रह्मांड सिग्नल, गायमुख, ओवळा सिग्नल, गायमुख, वाघबीळ ,विजय सेल्स जीबी रोड,\nराष्ट्रीय महामार्गावर ४५ स्पॉट्स\nयेवाई पिसे, वाल्शिंद, पुंढेफाटा चेरपोली घाट, वेहळोली, गुरुनानक धाबा, खातिवली वाशिंद-पाली फाटा, कसारा बायपास, उंबरमाळी- शिरोळ फाटा, सोनाळे फाटा, वशाळा, जव्हार फाटा, वडपे भिवंडी बायपास, ब्रेक फेल पॉइंट कसारा घट, खडीवली फाटा, डोलारे पेट्रोल पंप, कुकसा बोरीवली, आडगाव, आसनगाव फाटा, लाहे फाटा, कळमगाव फाटा, चेरपोली, खर्डी ब्रिज- फौटेन हॉटेलजवळ, पुंढे, स्टार हॉटेलजवळ, साईबाबा खिंड, घोडबंदर खिंड, पाली आणि दिल्ली दरबार हॉटेल, दिवा पेट्रोल पंप, ओवळा गाव,खारेगाव तोल नका, माणकोली नाका, आर.सी.पाटील गैप, अरुण कुमार कावरी, दिवा गाव, खारेगाव ब्रिज, खारेगाव तोल नका, पिंपळास फाटा, माजीवाडा, रांजनोली फाटा, दुर्गाडी ब्रिज, रिलायन्स पेट्रोल पंप कोनगाव, गोवे नाका, कोपरी ब्रिज, तीन हात ��ाका, नितीन नाका,\nइतर मार्ग नवी मुंबई, ठाणे ३९\nसायन पनवेल मार्ग खाडी ब्रिज दोन्ही लेन्स, सायन पनवेल वाशी गाव, सानपाडा जंक्शन, जुई नगर स्थानक, उरण फाटा, सीबीडी फ्लायओव्हर पनवेलकडे, सीबीडी फ्लायओव्हर मुंबईकडे, अन्नपूर्णा ते माथाडी सिग्नल, ऑरेंज सिग्नल ते कोपरी सिग्नल एपीएमसी, मोराज सिग्नल ते एनआरआय सिग्नल, कशेळी ब्रिज, अंजूर फाटा, ऑर्डनन्स फेकटरी, जांभूळ फाटा, गायमुख, नागला बंदर ते भायंदर पाडा, ओवला, आनंद नगर ते विजय गार्डन सिग्नल, वाघबीळ ते डोंगरी पाडा, पाटील पाडाते ब्रह्मांड, मानपाडा ते दोस्ती, आरमॉल ते तत्वज्ञान, टाटा नाका, काटई नाका, दावडी नाका, विको नाका, रांजनोळी ते पिंपळास फाटा, गेमन, मुंबई ओल्ड आग्रा रोड – निझामपुरा, भोईवाडा, भिवंडी, राहनाळ गाव, चार रस्ता, खारगाव नाका, कळवा शिवाजी चौक, वालधुनी ब्रिज, निसर्ग धाबा, आनंद नगर इ.\nTags: #ठाणे जिल्ह्यातील #'ब्लॅक स्पॉट्स’\nराष्ट्रीय जल पारितोषिकासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव पाठवावेत \nमुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडून कोकण विभागाचा आढावा अंतिम मतदार यादी अद्ययावत व अचूक असण्याची दक्षता घ्या \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tomatoes-and-cucumber-are-eating-together/", "date_download": "2019-03-26T08:35:55Z", "digest": "sha1:WG5C5Q7YW2Q4LBGCNLTQXWXYTZXIT3CW", "length": 7068, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या!", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nटोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतात या समस्या\nवेब टीम – अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ शकतात.\nकाय आहे असे होण्याचे कारण\nकाकडी आणि टोमॅटो दोन्हीही विरूद्धा आहार सूचीत येतात. या सूचीत असण्याचा अर्थ दोन्ही फळं ऎकमेकांच्या विपरित असतात. हे दोन्ही फळं पोटात पचण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यामुळे पोटात या दोन्हीमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.\nका होतात या समस्या\nटोमॅटो आणि काकडी दोघांचंही नेचर वेगळं आहे. एक लवकरच डायजेस्ट होतं तर दुसरं हळूहळू. त्यामुळे दोन्ही विपरित डायजेशन असलेल्या फळभाज्या एकत्र खाणं समस्या निर्माण करू शकतात. कारण एक पचल्यावर इंटेस्टाइनमध्ये जातं आणि दुस-याची डायजेशन प्रक्रिया सुरूच असते. यामुळे शरिरात ताठरता जाणवते. अशाप्रकारचा त्रास होणे संपूर्ण शरिरासाठी हानिकारक होऊ शकतं.\nतसेच दूध आणि केळी\nअसंच दूध आणि केळी बाबत सांगता येईल. ब-याचदा दूध आणि केळी एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो. पण वास्तव खूप वेगळं आहे. जेव्हा या दोन गोष्ट एकत्र झाल्यावर ऎकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही गोष्टींचा पचण्याचा वेळ वेगळा आहे. लागोपाठ दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती कमजोर होऊ शकते. यासोबत झोप न येणे अशीही समस्या उद्भवते.\nब्रेड आणि नूडल्ससोबत ज्यूस\nब्रेड आणि नूडल्ससोबत ऑरेन्ज ज्यूस पिल्याने गरजेचं एंजाइम संपुष्टात येतं. ज्यामुळे पोटाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. याने डायजेशनची समस्याही निर्माण होते.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, ��घा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nराहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही, हटवूही देणार नाही\nशरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?st=7&cat=2", "date_download": "2019-03-26T08:20:34Z", "digest": "sha1:Q3544EGIXK7372R5SRSLRMTZJBEVNCFS", "length": 7593, "nlines": 204, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या महिन्याचे बहुतांश डाउनलोड केलेल्या आर्केड अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आर्केड\nया महिन्याचे सर्वात डाऊनलोड केलेले आर्केड अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Zuma Return गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/2017/11/", "date_download": "2019-03-26T08:57:28Z", "digest": "sha1:QAA7LHB6JXG3VZ53ED4CKQ7AHEM2WJXS", "length": 2129, "nlines": 48, "source_domain": "yashwantho.com", "title": "November 2017 - Yashwantho", "raw_content": "\nआकाशवाणी – पुन्हा एकदा झाली\nआयुष्यात वेळोवेळी घेतलेले वेडेवाकडे turns जे मला काही वेळानंतर सरळ रस्त्यासारखे वाटू लागले, जे तेव्हाच्या त�...\nघर. लहानपणी हा शब्द ऐकला कि त्रिकोणी कौलं आणि खाली ४ भिंती अशी व��स्तू डोळ्यासमोर यायची. लहान असताना भरपूर...\nमिशा… कि… नवीन बूट\n‘लहानपण’ म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात श्रीमंत काळ, ज्यात नवीन शर्ट, नवीन बूट हीच आपली property असते. त्या दि...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/time-bombcha-sfot/", "date_download": "2019-03-26T08:03:43Z", "digest": "sha1:CL65475FIQFG5DFGXUNOGKCVVRS4WFIP", "length": 9755, "nlines": 114, "source_domain": "yashwantho.com", "title": "टाईम बॉम्बचा स्फोट (लेखक - राहुल बोरुडे) - Yashwantho", "raw_content": "\nटाईम बॉम्बचा स्फोट (लेखक – राहुल बोरुडे)\nदिवसेंदिवस युवा मनाची तब्येत बिघडत चालली आहे. लवकरच त्यासाठी काही केले नाही तर.. काही खैर नाही एखाद्या ‘टाईमबॉम्ब’ सारखा हा असंतोष त्यांच्या मनात दडून राहिला आहे, त्याचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nहिंदू-मुस्लिम-शीख-क्रिश्चन अशा नावांखाली एकत्र यायला भाग पाडून आपण आधी भारतीय आहोत ही भावनाच त्यांना आपण विसरण्यास भाग पाडत आहोत का असा प्रश्न आजच्या भारतात उभा राहतो.\nनाही… धर्म असेल हो महत्वाचा (ह्यावर दुमत आहे) पण तो रस्त्यावर का म्हणून आणायचा धर्म हा घरात जोपासायची गोष्ट वाटते मला… बाहेर तुम्ही फक्त आणि फक्त एक भारतीय असता असा माझं स्पष्ट मत आहे\nआमचा धर्म एक म्हणून आम्ही एक, ह्या पेक्षा “आमचा विचार एक” हे कारण का नाही आपल्याला मोठं वाटत भारतीयत्व हा एक फार मोठा विचार आहे (India is a modern idea) हा विचार आपण गेले ६७ वर्ष मानाने पुढे नेला आहे… एकात्मतेसाठी संपूर्ण जग भारताकडे पाहते… ह्याचा नक्कीच आपणास अभिमान असायला हवा.\nभारतीयत्व टिकवायला हवं… आणि त्यासाठी आपल्यातला मेलेला (Nationalism) भाव पुन्हा जागा करायला हवा… नाही ओ, १५ ऑगस्ट जवळ आल्यामुळे नाही असा लिहित आहे, पण मन कधी तरी अस्वस्थ झालं, कि काही खुपत असलेल्या गोष्टी बाहेर पडतात (ह्या अशा)… त्यातील ही एक म्हणून समजा.\nतिथे आपल्या शेजारी, धर्माच्या नावावर पाकिस्तानने प्रयत्न केला आहे देश चालवायचा… पण आपले भवितव्य मशिदीपेक्षा संसदेत जास्त सुरक्षित आहे हे नक्कीच कळून चुकले आहे त्यांना. त्यांच्या चुकांवरून काही शिकणार आहोत कि नाही आपण आपले भारतीयत्व फक्त भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापुरत संकुचित नका ओ होऊ देऊ. त्याला जोपासा आणि येणाऱ्या नवीन पिढीला संस्कार रुपात देऊन टाका..\nएक चांगला नागरिक बनूनही आपण खूप चांगली देशसेवा करू शकतो… ह्याची जाणीव करून घेऊ आपण. भारतीय असताना मी कर्नाटक मध्ये आहे कि उत्तर प्रदेश कि महाराष्ट्र ह्याने काहीच फरक पडत नाही… (Nationalism is a need of an hour over statism) सर्वांचा विचार एक असताना धर्म आणि राज्य ह्या गोष्टी दुय्यम ठरतात आणि भारतीयत्व तिथे जिंकते आपण तिथे जिंकतो….देश तिथे जिंकतो… आपण तिथे जिंकतो….देश तिथे जिंकतो… (let us live to win) एका सुखी कुटुंबाचे (देशाचे) बरेच फायदे असतात नाही (let us live to win) एका सुखी कुटुंबाचे (देशाचे) बरेच फायदे असतात नाही ह्या विचारातूनच एक Champion पिढी आपल्याला तयार करायची आहे…\nतर ज्या टाईम बॉम्बचा उल्लेख मी आधी केला त्याला तसाच ठेऊन त्याचा स्पोट होऊ दे मनात आणि त्या उर्जेचा वापर आपण आपल्या भारताला मोठं करण्यात केला तर नक्कीच सर्व फायद्यात राहू…(nowadayz profit-loss are SI unit of everything) म्हणून फायद्या तोट्याचा गोष्टीत समजवाव लागतं\nबापहो, स्वातंत्र्य फार मेहनतीने कमावलय ओ… इज्जत करूया त्याची… आपण स्वातंत्र्य मिळवायला काहीच दिलेलं नाही… निदान टिकवायला आणि पुढच्या पिढ्या घडवायला नक्कीच योगदान देऊ शकतो आपण, हाच एक विचार सांगावा वाटतो\nलिहायला वेळ नसलेले बरेच लेखकी मेंदू आपल्या आसपास वावरतात, त्यातलाच हा एक. शक्यतो अशाच विषयांवर लिहितो ज्यांवर डिबेट्स होतात (मुद्दाम-आवर्जून). www.stampmyvisa.com चा मालक. आणि अशा बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये अनुभव असलेला उद्योजक. नाशिकला कॅम्पिंगच होस्टिंग पण करतो. भेटू कधी तरी तिथे आणि डिटेलमध्ये बोलू\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..\n६ फायदे – किबोर्ड वाजवयाला शिकण्याचे (लेखक – ओंकार बागल)\n६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corporator-mahesh-landage-resign-commissioner-13617", "date_download": "2019-03-26T08:59:45Z", "digest": "sha1:QN3H7MRVFDFIEZX3BZGP4WIW5PI7AOWI", "length": 16846, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "corporator mahesh landage resign to commissioner लांडगे यांचा आयुक्तांकडे राजीनामा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nलां���गे यांचा आयुक्तांकडे राजीनामा\nशुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016\nपिंपरी - नगरसेवकपदाचा राजीनामा गुरुवारी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांच्याकडे सादर करताना आमदार महेश लांडगे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे.\nपिंपरी - अपेक्षेप्रमाणे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आज सायंकाळी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना सादर केला. आयुक्तांनी तो स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक उपस्थित होते.\nपिंपरी - नगरसेवकपदाचा राजीनामा गुरुवारी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांच्याकडे सादर करताना आमदार महेश लांडगे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे.\nपिंपरी - अपेक्षेप्रमाणे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आज सायंकाळी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना सादर केला. आयुक्तांनी तो स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक उपस्थित होते.\nआमदार लांडगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. त्याला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. प्रवेशाच्या तयारीचा एक भाग म्हणून लांडगे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत लांडगे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले होते. माजी आमदार विलास लांडे यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत; परंतु विधानसभा निवडणूक लढविण्यावरून दोघांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लांडगे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी लांडे यांचा पराभव केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशा पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केल्याने त्यांचा विजय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता.\nतेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर नजर होती; पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी जुळवून घेत लांडगे यांनी महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पदाची मुदत संपताच त्यांनी हळूहळू मुख्यमंत्र्यांशी व भाजप नेत्यांशी जवळीक साधून भाजप प्रवेश नक्की केला. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.\nचाळीस नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी\nआमदार महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश शुक्रवारी (ता. १४) होत असताना त्यांच्यासमवेत ३४ प्रमुख कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात १४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. याशिवाय २७ नोव्हेंबरला भोसरीत होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २० विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील. या मेळाव्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आमदार लांडगे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्र्यांनी ४० नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे; मात्र, लांडगे यांनी किमान २५ नगरसेवक निवडून आणू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nLoksabha 2019 : \"ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार\nभडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nपुणे - शहर आणि नगर परिषदांच्या हद्दीत राज्य सरकारने तुकडाबंदी उठविली असताना, हवेलीच्या तहसीलदारांनी मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीचे फर्मान सोडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-crime-49316", "date_download": "2019-03-26T08:57:39Z", "digest": "sha1:B2PVOKNAHTV324QHQO5ITSS7YQBBG6BU", "length": 16586, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news crime लग्नाचा तगादा बेतला हर्षदाच्या जिवावर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nलग्नाचा तगादा बेतला हर्षदाच्या जिवावर\nगुरुवार, 1 जून 2017\nनाशिक/ नाशिक रोड - एकलहरे रोडवर अर्धवट जळालेल्या २१ वर्षीय युवतीच्या खुनाची उकल झाली असून, पोलिसांनी शिताफीने तिचा प्रियकर रोहित पाटील व त्याची बहीण मोहिनीला अटक केली आहे. सतत लग्नाचा तगादा आणि लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची दिलेली धमकी मृत हर्षदा अहिरे हिच्या जिवावर बेतली.\nदरम्यान, दोन्ही संशयितांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nनाशिक/ नाशिक रोड - एकलहरे रोडवर अर्धवट जळालेल्या २१ वर्षीय युवतीच्या खुनाची उकल झाली असून, पोलिसांनी शिताफीने तिचा प्रियकर रोहित पाटील व त्याची बहीण मोहिनीला अटक केली आहे. सतत लग्नाचा तगादा आणि लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची दिलेली धमकी मृत हर्षदा अहिरे हिच्या जिवावर बेतली.\nदरम्यान, दोन्ही संशयितांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nहर्षदा भास्कर अहिरे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, आकाश पेट्रोलपंपामागे, कलानगर, दिंडोरी रोड) हिचा ८० टक्‍के जळालेला मृतदेह एकलहरे रोडवरील निर्जनस्थळी काल (ता. ३०) सकाळी आढळून आला होता. या संदर्भात नाशिक रोड पोलिसांनी शहर परिसरातील बेपत्ता युवतींच्या तक्रारींची माहिती घेतली असता, गंगापूर पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारदारांना जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलाविले. हर्षदाच्या अंगावरील कपडे, घड्याळ व अंगठीवरून तिची ओळख पटली.\nहर्षदा के. के. वाघ महाविद्यालयाती बीए��्सीच्या वर्गात शिकत होती. ती कॉलेज रोडवरील खासगी क्‍लासेसमध्ये पार्टटाइम काम करीत होती. अकरावीपासून तिच्यासोबत शिकलेला व सध्या संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या रोहित रवींद्र पाटील (वय २१, रा. मयुरेश्‍वर डुप्लेक्‍स, अशोकनगर, सातपूर) याच्याशी तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २९ मेस दुपारी हर्षदा क्‍लासला आली असता, त्याने बाहेर जाण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. पुन्हा त्यांच्यात लग्नावरून वाद झाला. हर्षदाने, लग्न नाही केले तर आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे रोहितने चाकूने हर्षदाच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्याने तिचा मृतदेह मोठ्या सूटकेसमध्ये ठेवला आणि रात्र होण्याची वाट पाहिली. तोपर्यंत त्याने तिच्याकडील मोबाईल व चाकू घरालगतच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला. रोहितने रात्री दीडच्या सुमारास हर्षदाचा मृतदेह ठेवलेली सूटकेस मोपेडवर (एमएच १५, ईटी ०९०२) ठेवून त्याने एकलहरे रोडकडे जाऊन निर्जनस्थळी तिचा मृतदेह काढला आणि त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिला.\nहर्षदा घरी न आल्याने रोहित तिचा मामा व आईचे सांत्वन करीत होता. हर्षदाच्या मोबाईलवरील संभाषणाची तांत्रिक तपासणी केली असता, शेवटचा कॉल संशयित रोहित पाटील याच्याशी झाला होता. आज पोलिसांनी मोबाईल संभाषणावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसीखाक्‍या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. खुनात त्याची बहीण मोहिनी पाटील (वय २३) हिने पुरावा नष्ट करण्यास मदत केली होती. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांनी सूटकेस, ड्रेनेजमध्ये फेकलेला मोबाईल व चाकू जप्त केला आहे. अवघ्या १२ तासांत नाशिक रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व त्यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\nनागपूरात पोलिस शिपायावर तलवारीने हल्ला\nनागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिस शिपायावरच तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या...\nचोरट्याने पोलिसाला बनवले ‘मामा’\nनागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस...\nदोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल...\nफिर्यादी माजी सैनिकाला केले आरोपी\nपिंपरी - ड्यूटीवर असताना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकालाच सांगवी पोलिसांनी आरोपी केले. एवढेच नव्हे, तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/ten-best-guns-used-in-indian-army/", "date_download": "2019-03-26T09:04:27Z", "digest": "sha1:VTUOQJXRXJ4MOK6YSTKFMR5N6QPNKDFU", "length": 16998, "nlines": 130, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारतीय सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली सेना आहे. त्यामुळे भारतीय सेनेजवळ अनेक अशी शस्त्रे आहेत जे शत्रूंशी दोन हात करण्यात जवानांना मदत करतात. जर शत्रूंनी आपल्या देशाच्या सुरक्षेला आव्हान दिले तर ह्याच शस्त्रांच्या आधारे आपले जवान त्यांना परास्त करतात. शस्त्रांमध्ये सर्वात महत्वाच्या म्हणजे बंदुका. आपल्या भातीय सेनेत अनेक प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.\n१. पिस्टल ऑटो 9 एमएम 1 ए :\nपिस्टल ऑटो 9एमएम भारतीय सेनेची एक स्टॅण्डर्ड गन आहे. ही भारतीय सेनेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आणि राज्य पोलीस ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर उपयोजिली जाते. ही एक रिकॉइल ऑपरेटेड, सेल्फ लोडिंग आणि सेमी ऑटोमॅटिक पिस्टल आहे. ह्यात 9×19 पॅराबेलम गोळ्यांचा वापर होतो. एकदा लोड केल्यानंतर ह्यातून १३ राउंड चालविता येतात.\n२. इनसास असॉल्ट रायफल :\nइनसास (इंडियन न्यू स्मॉल आर्म्स सिस्टम) स्टॅण्डर्ड रायफल भारती सेनेत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही रायफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिलाप्पल्ली येथे बनविली जाते. पहिल्यांदा ह्या रायफलचा वापर १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात झाला होता. त्यावेळी ह्या रायफलवर खूप टीका देखील करण्यात आल्या. असे सांगितले गेले की ही रायफल नेहेमी जाम होऊन जाते आणि आपोआपच ऑटोमॅटिक मोडवर चालली जाते. ज्यानंतर ह्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. पण आता ही रायफल लवकरच निवृत्त होणार आहे.\n३. एकेएम असॉल्ड रायफल :\nही रायफल एके -४७ चे अपडेटेड रूप आहे. ही एक सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक ह्या दोन्ही मोड मध्ये येते. ही प्रती मिनिट ६०० राउंड गोळ्या झाडण्याची क्षमता ठवते. एके ४७ सिरीजच्या बंदुका जगात सर्वात जास्त वापरल्या जातात. केवळ सेनाच नाही ह्या बंदुकी पॅरामिलिट्री फोर्स, गार्ड, घातक, बीएसएफ आणि एनएसजी मध्ये देखील वापरल्या जातात.\n४. एके-103 असॉल्ट रायफल :\nही रायफल एके -७४ चे विकसित रूप आहे. एके-१०३ रायफलला एखाद्या ग्रेनेड लॉन्चर सारखं देखील उपयोगात आणल्या जाऊ शकते. भारतीय सेने शिवाय ही रायफल पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स आणि स्पेशल फोर्स वापरते.\n५. विध्वंसक अॅन्टी-मटेरियल रायफल :\nअॅन्टी-मटेरियल राइफल ऑर्डिनेंस फॅक्टरी तिरुचिल्लापली येथे बनविली जाते. ह्याचा वापर शत्रूंचे बंकर, गाड्या, रडार सिस्टिम, संचार उपकरण, इंधन साठविण्याचे ठिकाण इत्यादी नष्ट करण्यासाठी केला जातो. ह्याची रेंज १८०० मीटर एवढी आहे.\n६. ड्रॅग्नोव एसवीडी 59 स्नाइपर रायफल :\nही स्नाय्पर रायफल भारतीय सेनेचे प्रशिक्षित नेमबाज वापरतात. सोवियत येथे बनलेली ही रायफल पहिल्यांदा शीत युद्धा दरम्यान वापरात आणली गेली होती. ह्या रायफलमध्ये 7.62 × 54 मिमी काडतूस आणि एका वेगळ्या बॉक्समध्ये १० राउंड गोळ्या असतात ज्याची रेंज ही ८००-९०० मीटर आहे.\n७. आईएमआई गॅलिल 7.62 स्नाइपर रायफल :\nही रायफल इस्राइल मध्ये बनविली जाते. ह���यात 7.62×51 एमएम नाटो काडतूस आणि वेगळ्या बॉक्समध्ये २० राउंड गोळ्या असतात. ही रायफल २५ पेक्षा जास्त देशात वापरली जाते. तसेच भारतीय सेनेत या बंदुकीचा प्रामुख्याने वापर होतो.\n८. माउजर एसपी-66 स्नाइपर रायफल :\nही रायफल जर्मनीत बनविली जाते. ही सिविलीयन मॉडल 66 सुपर मॅच वर आधारित आहे, जी एक हिटिंग रायफल आहे. हिची रेंज ८०० मीटर एवढी आहे. ह्याचा वापर स्पेशल फोर्स आणि भारतीय सेना करते.\n९. एसएएफ कार्बाइन 2ए1 सब मशीनगन :\nही मशीनगन 1ए1 चा सायलेन्स्ड वर्जन आहे. म्हणजेच ह्यामध्ये सायलेन्सर लागलेलं आहे. ही मशीनगन कानपूर येथील ऑर्डिनेंस फॅक्ट्ररीत बनली आहे. ही मशीनगन एका मिनिटात १५० राउंड फायर करण्याची ताकद ठेवते. हिचा वापर मुख्यकरून स्पेशल फोर्सद्वारे आतंकवादी हल्ल्यांत केला जातो.\n१०. एनएसवी हेवी मशीनगन :\nसोवियत येथे डिझाईन केली गेलेली ही मशीनगन ऑर्डिनेंस फॅक्ट्ररी तिरुचिल्लापली येथे बनली आहे. ही अॅण्टी एयरक्राफ्ट गन म्हणून वापरली जाते. ही गन हवेत १५०० मीटर आणि जमिनीवर २००० मीटर पर्यंतचे ध्येय साधू शकते.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← प्राचीन भारतीयांनी वापरलेल्या दहा आश्चर्यकारक युद्धनीती \n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय →\nहे हॉटेल हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांकडून पैसे घेत नाही.\nभारतीय सैनिकांसाठी स्मारक तयार करण्यात ६० वर्षांची दिरंगाई\nसिक्युरिटी गार्ड्स नेहमी काळा गॉगल का परिधान करतात\n2 thoughts on “ह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \n४ महिन्यासाठी पाठवलेल्या Robot ने मंगळावर केले १२ वर्ष पूर्ण \nइंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग\nपाकिस्तानी कलाकार आणि चीनी मालावरील बहिष्कार: दुसरी बाजू\nतुरुंगाची कडेकोट सुरक्षा भेदून पळून गेलेले भारतातील हे ५ अट्टल गुन्हेगार तुम्हाला माहित आहेत का\n“रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान हे पहा शास्त्रीय उत्तर\nतुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का\nजाणून घ्या चक्रीवादळांना नावे देण्यामागचं नेमकं कारण \nस्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले\nराष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nChechnya Republic – इथे समलैंगिक लोकांचा अमानुष छळ केला जातो \nती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा\nत्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले, पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले\nकंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का\nआपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या ह्या १० गोष्टींवर चीनमध्ये चक्क बंदी आहे\nबॅरीस्टर आणि लॉयर यांमध्ये नेमका फरक काय\nभारताने पाकिस्तानची केलेली धुलाई पाहिलीत आता त्यांची इंटरनेटवर झालेली धुलाई पहा\nआता अॅमेझॉनवरही जुन्या वस्तू विकता येणार\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nखळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/11/Homeopathic-examination-part-11.html", "date_download": "2019-03-26T08:16:55Z", "digest": "sha1:NEFS5FFXZIOSAWBYT35SGQIUW5ZNWRU6", "length": 8295, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " होमियोपॅथीक तपासणी भाग-११ होमियोपॅथीक तपासणी भाग-११", "raw_content": "\nहोमियोपॅथीक तपासणीमध्ये स्त्रीरुग्णांची माहिती घेत असताना ऋतुप्राप्तीपासूनते रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालावधीची माहिती घेतली जाते. अर्थात, रुग्णाच्या वयानुसार, लक्षणानुसार व तक्रारीनुसारच ही माहिती घेतली जाते.\nस्त्रियांना या कालावधीत अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागते. मासिकस्त्रावाच्या या माहितीमुळे चिकित्सकाला अनेक प्रकारच्या स्त्रीरोगांबद्दल माहिती मिळू शकते. त्यानुसार संभाव्य स्त्रीरोगही टाळता येऊ शकतात. उदा. जर एखाद्या स्त्रीने रोगाची लक्षणे सांगताना सांगितले की, मासिक पाळी बरेच दिवस राहते व फार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. मग अशा लक्षणांवरून डॉक्टरला ‘फायब्राईड्स’ म्हणजेच गर्भाशयातील गाठी किंवा ‘एड्रोमेट्रियॉसिस’ इ. आजारांबद्दल शंका येऊ शकते. त्यानुसार योग्य ती तपासणी करून मग त्या आजाराचे अचूक निदान केले जाते. त्यासाठी केस टेकिंगमध्ये नीट माहिती घेणे गरजेचे असते. याबद्दल डॉक्टर रुग्णांना अनेक प्रश्न विचारतात. त�� सर्व प्रश्न रुग्णाच्या आरोग्याशी संलग्न असतात व त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांना याबाबतीत सहकार्य करावे.\n१. मासिकस्त्राव किंवा मासिक पाळी नियमित येते की नाही किंवा लवकर येते का किंवा फार उशीर येते का, याची माहिती विचारली जाते.\n२. रक्तस्त्राव किती दिवसांपर्यंत चालू राहतो\n३. मासिक पाळीमधील रक्तस्त्रावाचा रंग कसा असतो\n४. कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो का\n५. पाळीच्या वेळी रक्ताच्या गुठळ्या पडतात का\n६. मासिकस्त्रावाला दुर्गंध येतो का किंवा त्याचे चिवट असे डाग पडतात का\nयावरूनही अंतर्गत स्त्रीरोगाची माहिती डॉक्टरांना होऊ शकते. मासिक पाळी चालू होण्याआधी किंवा चालू असताना वेदना होतात का हेसुद्धा पाहिले जाते. कारण, या वेदनेच्या लक्षणांवरून 'Dysmenorrhoea' सारखे अनेक आजार समजू शकतात. याशिवाय या आजाराशी शरीरातील इतर लक्षणांचा संबंध आहे का, हेदेखील पाहिले जाते. उदा. चेहर्‍यावरील मुरूम किंवा पुटकुळ्या मासिक पाळी चालू असताना वाढणे अथवा कमी होणे ही लक्षणे आपण बर्‍याचदा मुलींमध्ये पाहतो.\nविवाह झाल्यांनतर मासिक पाळीत काही लक्षणीय बदल झाले आहेत का, हेसुद्धा विचारातघेतले जाते. त्याबरोबर रजोनिवृत्तीच्याजवळ असणार्‍या स्त्रियांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल हे तपासले जातात. कारण, हे बदल सांप्रेरिक बदलांमुळे घडत असतात. याचबरोबरीने श्वेतप्रदराचा त्रासही अभ्यासला जातो. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून सफेद पाणी जाणे. हा त्रास अनेक स्त्रियांमध्ये दिसून येतो. श्वेतप्रदराच्या त्रासात स्त्री अवयवांना कंड सुटणे, जळजळणे किंवा जंतुसंंसर्ग होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय ‘असाधारण श्वेतप्रदर’ हे अंतर्गत आजाराचे लक्षण असू शकते. उदा. सतत श्वेतप्रदराचा त्रास हा ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाच्या असमतोलामुळे होत असतो. योनीमार्गाला जर कोणत्याही प्रकारे जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग झाल्यास हा श्वेतपदर (Leukorrhea) दिसून येतो. काही महिला व मुलींमध्ये अतिश्रम किंवा राहणीमानाच्या चुकीच्या पद्धतींमुळे श्वेतप्रदराचा त्रास दिसून येतो. याशिवाय ‘शारीरिक अस्वच्छता’ हासुद्धा एक मुद्दा आहे, ज्यामुळे श्वेतप्रदरांसारखी लक्षणे दिसून येतात. याप्रमाणे जर होमियोपॅथीक तपासणी केली, तर एकही आजार नजरेआडहोत नाही व रुग्ण योग्यवेळी उपचार ��िळाल्यामुळे बरा होतो.\n- डॉ. मंदार पाटकर\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5237992270731618912&title=Seminar%20Organised%20at%20Jeevandip%20College&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:53:07Z", "digest": "sha1:2E6X3QQ52EF5FP6Q24CG5QZD4S32OVB2", "length": 8832, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जीवनदीप महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन", "raw_content": "\nजीवनदीप महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन\nठाणे : भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी समाजाचे स्वरूप समजून घेता यावे व जागतिकीकरणाचा या समाजावर काय प्रभाव पडला या सर्व घटकांची चर्चा घडून यावी या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील जीवनदीप कॉलेजात नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. ‘जागतिकीकरणाचा भारतीय आदिवासी समुदायावर पडलेला प्रभाव’ हा या चर्चासत्राचा विषय होता.\nसलग दोन दिवस या विषयातील बारकावे जाणून घेण्यात आले. मुंबईतील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे (आयसीएसएसआर) पश्चिम विभागीय केंद्र आणि खर्डीतील जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज यांच्या वतीने हे चर्चासत्र घेण्यात आले.\nया वेळी मुंबई विद्यापीठाचे कला शाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम. एस. कुऱ्हाडे हे प्रमुख उद्घाटक, तर बीजभाषक म्हणून मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडलाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाच्या राजीव गांधी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बालाजी केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य के. आर. कळकटे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे उदघाटन झाले.\nहे चर्चासत्र चार सत्रात विभागले गेले होते. यात आदिवासी समाजाच्या शिक्षणव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, साहित्यावर, भाषांवर, लोकसाहित्य व परंपरांवर जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला याविषयी विचार मंथन झाले. चर्चासत्रासाठी १५० संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शोधनिबंधाचे ग्रंथरूपाने प्रकाशनदेखील करण्यात आले. चर्चासत्राचे समन्वयक प्रा. दत्तात्रय भुताळे आणि इतर प्राध्यापकांनी या चर्चासत्राचे यशस्वी नियोजन केले.\nTags: ठाणेजीवनदीप कॉलेजखर्डीमुंबईKhardiICSSRThaneMumbaiJeevandip Collegeदत्तात्रय पाटील\nकल्याण येथे कोकण इतिहास परिषदेचे आयोजन शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’ खाडे विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात शिवळे महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पडवळपाडा केंद्रशाळेला मिळाले आयएसओ मानांकन\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nपानिपतच्या लढाईनंतरची परिस्थिती चित्रित करणारा ‘बलोच’\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/hitendra-thakur-from-terror-to-decelopment-1049430/", "date_download": "2019-03-26T08:38:28Z", "digest": "sha1:622XZGQYIVGP2D7OPY2IQBXG7PVEDSPW", "length": 53739, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दहशतीकडून विकासाकडे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nदिवाळी अंक २०१४ »\nवसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे आपला दहशतवादी अमल बसवला.\nवसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे आपला दहशतवादी अमल बसवला. प्रारंभी पक्षोपक्षांना आपल्या पंखाखाली घेणाऱ्या ठाकूर मंडळींनी पुढे हितेंद्र ठाकूर यांच्या रूपात स्वत:च राजकारणात उडी घेतली आणि या प्रदेशाचे आपणच तारणहार आहोत अशी द्वाही फिरविली. सगळ्या राजकीय पक्षांनीही त्यांच्यापुढे शरणागती पत्करली. पुढे मात्र ते विकासाच्या मार्गाकडे वळले. त्यांची दहशत विरत चालल्याचा दा��ला म्हणजे त्यांच्या पक्षाच्या खासदाराचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव परंतु याचा अर्थ ते संपले असा घेणे मात्र धाष्टर्य़ाचे ठरेल.\nवसई तालुक्याचं क्षेत्रफळ जवळपास ५२६ चौरस किलोमीटर इतकं आहे. पूर्वेला सह्य़ाद्रीच्या रांगा, पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र, उत्तरेला वैतरणा नदी, तर दक्षिणेला कल्याणपर्यंत पोहोचलेली वसईची खाडी. हा संपूर्ण भाग खोलगट- म्हणजे चहाच्या बशीसारखा. पोर्तुगीजांनी या भागाला ‘इएउअकट’ नाव दिलं, तर ब्रिटिशांनी ‘ुं२२ी्रल्ल.’ पुढे स्वातंत्र्यानंतर या गावाचं ‘वसई’ हे नाव अस्तित्वात आलं. हा संपूर्ण भाग नैसर्गिक विविधतेने नटलेला होता. मुंबई नगरी उभारली जात असताना वसईच्या आमच्या पूर्वजांनीच भाजीपाला, केळी, मासळी आणि दुधाची कावड खांद्यावर घेऊन मुंबईला पोसले. आगाशीचा मोगरा दादरच्या हिंदूंचा खूप आवडता. त्या फुलांच्या दरवळणाऱ्या सुगंधात मुंबईकरांच्या घरातली देवपूजा होई. ब्रिटिश सत्तेनं वसई भागाला ‘मुंबईची फुप्फुसं’ म्हटलं होतं.\nइथला प्राचीन काळातला मूळचा समाज कोणता, याचा पत्ता आजही लागत नाही. मात्र, गौतम बुद्ध या भागात येऊन गेल्याचे सांगितले जाते. सम्राट अशोक सोपाऱ्याला पोहोचले होते. इसवी सनापूर्वी हा संपूर्ण भाग बौद्धविचारांचा होता, याची खूण सोपारा येथील बौद्धधर्मीयांच्या ऐतिहासिक वास्तूत सापडते. इ. स. १००० च्या सुमारास शंकराचार्य वैदिक धर्माचा प्रसार करीत येथे आले. त्याची खूण म्हणजे निर्मळ येथे त्यांच्या नावाने प्रचंड मंदिर उभं केलं गेलं आहे. इथे ख्रिश्चनांच्या संत फ्रान्सिस झेवियर यांचंही वास्तव्य होतं. हा सगळा भाग भिन्नधर्मीय साधू-संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झाल्याचं मानलं जातं. हिंदुधर्मीय या भागाला ‘परशुरामाची भूमी’ मानतात.\nया भागाला अशी सगळी धार्मिक पाश्र्वभूमी असली तरी या भूभागाला शापही आहे. इथे अनेक घनघोर लढाया झाल्या. त्यांत प्रचंड रक्तपात झाला, अशीही इतिहासात नोंद आहे. वैदिक धर्मीयांनी बौद्धजनांना संपविले. पुढे गुजरातचा सुलतान बहादूरशहा याची सत्ता येथे स्थिरावली. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज येथे आले. सुमारे अडीचशे र्वष त्यांनी येथे राज्य केलं. त्यांनी येथे कॅथॉलिक ख्रिश्चन पंथ उभा केला. पेशवा चिमाजी आप्पा आणि मराठी सैनिकांनी पोर्तुगीजांना शरणागती पत्करावयास लावली. पुढे १८१८ साली पेशव्यांची सत्ता इंग्रजांनी हिसकावून घेतली. इंग्रज वगळता उर्वरित सर्व राज्यकर्त्यांनी येथे रक्तपात घडवून आणला.\nतशात या भागावर गुजरातमधून आलेल्या सावकार मंडळींनी आपला जम बसविला. स्थानिकांच्या जमिनी मारवाडी, पारशी, मुसलमान समाजातील सावकारांनी स्वत:च्या ताब्यात घेऊन इथल्या मूळ स्थानिकांना आपली कुळं बनवलं. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात या भागात उत्तर भारतीयांची दहशत निर्माण झाली. वसई स्टेशन परिसरात राहणारा ईश्वर भय्या आणि विरारचा चौरसिया हे इथल्या शेतकऱ्यांना पैसे देऊन त्यांच्या केळीच्या बागा ताब्यात घेत. शंभर लोंगरी झाली तरी ती पन्नास मोजली जात. या उत्तर भारतीयांनी स्थानिक शेतकऱ्यांची भयंकर आर्थिक लूट केली आणि वसई स्टेशन परिसरात आपली दहशत निर्माण केली. या भागातील उत्तर भारतीयांच्या दहशतीला पहिला धक्का दिला तो विरारच्या भाई ठाकूरने. भाई ठाकूरने चौरसियाच्या कार्यालयात जाऊन त्याला धाक दाखविला. या घटनेतून पुढे भाई ठाकूरची दहशत संपूर्ण वसईभर पसरली.\nदरम्यान, मुंबईत दाऊद इब्राहिमचा उदय झाला. परदेशातून विविध वस्तू स्मगलिंगद्वारे त्याने भारतात आणावयास सुरुवात केली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विरारजवळ मच्छिमारांची वस्ती असलेलं अर्नाळा हे गाव आहे. एकदा का या अर्नाळा बंदरात पोहोचलं, की कुणीही जहाजातून जगाच्या पाठीवर कुठंही जाऊ शकतो. स्मगलिंगसाठी या बंदराचा दाऊदने हुशारीने फायदा उठवला.\nवसई-विरारचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे पूर्वेकडून जाणारा राष्ट्रीय महामार्ग. हा महामार्ग थेट उत्तरेस काश्मीर ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरला आहे. अर्नाळा बंदरात स्मगलिंगचा माल आला की तो चोवीस तासांच्या आत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचे. त्यातच या बेकायदा धंद्यात महसूल आणि पोलीस यंत्रणेचं साहाय्य मिळविण्यात दाऊदने भाई ठाकूरचा वापर करून घेतला. यावेळेपर्यंत सरकारी अधिकारी दाऊद आणि ठाकूर यांच्या पुरते दबावाखाली आले होते. विरारचा चौरसिया आणि नालासोपारा रेल्वेस्थानकात भरसकाळी सुरेश दुबे या तरुणाच्या झालेल्या खुनात भाई ठाकूरचं नाव आघाडीवर होतं. त्यात तो आरोपी होता. अशातच या काळात वसईतील तलावांतून आणि रेल्वेरुळांवर काही अज्ञात मृतदेह आढळून आले. यातून भाई ठाकूरची वसई-विरार भागां��� भलतीच दहशत निर्माण झाली. या दहशतीचा दृश्य परिणाम असा झाला, की स्थानिक लेखक, वकील, डॉक्टर, शाळा-कॉलेजांतील शिक्षक तसेच स्थानिक गुंड सगळेच स्वत:चा आवाज गमावून बसले. या काळात भाई ठाकूरचं गुणगान करण्यात अनेकजण पुढे होते. मॅकाबिले या इटालियन तत्त्ववेत्त्याने म्हटलंच आहे- ‘पैसा नाचवतो.’ ठाकूर मंडळींनी या भागातील धार्मिक, शैक्षणिक आदी संस्थांना पैसा चारून स्वत:च्या पंजाखाली आणलं. यात कॅथॉलिक चर्चचाही समावेश आहे. त्यावेळच्या काँग्रेस, जनता दल, भाजप, शिवसेना आदी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक फंडसुद्धा ठाकूर मंडळींनीच पुरविला.\n१९८८ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी या भागातली जवळपास चाळीस हजार एकर जमीन शहरीकरणासाठी खुली केली. त्याला स्थानिकांनी विरोध करण्याचं ठरवलं. त्यावेळी जीवन दर्शन केंद्र, गिरीज येथे एक सभा बोलाविण्यात आली. वसईतील हिंदू संघटनेचे आचार्य सर, साहित्यिक श्रीकांत वर्तक, पत्रकार रॉक काव्र्हालो, भाजपचे यशवंत पाटील, साहित्यिक ना. सी. फडके यांचे चिरंजीव सुधीर फडके, वसई पंचायत समितीचे तत्कालीन सभापती जॉन अल्मेडा, आमदार डॉमनिक घोन्सालविस, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, विलास विचारे आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते या सभेला हजर होते. शहरीकरणाला विरोध आणि ठाकूर यांच्या दहशतीविरोधात उभं राहण्याचा निर्णय या सभेत झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दुसऱ्याच सभेला यातली बरीच नामांकित मंडळी गैरहजर राहिली, ती अगदी शेवटपर्यंत फा. दिब्रिटो, विलास विचारे आणि मी आम्ही नेटाने याविरोधात ठामपणे उभे राहून शहरीकरण आणि वाढत्या दहशतवादाला तोंड देण्याचा निर्धार केला. अर्थातच त्यावेळी हे करणं काही सोपं नव्हतं. तेव्हा मराठी साहित्यिक म्हणून फा. दिब्रिटो यांची, तर जॉर्ज फर्नाडिस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी माझी या भागात ओळख होती. सुरुवातीला आम्ही वसई तालुक्यात गावागावांतून सभा घेण्याचा सपाटा लावला. त्यातून ठाकूर यांच्या दहशतीची चाहूल लागली. समोर बसलेले नागरिक ठाकूरच्या नावाला घाबरत असत. ‘आमच्या जमिनी ते बळकावतात,’ असं सांगितलं जाई. मात्र, उघडपणे त्यांच्याविरुद्ध कोणीही पुढे येत नव्हतं. गावागावांतून भीतीचं वातावरण होतं. ‘गावांतून संध्याकाळनंतर सर्वत्र भीषण शांतता असते,’ असं अनेक उपस्थित सांगत.\n१९९० ची महाराष्ट्र विधानसभ���ची निवडणूक जवळ आली होती. यावेळपावेतो हितेंद्र ठाकूर युवक काँग्रेसचा तालुका प्रमुख बनला होता. वसई येथील काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या सभांना हितेंद्र ठाकूरच्या बरोबर शेकडो तरुणांचे जथ्थे असत. तोपर्यंत ठाकूर आणि दहशत ही साथ साथ चालत होती. पुढे ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी जावईशोध लावला- ‘जिंकण्याची क्षमता असलेल्यांनाच आमदारकीचं तिकीट द्यावं. त्यांचा इतिहास पाहण्याची गरज नाही.’ त्यावेळचे तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅड. जे. सी. राजाणी यामुळे काँग्रेस उमेदवारीत मागे पडले. कारण महाराष्ट्राचे एकेकाळचे शक्तिमान मंत्री भाऊसाहेब वर्तक आणि त्यांचे जुनेजाणते सहकारी हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर ठाम राहिले. दिल्लीत काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होताच वसई-विरारमध्ये दिवाळी साजरी झाली. दहशतीचा हा उघड उन्माद होता. त्यावेळी अनेकांची बोलती बंद झाली.\nजनता दलातर्फे आमदार डॉमनिक घोन्सालविस यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. हरित वसई संरक्षण समितीने त्यांना उघड पाठिंबा द्यावा म्हणून माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळचे समितीचे अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे आग्रह धरला. दुर्दैवाने विविध कारणे देत फा. दिब्रिटो आणि त्यांचे दोस्त कवी सायमन मार्टिन यांची साथ आम्हाला लाभली नाही. निवडणुकीत हरित वसई संरक्षण समितीचे शेकडो कार्यकर्ते निष्क्रिय राहिले. त्याचाही फायदा हितेंद्र ठाकूर यांना झाला. आम्ही काही कार्यकर्ते सक्रिय राहिलो. जनता दलाचे वरिष्ठ नेतेही गप्प राहिले. अर्नाळा-वसई-विरार आदी ठिकाणी बूथवर बसण्यासाठी आमच्याकडे कार्यकर्तेच नव्हते. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराचा धूमधडाका तर लावलाच; पण घोन्सालविस यांच्याविरोधात नाचक्की करणारी पत्रकंही सर्वत्र लावली. खरं म्हणजे आमदार म्हणून घोन्सालविस यांनी विधानसभेत प्रभावी कामगिरी बजावली होती. सत्तारूढ पक्षाने त्यांना शाबासकीही दिली होती. वसई मतदारसंघ हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. पण अवघ्या दोन-तीन वर्षांत ठाकूर यांनी तो पोखरून टाकला. जनता दल उमेदवार डॉमनिक घोन्सालविस यांचा पराभव झाला.\nआताचे आमदार विवेक पंडित हे माझे मित्र. नाटककार विजय तेंडुलकर यांनी विलेपार्ले येथील त्यांच्या घरी बोलावून १९९५ च्या निवडणुकीत, विवेक पंडित विधानसभेला उभे राहत आहेत, तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असा मला मित्रत्वाचा सल्ला दिला. त्यावेळी पंडित यांनी ठाकूर यांच्या दहशतीवर सडकून टीका केली. मात्र, पुढे त्यांचे चेले कॅथॉलिक बँकेच्या निवडणुकीत ठाकुरांच्या समर्थकांबरोबर एकत्र आल्याचे फोटो माध्यमांतून झळकले. स्वत: विवेक पंडितही जातीयवादी पक्षांबरोबर गेल्यामुळे आमचा राजकीय संबंध तुटला. ‘विजय तेंडुलकर यांचा शिष्य शिवसेनेबरोबर कसा’ हा माझा त्यांना सवाल आहे.\nआमदार झाल्यानंतर वसईतील भल्याभल्यांनी हितेंद्र ठाकुरांचा लाभ घेतला. त्यांनीही तो मुक्तहस्ते दिला. जनता दल लयाला गेला. हरित वसई संरक्षण समितीही केवळ ख्रिश्चनांपुरतीच उरली. याच काळात वसई-विरारमध्ये जमिनींच्या खरेदी-विक्रीला ऊत आला. ‘दहशतीमुळेच बहुतेकांना मिळेल त्या किमतीत आपल्या जमिनी विकाव्या लागल्या,’ असं सांगणारे आजही आहेत. मात्र, उघडपणे त्यासंबंधात कुणीही पुढे येत नाही. यात महत्त्वाचं म्हणजे जनता दलाचे उमेदवार म्हणून ज्या डॉमनिक घोन्सालविस यांनी निवडणूक लढविली होती, ते स्वत:च अल्पावधीत ठाकुरांचे समर्थक झाले.\nया सगळ्या घडामोडींत हरित वसई संरक्षण समितीच्या हाती जनजागृती करण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. दहशत छुप्या प्रमाणात होतीच. नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक स्थानिकांनी तशी माहिती मला दिली. यासंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम समितीने हाती घेतली. २००० सालापर्यंत आम्ही राज्य व देशपातळीवरील अनेक विचारवंत व निसर्गप्रेमींना वसईत बोलावलं. त्यांची भाषणं ठेवली. प्रचंड मोर्चेही काढले. या काळात केवळ स्थानिक ख्रिश्चनच आमच्या बरोबर होते. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी, विजय तेंडुलकर, गो. रा. खैरनार, पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, स्वामी अग्निवेश, राजदीप सरदेसाई, जनरल युस्टस डिसोझा, निळू फुले, मेधा पाटकर, जॉर्ज फर्नाडिस, निखिल वागळे, सदाशिवराव तिनईकर आदी नामवंतांना वसईत बोलावून त्यांची भाषणं आम्ही आयोजित केली. त्यावेळी कोकण विभागाचे पोलीसप्रमुख उल्हास जोशी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे या भागातील ठाकुरांची दहशत ओसरू लागली. दरम्यान, आघाडीच्या अनेक वृत्तपत्रांनी समितीच्या कामाची नोंद घेत ठाकुरांच्या दहशतीवर प्रकाश टाकला. या सगळ्या बदलत्या वातावरणाचा ठाकूर आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी चांगलाच बोध घेतला. ठाकूर व त्यांचे समर्थक ‘आमची समिती ख्रिश्चन धर्मीयांची आहे,’ असा प्रचार करून इथल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी काळाची पावलं ओळखून तो वेळीच थांबवला आणि पुढे राजकारणाकडे वाटचाल सुरू केली.\nया राजकीय वाटचालीत ठाकूर कमालीचे यशस्वी झाले. १९९० ते २०१० पर्यंत हितेंद्र ठाकूर या भागाचे आमदार होते. त्यांना या काळात स्थानिक ख्रिश्चनांचा अपवाद वगळता इथल्या मूळच्या समाजाचा आणि तोवरच्या शहरीकरणामुळे वसई-विरार परिसरात वास्तव्यास आलेल्या नवीन मतदारांचा मोठाच फायदा झाला. आजमितीला ठाकूर यांची दहशत या भागात जवळपास संपलेली आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचा त्यांना असलेला विरोधही बराच मावळला आहे. अनेक ख्रिश्चन राजकीय कार्यकर्ते सध्या ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीत क्रियाशील आहेत. गेली पाच वर्षे त्यांच्या आघाडीची वसई-विरार शहर महापालिकेवर निर्विवाद सत्ता आहे.\nआज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा असं दिसतं की, आमदारकी आणि महापालिकेच्या माध्यमातून ठाकूर यांनी त्यांच्या बहुजन विकास आघाडीतर्फे बरीच लोकोपयोगी कामंही मार्गी लावलेली आहेत. या भागातील रस्त्यांचा दर्जा पूर्वीपेक्षा बराच सुधारला आहे. वसई तालुक्यातील ओस पडलेले तलाव नव्याने सुशोभित करण्यात येत आहेत. माणिकपूर, सोपारा गाव आणि नालासोपारा येथील तलावांभोवती ज्येष्ठ आणि तरुण नागरिक फिरताना दिसतात. अवघ्या चार वर्षांत महापालिकेने स्वत:ची वाहतूक यंत्रणा उभारली आहे. त्याचा फायदा इथले हजारो नोकरी करणारे लोक आणि धंदेवाईक मंडळी घेत आहेत. पूर्वी स्थानिक लोक विहिरींचे पाणी पीत. आज अनेक भागांत नळाद्वारे पाणी आलं आहे. अर्थात त्यात बरीच सुधारणा होणं आवश्यक आहे. महापालिकेचं काम पाहून राज्य सरकारने नेमलेल्या कमिटीने वसई महापालिकेला ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात दाखल केलं आहे. पालिकेद्वारे वार्षिक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं दर्शन घडवलं जातं. गेली सुमारे २५ वर्षे हितेंद्र ठाकूर वसईच्या नरवीर चिमाजी मैदानावर कला-क्रीडा महोत्सव भरवितात. या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अशा वार्षिक उत्सवांतून ठाकूर यांनी वसई-विरार भागातील अनेक तरुण आपल्याभोवती गोळा केले आहेत. वसईचा एकमेव ऑलिम्पिकपटू आनंद मिनेझिस ठाकुर यांच्याकडून वेळोवेळी लाभलेला पाठिंबा मान्य करतो.\nअसे जरी असलं तरी अन्य महापालिकांप्रमाणेच याही महापालिकेत भ्रष्टाचार चालतो, हे लाचलुचपत विभागाने पकडलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरून दिसून येते. तथापि पालिकेची विविध कंत्राटे घेण्यात विरोधकांचे नातेवाईकही काही मागे नाहीत.\nठाकूर यांच्या दहशतीविरोधात हरित वसई संरक्षण समितीने उभारलेल्या आंदोलनांत विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना वसईत पाचारण केलं. त्यातून उभा राहिलेला सामान्यांचा, विशेषत: ख्रिश्चनांचा रोष आणि त्याला प्रसार माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि उल्हास जोशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य वेळी केलेली कारवाई यांचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकीय दूरदृष्टी असलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आपला मार्ग दहशतीकडून हळूहळू, पण निश्चितपणे विकासाच्या राजकारणाकडे वळविला. पैशामुळे म्हणा वा त्याकाळच्या त्यांच्या दहशतीमुळे म्हणा, त्यांना वसई तालुक्यात राजकीय सत्ता प्राप्त झाली. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोपारा येथे जाहीर सभेत भाई ठाकूर यांचा सत्कार केला होता. हितेंद्र ठाकूर यांच्या धडाकेबाज राजकीय वाटचालीत काँग्रेस तसेच जनता दलाचे काही कार्यकर्ते, शिवसेना व भाजपा या पक्षांचंही साहाय्य त्यांना लाभलं. जेव्हा ठाकुरांची खऱ्या अर्थाने या प्रदेशात दहशत होती, तेव्हा सगळ्याच राष्ट्रीय पक्षांच्या राज्य आणि केंद्रातील नेत्यांचे ठाकूर यांच्याबरोबर स्नेहाचे संबंध होते. हितेंद्र ठाकूर ही ठाणे जिल्ह्य़ातील अशी एकमेव राजकीय व्यक्ती असावी, की जी दिल्लीतील त्यावेळी काँग्रेसच्या शक्तिमान नेत्या सोनिया गांधी यांना थेटपणे भेटत असे. नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत राज्य सरकारच्या मंत्र्यांची उमेदवारी मागे घ्यावयास लावून त्यांनी आपल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा द्यावयास लावला होता. अशा तऱ्हेनं प्रत्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खाली मान घालावयास लावणं, ही निश्चितच साधी राजकीय घटना नाही. ठाकूर यांच्या राजकीय शक्त��ची बलस्थानं जरी वसई- पालघर- डहाणू या परिसरात असली, तरी सर्वच राजकीय पक्षांचे दिल्लीतले धुरीण त्यांनी काबीज केलेले आहेत.\nहितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. आज त्यांची शेकडो बांधकामं या परिसरात उभी ठाकली असून त्यांतून मुख्यत: मुंबईतून स्थलांतरित झालेला मराठीभाषिक तसेच परप्रांतीय लोक जास्त आहेत. इथे बांधकाम क्षेत्रात जवळपास सर्व पक्षांचे दिग्गज नेते एकसाथ काम करतात. वसई-विरार येथे एफएसआय वाढवून मिळावा म्हणून सर्व बिल्डर एकत्र आहेत. राजकीय पक्षही याबाबती मूग गिळून गप्प आहेत. हरित वसई संरक्षण समितीने त्यांना विरोध केला. या भागातील अनधिकृत बांधकामं पाडून टाकावीत म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची २००७ ते २०१३ दरम्यान अनेकदा सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने शेवटी निर्णय दिला आणि अनधिकृत बांधकामं पाडण्यास सरकारला बजावलं. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही. ठाकूर यांनी मुंबई आणि वसईतील अनेक पत्रकारांना अल्प किमतीत किंवा अगदी मोफतही सदनिका दिल्या आहेत, हे वास्तव आहे.\nराजकारण करत असतानाच हितेंद्र ठाकूर यांनी शैक्षणिक तसेच वैद्यकीय संस्था उभारल्या. आधुनिक प्रणालीवर उभारलेल्या या संस्थांतून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे या मंडळींचा पाठिंबा मतदानाच्या रूपात ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मिळतो आहे. आशियातील एक सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे. भारतातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी संस्था उभारून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे जगप्रसिद्ध बिल गेट्स यांच्यासारख्या महनीय व्यक्तींना ठाकूर यांनी विरारमध्ये आणलेच; परंतु श्री श्री रविशंकर यांचेही येथे आगमन झाले आहे. अशा उपक्रमांतून आज तरुण आणि ज्येष्ठांचा जनसमुदाय त्यांच्यामागे उभा राहिला आहे आणि हीच खरी आज त्यांची राजकीय शक्ती आहे.\nरामायणात वाल्याचा वाल्मीकी आणि बायबलमध्ये शौलाचा संत पौल झाला. वसईतील ठाकूर बंधूंनाही त्या मार्गावर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. २०१० साली त्यावेळचे खासदार बळीराम जाधव आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर वाघोलीसारख्या गजबजलेल्या गावात हल्ला झाला. त्यात खासदार जाधव जखमी झाले. खासदार जाधव यांना मी माझे मित्र व किलरेस्कर कंपनीचे मा��ी अधिकारी अरुण राऊत यांच्यासह त्यांच्या घरी जाऊन भेटलो तेव्हा खासदार जाधव म्हणाले की, ‘‘हितेंद्र ठाकूर यांनी हे प्रकरण मिटवलं आहे.’’ सध्या इथे अशी परिस्थिती आहे, की ठाकुरांचं नाव घेण्याचीही एकेकाळी ज्यांची हिंमत नव्हती, तेही आज त्यांच्यावर टीका करताना दिसतात. याचा अर्थ त्यांची दहशत आता खरोखरच संपलेली आहे.\nमे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला पंधरा हजार मतं कमी मिळाली, तर नालासोपारा मतदारसंघात जवळपास तेवढय़ाच मतांचा फरक होता. त्याचं कारण काँग्रेसचा दिल्ली-मुंबईचा कारभार व मोदी यांचा झंझावात या मतदारसंघातील गुजराती व बहुसंख्य हिंदी भाषिक मतदार यावेळी भाजपाकडे- म्हणजे मोदींकडे वळले. याचाच अर्थ त्यांच्या राजकीय प्रभावालाही आता ओहोटी लागल्याचं दिसतं. एका नव्या पर्वाची ही सुरुवात म्हणायची की तात्पुरती पीछेहाट, हा मात्र प्रश्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nप्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत खरे यश – आदित्य ठाकरे\n‘क्वांटिको’मधील हिंदू टेरर प्लॉटवरून हॉलिवूड निर्मात्याची दिलगिरी\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप���रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/opposition-leader-dhanjay-munde-demands-to-dismiss-aurangabad-municipal-corporation-over-garbage-issue-1642211/", "date_download": "2019-03-26T08:48:15Z", "digest": "sha1:QHXNZH57CIDAU6WX3735QXFXZTZET7QJ", "length": 15323, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Opposition leader Dhanjay Munde demands to dismiss Aurangabad Municipal Corporation over Garbage issue | औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा कचराप्रश्नी धनंजय मुंडेची विधानपरिषदेत मागणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nऔरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा, कचराप्रश्नी धनंजय मुंडेची विधानपरिषदेत मागणी\nऔरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा, कचराप्रश्नी धनंजय मुंडेची विधानपरिषदेत मागणी\n२५ वर्ष सत्ता भोगणारे या प्रश्नाला जबाबदार - मुंडे\nकचराप्रश्नावर धनंजय मुंडे आक्रमक\nगेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या औरंगाबाद कचराप्रश्नाचे पडसाद आज विधानपरिषदेतही पहायला मिळाले. कचराप्रश्नावर तोडगा न निघाल्यामुळे काल औरंगाबादेत दगडफेक आणि जाळपोळीच्या काही घटना समोर आल्या. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला, तर जमावाच्या दगडफेकीत ९ पोलिस कर्मचारी जखमी झाले. या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली.\nकचराकोंडीमुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न चिघळवत ठेवल्यामुळे शहरात एकाप्रकारे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सेना-भाजपच्या भांडणामध्ये औरंगाबादची वाट लागली असून याठिकाणी प्रशासक नेमा अशी मागणीह��� धनंजय मुंडे यांनी केली. दरम्यान कचरा प्रश्नावर आमदार सतिश चव्हाण हेदेखील आक्रमक झालेले पहायला मिळाले. चव्हाणांनी चर्चेदरम्यान पोलिसांनीच वाहने फोडल्याचा गंभीर आरोपही केला.\nअवश्य वाचा – औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाला हिंसक वळण, दगडफेकीत ९ पोलीस जखमी\nसरकारने स्वच्छ भारत अभियान,स्मार्ट सिटी योजना आणल्या असल्या तरी त्या किती तकलादू आहेत, याचा बुरखाच औरंगाबादच्या कचरा प्रश्नाने फाडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचा कचरा नरेगाव येथे टाकण्यावरून आंदोलन चालू आहे. काल या आंदोलनाला हिसंक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला. या राज्यात आता कोणीही आंदोलन केले तरी सरकार त्यांच्यावर गोळीबार करणार आहे का असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मराठवाडयाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातलाच कचर्‍याचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर या सरकारला लाज वाटली पाहीजे. गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे,त्यांची ही जबाबदारी असल्याचं मुंडे म्हणाले.\nअवश्य वाचा – औरंगाबादच्या कचराकोंडीवर तात्पुरता तोडगा; खदान भागात कचरा टाकण्यास परवानगी\nमुख्यमंत्र्यांनी नरेगाव ऐवजी खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे. पण खदानीसाठी ज्या मार्गावरून जावे लागते, त्या मार्गालगतच्या गावांनीही कचर्‍याचा एकही ट्रक जावू देणार नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या प्रश्नावर उद्या चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nऔरंगाबाद महानरपालिकेत आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर\nहोर्डिगसाठी ‘टोल फ्री’नंबर देता येईल का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mkcl.org/mr/standards/cmmi", "date_download": "2019-03-26T08:49:32Z", "digest": "sha1:XHMKS5Q75MAL437A2YZSRM4FPWB4UD7L", "length": 3043, "nlines": 44, "source_domain": "www.mkcl.org", "title": "सीएमएमआय | MKCL", "raw_content": "\nभागधारकांसाठी एमकेसीएल येथील उपक्रम आमच्याबरोबर भागीदारी करा\nक्षमता परिपक्वता मॉडेल एकत्रीकरण (स्तर 3)\nकंपनीने सीएमएमआय स्तर 3 परिपक्वता प्राप्त केली आहे जी परिभाषित पातळी म्हणून ओळखली जाते. कंपनीने यशस्वीरित्या पूर्व-मूल्यांकन आणि एससीएएमपीआय ए मूल्यांकनाची पूर्तता केली आहे. कंपनीने ग्राहकांना उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर आणि समाधाने आणि सॉफ्टवेअरमध्ये प्रक्रिया सुधारणा आणि परिपक्वता आणण्यासाठी सीएमएमआय एकीकृत केले आहे.\nनोंदणी प्रमाणपत्र उघडा - सीएमएमआय\nमहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.\nएमकेसीएल लाचलुचपत विरोधी धोरण\nएमकेसीएल लैगिक अत्याचार विरोधी धोरण\n© कॉपीराइट २०१८ महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. सर्व हक्क राखीव. १.०.१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/audit-of-jal-yukt-shivar-scheme/", "date_download": "2019-03-26T08:29:08Z", "digest": "sha1:R627JPVFKGBNZPNY5YPLGKCTEORXOOHW", "length": 5004, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा – नवाब मलिक", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nसंपूर्ण जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करा – नवाब मलिक\nमुंबई – जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करुन जी कामे करण्यात आली ती निकृष्ट दर्जाची झाली असून या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली.\nही जलयुक्त शिवार योजना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आणण्यात आली असा आरोप करतानाच बीडमध्ये इतक्या खालच्या दर्जाचे काम करण्यात आले आहे की,लहान लहान बंधारे टिकत नाहीत.काठयांनीसुध्दा सिमेंट निघते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या जलयुक्त शिवार योजनेचे संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.शिवाय कामाची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी केली.\nया योजनेचा नुसता प्रचार करुन करोडो रुपये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाटलेले आहे हे या निकृष्ट कामावरुन सिध्द झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nचार वर्षांपासून अघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही: अशोक चव्हाण\nपाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2019-03-26T07:59:27Z", "digest": "sha1:OXB3SLSWI37UNHOKGFNRXMSOZ6CNGT25", "length": 14814, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉटर पोलो - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा ���जकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nवॉटर पोलो खेळताना संघ\nवॉटर पोलो (इंग्रजी:Water Polo) हा पाण्यात खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. या खेळाची सुरुवात १९९व्या शतकात इंग्लंड येथे झाली. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही व्यक्ती खेळतात. यात दोन संघ एका वेळी खेळतात. एका संघात ७ खेळाडू असतात. प्रत्यक्षात ६ खेळाडू खेळतात तर एक चेंडू अडवणारा गोलकीपर असतो. महाराष्ट्रात डेक्कन जिमखाना ही संस्था राज्यस्तरीय जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करते. तसेच जिल्हा ऍम्युच्युअर ऍक्वॉटीक असोसिएशन धुळे ही संस्थाही राज्यस्तरीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा आयोजित करत असते.[ संदर्भ हवा ]\nवॉटर पोलोच्या खेळामध्ये रणनीतिक विचार आणि जागरूकता ही अत्यंत महत्वाची बाब आहेत. वॉटर पोलो हा एक शारीरिक आणि खेळण्यासाठी कठीण खेळ म्हणून उल्लेख केला जातो.\nहा खेळ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्कॉटलंडमध्ये \"वॉटर रग्बी\" म्हणून ओळखला गेला असे मानले जाते. विल्यम विल्सन यांनी या खेळात विकास केला. हा खेळ लंडन वॉटर पोलो लीगच्या स्थापनेने विकसित झाला आणि युरोप, अमेरिका, ब्राझील, चीन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह जगभरातील विविध ठिकाणी लोकप्रिय होत गेला.\n१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लैंड आणि स्कॉटलंडमध्ये जलतरण कौशल्य म्हणून एक वॉटर पोलो संघाचा खेळ सुरू झाला, जेथे वॉटर स्पोर्ट्स आणि रेसिंग प्रदर्शन काउंटी मेळ्या आणि उत्सवांचे वैशिष्ट्य होते.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१९ रोजी ०४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अं���र्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/sardar-mujumdar-wada-in-pune-1636460/", "date_download": "2019-03-26T08:44:27Z", "digest": "sha1:OC3ZSCCN6NY6SYHKJ2XIXGQAW7OUAC26", "length": 29673, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sardar Mujumdar Wada in pune | घरकुल : सुरांचा राजवाडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nघरकुल : सुरांचा राजवाडा\nघरकुल : सुरांचा राजवाडा\nपहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं.\nसरदार मुजुमदार यांच्या वाडा\n१९४८ सालची गोष्ट. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामधील कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाडय़ात पं. भीमसेन जोशी प्रथमच गाणार होते. त्यांची ओळख करून देताना आबासाहेब मुजुमदार म्हणाले, ‘याच गादीवर प्रख्यात गायक अब्दुल करीम खाँ यांचे गायन झाले आहे. रसिकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारे त्यांचे शिष्य सवाई गंधर्व यांचेही गायन इथे झाले आहे आणि आज गंधर्वाचे शिष्य भीमसेन जोशी हेदेखील इथे गाणार आहेत. म्हणजे एका अर्थाने संगीत क्षेत्रातील गुरुकुलाची परंपरा ही वास्तू जोपासत आहे..’ हे शब्द कानावर पडताच भीमसेन जोशी तात्काळ गादीवरून बाजूला झाले आणि त्या बैठकीला मन:पूर्वक वंदन करून म्हणाले, ‘माझं भाग्य थोर की अशा ऐतिहासिक गादीवर बसून मला माझी कला सादर करण्याची संधी मिळाली.’ कार्यक्रम अर्थातच विलक्षण रंगला. गायनाचार्य भास्करबुवा बखलेंपासून शोभा गुर्टूपर्यंत जवळजवळ पाच हजार गुणी गायक – गायिकांच्या सुरांचा हा वाडा साक्षीदार आहे. केवळ गाणं गाण्यासाठी नव्हे तर ते ऐकण्यासाठीही इथे बॅ. जयकर, न. चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, पु. ल. देशपांडे.. अशी जाणकार आणि प्रतिष्ठित मंडळी येत असत. म्हणूनच सुरांचा राजवाडा ही पु. लं.नी दिलेली उपाधी या वाडय़ाला शोभून दिसते.\nमुजुमदार (मूळ शब्द – मजमू (फारसी)) म्हणजे महसूल गोळा करणारा. श्रीमंत पेशवे यांच्याकडून जी आज्ञापत्रे, राजपत्रे, देणग��या, सनदा, जहागिऱ्या दिल्या जात त्यांची नोंद मुजुमदारांच्या दप्तरात होऊन त्यावर त्यांच्या सहीचा शिक्का पडल्यावर तो कागद कायदेशीर ठरत असे. या घराण्याचे मूळ पुरुष नारो गंगाधर यांना इ. स. १७१४ मध्ये शाहू महाराजांकडून संपूर्ण राज्याचा मजमूचा अधिकार मिळाला. या नारो गंगाधर यांनी पुढे संन्यास घेतला. त्यांच्या निधनानंतर या वाडय़ाजवळच त्यांची समाधी बांधली आहे.\nनारो गंगाधर यांचे नातू नारो निळकंठ यांनी १७७० मध्ये हा वाडा बांधला. लाकूड, चपटय़ा विटा, माती, शिसं, गूळ आणि एक विशिष्ट प्रकारचे गवत यांनी बांधलेल्या या वाडय़ाला त्या काळी एक लाख रु. खर्च आल्याची नोंद आहे. तेव्हाच्या तीन मजली, सात चौकी वाडय़ाचा परीघ आता तीन चौकापर्यंत सीमित झाला आहे.\nशनिवारवाडय़ाच्या खिडकी दरवाजाच्या पूर्वेला उभारेलला हा वाडा अठराव्या शतकातील वास्तुकलेचं जिवंत प्रतीक आहे. लाकडावरील अप्रतिम कोरीव काम, प्रमाणबद्ध कमानी, चौकाभोवती उघडणाऱ्या खिडक्या.. अशा वैशिष्टय़पूर्ण गोष्टींनी हा वाडा सजला आहे.\nवाडय़ाच्या उत्तराभिमुख दरवाजासमोर उभं राहिलं की प्रथम नजरेत भरतात ती दुसऱ्या मजल्यावरील महिरपी नटलेली गवाक्षं, खालच्या भागात फूटभर नक्षीदार जाळी असलेली गवाक्षं आणि बाहेरील बुलंद दरवाजा आपल्याला पाहता पाहता पेशवाईच्या काळात घेऊन जातो. वाडय़ाची एक खासियत म्हणजे दिंडी दरवाजातून आत शिरलेली व्यक्ती कुठल्याही कानाकोपऱ्यातून दिसते. या वाडय़ाची खासियत आहे की, दिंडी दरवाजातून आत शिरलेला माणूस कुठल्याही कानाकोपऱ्यातून दिसतो.\nपहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं. चौकाच्या दोन्ही बाजूला लांबलचक ओसऱ्या आहेत. एका ओसरीवर दिवाणजींची खोली, त्याला लागून माजघर. त्याला चिकटून मुदपाकखाना (स्वयंपाकघर), शेजारी न्हाणीघर शिवाय बाळंतिणीची खोली, पूर्ण प्रदक्षिणा घालता येईल एवढं मोठं देवघर ही पूर्वापारची रचना आजही तशीच आहे.\nमधोमध असलेलं ठसठशीत वृंदावन हा मधल्या चौकाचा विशेष. तिथेच बाजूला एक गोडय़ा पाण्याची विहीर आहे. पेशव्यांच्या काळात सर्व सरदारांच्या विहिरी खापरी बोगद्याने कात्रजच्या धरणाला जोडल्या होत्या. त्यामुळे त्यातील पाणी कधीही कमी होत नसे. आज विहीर वापरात नसली तरी पाणी बख्खळ आहे. विहिरीच्या बाजूलाच मुदपाकखाना आहे. (सोवळ्याने ��ाणी आणण्यासाठी सोय असावी). या ठिकाणी पूर्वीची तांब्या पितळेची अवाढव्य भांडी ठेवलेली दिसली. ही महाकाय भांडी एवढी वजनदार आहेत की बाजूच्या कडय़ा उचलायलाही दोन हातांची मदत घ्यावी लागते. पाटही दोनजण सहज मांडी ठोकून बसतील एवढे लांबरुंद. तिसऱ्या चौकातील जागा मात्र पानशेतच्या पूरग्रस्तांना देण्यात आलीय.\nदुसऱ्या मजल्यावर असंख्य मैफिलींचा साक्षीदार असलेला इंग्रजी टी अक्षराच्या आकाराचा सुप्रसिद्ध गणेश महाल आहे. इथले चौदा सागवानी खांबही गाणं पिऊन तृप्त झाल्यासारखे वाटले. समोरच गणपतीचं लाकडी मयूरासन आहे.\nगणेश महालाच्या डाव्या बाजूच्या भागाला जाळीची माडी म्हणतात. कारण पूर्वी तिथे नक्षीदार जाळी होती आणि सरदार घराण्यातील स्त्रिया गाणं ऐकण्यासाठी त्यापलीकडे बसत. नंतर ही जाळी राजा केळकर संग्रहालयातील मस्तानी महालासाठी देण्यात आली, पण नमुन्यासाठी म्हणून या राजेशाही जाळ्या दोन दरवाजांना लावलेल्या दिसल्या. या जाळीइतकीच पुरातन आणखी एक वस्तू गणेश महालात आहे, ती म्हणजे उत्सवाच्या प्रसंगी महालाच्या या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत घातली जाणारी सावरीच्या कापसाची गादी.\nयाच मजल्यावर इतर दालनांबरोबर एक आडाची माडी आहे. आडावर (विहिरीवर) बांधलेली माडी म्हणून हे नाव. पूर्वी इथे मुजुमदारांचा जामदारखाना होता. इथल्या शिसवी कपाटात घराण्याची सर्व कागदपत्रे तसेच आण्णासाहेबांनी संग्रहित केलेली ग्रंथसंपदा (संगीतातील २५०० ग्रंथ, एक हजार हस्तलिखित ग्रंथ आणि ५०० संदर्भ ग्रंथ) व्यवस्थित ठेवली आहे.\nतिसऱ्या मजल्यावर काही दालनं आणि एक महाल आहे. येथील सुरूचे नक्षीदार खांब आणि छतावरील कोरीव नक्षी बघून मन थक्क होतं. इथे एक पोटमाळाही आहे. त्यावर पसरलेल्या मातीमुळे वाडा ऋ तुमानानुसार थंड वा उबदार राहत असे. १० जिने आणि शंभराच्या वर दारे-खिडक्या असलेल्या या वाडय़ाच्या भिंतींची जाडी तब्बल पाच फूट आहे. त्यामुळे भिंतीतील फडताळ हे चक्क एका खोलीएवढं वाटतं. या मातीच्या घराचा पूर्वेकडील काही भाग खचलाय ते पाहून वाईट वाटतं. ही पानशेतच्या पुराची देणगी. या कलत्या भागाला खालून लोखंडी खांब लावून आधार दिलाय.\nगेली अडीचशे वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला गणेशोत्सव हा या वाडय़ाचा एक मुकुटमणी. प्रतिपदेला गणपतीची पूजेतील मूर्ती वाजतगाजत माजघरातील जिन्याने देवघरातून ग���ेश महालात आणतात. त्या नंतरचे पाच दिवस बाप्पापुढे धार्मिक आणि तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. पंचमीला शेवटचं लळिताचं कीर्तन झालं की तीर्थप्रसादानंतर उत्तररात्री गणपतीच्या बैठकीपुढे पडदा लावतात आणि तिथल्याच जिन्याने मूर्ती परत देवघरात नेऊन ठेवतात. या प्रथेत आजही बदल नाही. पूर्वी श्रीमंत पेशवे आणि त्यांचे सरदार या गणपतीच्या दर्शनाला येत अशी नोंद आहे. या सर्वाचे वंशज आजही मुजुमदारांच्या गणपतीला आवर्जून हजेरी लावतात.\nमुजुमदार वाडा आणि त्यात राहणारे आबासाहेब मुजुमदार (१८८६ ते १९७३) हे पुण्याचे भूषण होते. शुभ कार्याच्या वेळी पहिली अक्षद जशी कसब्याच्या गणपतीला देण्यात येते, तद्वत गाण्याच्या बैठकीचं पहिलं आमंत्रण संगीतातील दर्दी अशा श्रीमंत सरदार गंगाधर नारायण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार यांना देण्याची रीत होती. त्यांचं सार्वजनिक क्षेत्रातील काम पाहून इ. स. १९२८ मध्ये त्यांचं नाव पहिल्या प्रतीच्या सरदारांकडे रॉयल व्हिजिट देत असत. त्यांनाही या वाडय़ाचं अप्रुप वाटे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील आबासाहेबांकडून महारवतनासंबंधी माहिती घेण्यासाठी या वाडय़ात सलग महिनाभर येत होते.\nआबासोहबांना संगीत आणि कला यांचा जबरदस्त व्यासंग होता. त्यांच्याजवळ मयूरवीणा, बिन, जलतरंग, सूरसिंगार, स्वरमंडळ, काचतरंग, रुद्रवीणा.. अशी ४० दुर्मीळ वाद्यं होती आणि आश्चर्य म्हणजे या सर्वावर त्यांची हुकमत होती. अत्यंत निगुतीने ठेवलेल्या या वाद्यांचे प्रदर्शन दुसऱ्या मजल्यावर मांडलं आहे. याखेरीज पेशवेकालीन भांडी, नाणी आणि वस्त्रं यांचं प्रदर्शन मांडण्याचं कामही सध्या सुरू आहे. वर्षांनुवर्ष जपून ठेवलेल्या पैठण्या किंवा तत्सम भारी साडय़ा, सोन्याचांदीच्या तारेने नक्षीकाम केलेल पुरुषांचे वेल्वेटचे सूट, लहान मुलांच्या जरतारी कुंच्या.. हे वैभव पाहताना मन हरखून जाते. मात्र ही सर्व संपदा मुजुमदारांच्या पुढच्या पिढय़ांनी पोटाला चिमटा काढून जतन केलीय हे कळल्यावर पोटात गलबलतं.\nअनुपमाताई म्हणाल्या, ‘सर्वाना घर असतं, पण इतिहास नसतो. आमच्या वाडय़ाशी एकरूप झालेला इतिहास पुढच्या पिढय़ांना समजावा यासाठी हा सगळा आटापिटा. अनुपमाताई या पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका होत्या आणि त्यांचे पती प्रताप नारायण मुजुमदार (आबासाहेबांचे नातू) हे नि���ृत्त इंजिनीयर. सत्तरी उलटलेल्या या जोडप्याने गेल्या वर्षभरात आबासाहेबांच्या संग्रहातील ३५ हजार दुर्मीळ बंदिशींचं स्वखर्चाने सीडीमध्ये रूपांतर केलंय. त्याचबरोबर नामवंतांकडून आलेल्या हजारभर पत्रांचं डिजिटलायझेशनही करण्यात आलंय. एवढंच नव्हे, या ज्येष्ठांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने जुन्या दुर्मीळ फोटोंचंही रूप बदललंय. घराण्याचा प्राचीन ठेवा जतन करणं हीच त्यांच्या हौसमौजेची व्याख्या.\nइतिहास आणि संगीत यांचे जाणकार आणि अभ्यासक यांच्यासाठी अमूल्य ठेवा आणि ज्ञानाचं भांडार असलेला हा पेशवेकालीन वाडा बघितल्यावर मनात आलं, आपण युरोपच्या वारीला वाकडी वाट करून शेक्सपियरचं घर बघायला जातो आणि ते किती व्यवस्थितपणे जपलंय याचे गोडवे गातो. मग आपल्या वैभवशाली पंरपरेचं जतन करण्यासाठी हे हात का नाही पुढे येत खरं तर अभिजात कल्पना आश्रय देणारं शहर असा पुण्याचा लौकिक. शिवाय पुणे महानगरपालिकेने या वास्तूला ऐतिहासिक दर्जा (बी ग्रेड हेरिटेज) बहाल केलाय. अशा परिस्थितीत सर्वानी मिळून ठरवलं तर हा अलौकिक वारसा जपणं सहजशक्य आहे. तुम्हालाही तसंच वाटतंय ना\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sumargad-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-03-26T08:12:07Z", "digest": "sha1:4XGYPR2RWNEPKNMT7AUO6WMFFTUQRB3Y", "length": 7056, "nlines": 32, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Sumargad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसुमारगड (Sumargad) किल्ल्याची ऊंची : 2000\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर कोयना\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम\nसुमारगड हा नावाप्रमाणेच \"सुमार\" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.\nकिल्ल्यावर वर पोहोचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर, दुसरी टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बर्‍याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.\nसुमारगडावर जाण्यासाठी महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घरे लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो, तो पार करून समोरचा डोंगर चढावा, पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहोचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उ��्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे.\nगडावर राहण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत…: करावी\nपिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमहिपतगडामार्गे अडीच तास लागतात.\nसूमारगडावर जातांना जवळ रोप असल्यास कड्याचा भाग व्यवस्थित पार करता येतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/behere-whatsapp-lagn-marathi-movie-release-in-9th-february/", "date_download": "2019-03-26T09:12:39Z", "digest": "sha1:TSOY6ROOQIGBUFBKCL43O4JPJUWDK74M", "length": 7990, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही अभिनेत्री करणार ‘व्हॉट्सअप लग्न’", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nही अभिनेत्री करणार ‘व्हॉट्सअप लग्न’\nपवित्र रिश्ता या सिरीयल मधून पदार्पण केलेली व कॉफी आणि बरच काही, मितवा यासारखे हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी प्रार्थना एका आगळ्या- वेगळ्या लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ‘व्हॉट्सअप लग्न’\nआता तुम्ही विचार कराल हे कसल नवीन लग्न ‘व्हॉट्सअप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल.‘नटसम्राट’ चे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी या��नी प्रथमच एकत्र येत ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nहा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे वर्षभर किंवा सहा महिने आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणेच ‘व्हॉट्सअप लग्न’च्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करीत सुनियोजित पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा संदेश दिला आहे.\nम्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे.प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐन वेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच, पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही ‘व्हॉट्सअप लग्न’ च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.\nया चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून, पोस्ट प्रोडक्शनचं काम लवकरच पूर्ण होईल.\nप्रार्थनाच्या रिल लाईफ व्हॉट्सअप लग्न हे पुढच्या वर्षी लागणार असले तरीही रिअल लाईफ लग्न मात्र 14 नोव्हेंबरला लागणार आहे.दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती लग्नबंधनात अडकणार आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nभाजपचा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी ‘भीष्माचार्य’ मैदानात\nपंतप्रधानांचे नेतृत्व मान्य असल्यास राणेंचे एनडीएमध्ये स्वागत – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-26T08:43:19Z", "digest": "sha1:Z37EM62CXGCB33UTXWYCXCOAGL4WTKVG", "length": 5614, "nlines": 132, "source_domain": "yashwantho.com", "title": "\"दादर\" - Yashwantho", "raw_content": "\n‘येथे कविता लिहून मिळतील’ कविता संग्रहात दुसऱ्यांसाठी मी बऱ्याच कविता लिहिल्या. पण ह्या कवितासंग्रहातली ‘दादर’ हि माझी सगळ्यात आवडती कविता… जी मी माझ्या स्वतःसाठी लिहिली होती. दादर मध्ये राहिलेल्या प्रत्येकाला हि कविता तितकीच भिडेल अशी आशा करतो..\nरंगीत साडीचा मखमली पदर..\nदादर.. माझं अर्ध घर..\nअहोरात्र भार उचलत छातीवर,,\nदादर.. माझं अर्ध घर..\nजणू स्वर्ग अप्सरा नांदते जमिनीवर,\nदादर.. माझं अर्ध घर..\nमागेल ते ती लगेच देते,\nपोटाची बुद्धीची भूक भागवते..\nआहे एक अनोखं ज्ञानाचं आगर,\nजपते सारे मराठी सेवक,\nघडले येथे अनेक लेखक,\nदादर.. माझं अर्ध घर..\nमाझं बालपण, माझं शहाणपण,\nमला मिळालेली संस्काराची चादर..\nदादर.. माझं अर्ध घर..\nजरी असले ह्या भूमीला हजारो शाप,\nघडवत राहील ही माता बापांचे बाप,\nइथूनच उमटेल साऱ्याजगी मराठीची छाप..\n–येथे कविता लिहून मिळतील\n‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रहामध्ये आणखीन खूप कविता आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील.. कवितासंग्रह विकत घेण्यासाठी संपर्क करा: ‘आयडीअल बुक डेपो’, दादर (पश्चिम). तुमचे अभिप्राय जरूर कळवा. आणि हि कविता आवडली असेल तर दादर मधल्या प्रत्येक मित्राला नक्की ऐकवा.. कारण दादर खरच खूप ऑसम आहे \nयशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/swayampakgharatil-vidnyan-news/articles-in-marathi-on-kitchen-science-experiments-part-3-1636320/", "date_download": "2019-03-26T08:42:11Z", "digest": "sha1:ZFBDMFWQ6PEAYCSZIWX6HIFQ4LN5VIP2", "length": 14284, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles In Marathi On Kitchen Science Experiments Part 3 | रंगीबेरंगी सिमला मिरची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nहिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग\nहिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग पण आपण या रंगांना आज आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ‘क’ जीवनसत्त्व फारच विपुल प्रमाणात असलेली ���िमला मिरची किंवा भोपळी मिरची; हल्ली हिरव्या, पिवळ्या किंवा लाल रंगांमध्ये भाजीबाजारात अवतरलेली आपण पाहतो. लालबुंद किंवा पिवळीधमक सिमला मिरची, हिरव्या गर्द मिरचीपेक्षा खूपच आकर्षक दिसते. पण या रंगीबेरंगी मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात की एकाच प्रकारच्या मिरचीचे रंगीत भाऊबंद असतात पण आपण या रंगांना आज आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ‘क’ जीवनसत्त्व फारच विपुल प्रमाणात असलेली सिमला मिरची किंवा भोपळी मिरची; हल्ली हिरव्या, पिवळ्या किंवा लाल रंगांमध्ये भाजीबाजारात अवतरलेली आपण पाहतो. लालबुंद किंवा पिवळीधमक सिमला मिरची, हिरव्या गर्द मिरचीपेक्षा खूपच आकर्षक दिसते. पण या रंगीबेरंगी मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात की एकाच प्रकारच्या मिरचीचे रंगीत भाऊबंद असतात त्यांच्यातली पोषणद्रव्ये सारखीच असतात की वेगवेगळी\nबाजारात ज्या रंगीत सिमला मिरची उपलब्ध असतात, त्या एका ठरावीक जातीच्या सिमला मिरचीचीच रूपं असतात. जसजशी सिमला मिरची पिकत जाते तसतशी ती पिवळ्या रंगाची होत हळूहळू लाल रंगाची होते. पिकत गेलेल्या मिरचीच्या चवीत अर्थातच फरक पडत जातो. हिरवी मिरची थोडीशी कडवट असते तर पिवळी तिच्यापेक्षा जरा गोड लाल सिमला मिरची तर तिच्या पिवळ्या किंवा हिरव्या रूपापेक्षा जास्तच गोड असते. पण त्यामुळे लाल मिरचीला कीड लागण्याची जास्त भीती असते; त्यामुळे भाजी पिकवणाऱ्याला हिरवी मिरची लाल होईपर्यंत पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. त्यातच हिरव्या मिरच्या झाडावरून काढून बाजारात पटकन विक्रीला आणता येतात तर हिरव्या मिरचीला झाडावरच पिवळी किंवा लाल होऊ द्यायला बराच वेळ द्यावा लागतो. या कारणामुळेच तर लाल सिमला मिरच्या, तिच्या हिरव्या सख्यांपेक्षा जास्त महाग असतात.\nपोषणद्रव्यांच्या दृष्टीने म्हणाल तर या मिरच्यांमध्ये फारसा फरक नाही. पण नाही म्हणायला लाल सिमला मिरचीमध्ये, हिरव्या सिमला मिरचीपेक्षा जवळजवळ दुप्पट प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतं. अर्थात असंही कुठल्याही सिमला मिरचीमध्ये मुबलक ‘क’ जीवनसत्त्व असतं, तेव्हा हिरवी सिमला मिरची खाऊनही आपल्याला आवश्यक तेवढं ‘क’ जीवनसत्त्व मिळत असतंच. लाल सिमला मिरचीविषयी आणखीही एक महत्त्वाची बाब म्हणजे तिच्यात अगदी भरपूर प्रमाणात असलेलं बीटा-कॅरोटीन कर��करोगासारख्या विकाराला प्रतिबंध करायला मदत करणारं बीटा-कॅरोटिन, सर्व प्रकारच्या आणि रंगांच्या सिमला मिरच्यांमध्ये असतंच. पण हिरव्या मिरचीच्या तुलनेत, ते लाल मिरचीमध्ये साधारणपणे नऊपट जास्त असतं.\nयाचा अर्थ नेहमी लाल सिमला मिरचीच खावी असं काही नाही. कोणतीही सिमला मिरची आपल्याला आवश्यक असलेली पोषणद्रव्ये सहजी उपलब्ध करून देते. पण हिरव्याची लाल होताना तिच्यात आपल्याला हितकारी असे काही रासायनिक बदल घडतात हे नक्की\n– डॉ. मानसी राजाध्यक्ष\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/brochure.php", "date_download": "2019-03-26T08:01:27Z", "digest": "sha1:TVVVK4FAFCXN2RV6AGUNID4635Q5EYNW", "length": 2054, "nlines": 33, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर��वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.onkardanke.com/2018/09/", "date_download": "2019-03-26T08:35:45Z", "digest": "sha1:SGGWUAVCEWLQFJBOGVBDLX6AHXKVGA4D", "length": 25917, "nlines": 133, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: September 2018", "raw_content": "\n'त्यांनी माझा सर्व प्रकारे कल्पनेच्या पलिकडे छळ केला. त्यांना हवी असलेली जबानी दिली नाही तर माझी बायको, मुलांचेही असेच हाल करू. बाजूच्या रूममध्ये तुझी 84 वर्षांची आई आहे. एकतर तिला पाहण्यापूर्वी तू मरशील किंवा तुझे हाल पाहून बसलेल्या धक्याने ती मरेल.\nत्यांनी चौकशी दरम्यान मला बसायला खूर्ची नाकारली. पिण्यासाठी पाणी दिले नाही. पाणी पिण्याची तुझी लायकी नाही असे त्यांचे उत्तर होते. बहुधा मी 24 तासांपेक्षा जास्त काही न खाता-पिता आणि न झोपता या सर्वांचा त्रास सहन केला. क्रायोजनिक चे स्पेलिंगही ज्यांना सांगता येणार अशी ती मंडळी होती. मी त्यांना तपास अधिकारी न म्हणता गुंड म्हणेन. ते आपल्या बॉसचा आदेश पाळत होती.त्यांना आदेश देणाऱ्या व्यक्ती बड्या होत्या. ही बडी मंडळी पडद्याअडूनच सूत्रं हलवत होती '\nभारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायण यांचा हा स्वअनुभव आहे. मालदिवमधील दोन महिलांच्या मदतीने इस्रोचे क्रायोजनिक इंजिनचे तंत्रज्ञान पाकिस्तानला विकण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आऱोप होता. या आरोपाखाली 30 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांना अटक झाली होती. बरोबर 50 दिवसांनी 19 जानेवारी 1995 रोजी नारायण यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचे 1998 मध्ये सीबीआय तपासात सिद्ध झाले. त्यानंतर 2018 साली म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी नारायण यांना विनाकारण त्रास दिल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ ,सरकारला दिले आहेत. तसेच या प्रकरणी तीन सदस्यांची चौकशी समितीही नेमली आहे.\nसंपूर्ण देशाचे वैभव असलेल्या इस्रोच्या 'टेक ऑफ' ला यामुळे अनेक वर्ष 'सेटबॅक' बसला. सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मात करत देशाला अवकाश क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी, नवी दूरसंचार क्रांती घडवत मोठ्या परकीय उत्पन्नासाठी अहोरात्र झटणाऱ्या या संस्थेतील एका महत्त्वाच्या वैज्ञानिकाला या प्रकरणात अडकलणवारी मंडळी ही निर्विवाद देशद्रोहीच मानली पाहिजेत. आपल्या हितसंबंधांना जपण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या या मंडळींनी कलामांच्या तोलामलाच्या शास्त्रज्ञाचा बळी घेतला.\nहे प्रकरण जेंव्हा उघडकीस आले ते 1994 साल हे भारतीय अवकाश संस्थेच्या इतिहासातील मोठे महत्त्वाचे साल होते. उपग्रह प्रक्षेपणासाठी आवश्यक असे क्रायोजनिक इंजिन देण्यास अमेरिकेने भारताला नकार दिला होता. अन्य देशांनीही हे तंत्रज्ञान भारताला पुरवू नये यासाठी अमेरिका सर्व प्रकारच्या दादागिरीचा वापर करत होते. त्याचवेळी नंबी नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली 2000 जणांची टीम जियो सिंक्रोनस लाँच व्हेइकल ( GSLV ) तयार करण्याच्या मिशनने झपाटले होते.\nअवकाशात सुमारे 36 हजार किलोमीटर उंचीपर्यंत उपग्रह सोडणे या GSLV तंत्रज्ञानामुळे सिद्ध होणार होते. टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ट्रांसमिशन, टेलिफोन यासारख्या आज आवश्यक बनलेल्या गोष्टींसाठी याचा उपयोग मोलाचा होता. ज्या देशाकडे हे तंत्रज्ञान आहे त्यांना यामुळे मोठे आर्थिक उत्पन्न मिळत होते. अमेरिकेला 1994 साली GSLV मुळे सुमारे 300 अब्ज अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले होते. अमेरिकेला हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी लागलेल्या खर्चाच्या एक तृतियांश रकमेत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे ध्येय नारायण यांच्या टीमने निश्चित केले होते. साहजिकच त्यामुळे भविष्यात भारताला जगभरातून मोठा आर्थिक फायदा होणार होता. भारताच्या या आर्थिक फायद्याचे गुणोत्तर प्रमाण हे अमेरिकेच्या तोट्याशी निगडीत होते.\nGSLV या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रकल्पातील सर्व धाग्यांना एकत्र जोडणारे नारायण हे या बनावट हेरगिरी प्रकरणातील तपास यंत्रणांचे मुख्य टार्गेट होते. दोन हजार जणांच्या या प्रकल्पावर काम करणा-या अनेक टिमचे ते मुख्य समन्वयक होते. 'मुळावर घाव घातला की वृक्ष कोसळतो' या तत्वाचा आधार घेत त्यांनी नारायण यांना अटक केले. त्यांच्या अटकेपूर्वी स्थानिक माध्यमातून संपूर्ण विरोधी वातावरण तयार करण्यात आले. 'मल्याळम मनोरमा' या केरळमधल्या प्रमुख वर्तमानपत्राने तर मालदिवला आपली टिम पाठवून मसाला स्टोरी छापल्या.\nकेरळमधील पेपरमध्ये येणाऱ्या इस्रो हेरगिरीच्या सर्व स्टोरी हा तपास सीबीआयकडे जाताच एकदम बंद झाल्या. त्यावरुन ही रसद कोण पुरवत होते याचा अंदाज येऊ शकतो. ज्या दिवशी (30 नोव्हेंबर 1994) ऩारायण यांना अटक झाली त्याच दिवशी ही हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केरळ सरकारने केली. सरकारचा सीबीआयकडे केस सोपवण्याचा निर्णय झालेला होता तर नारायण यांच्या अटकेचा निर्णयही सरकारने सीबीआयवर सोपवायला हवा होता. परंतू, केरळ सरकारला ते मान्य नव्हते त्यांनी केरळ पोलीस आणि आयबीच्या 'टॉर्चर रूम' मध्ये देशासाठी आपले आयुष्य वेचणारा शास्त्रज्ञ ढकलून दिला होता.\nमालदिवच्या ज्या दोन महिलांच्या मदतीने इस्रोची टीम पाकिस्तानला हे कागदपत्र पुरवणार आहे असा आरोप आयबीने ठेवला होता यापैकी एका महिलेला जेमतेम इंग्रजी येत होते. तर दुसरी एक शब्दही इंग्रजी बोलू शकत नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकाराणात भारतापेक्षा कैकपटीने दुबळ्या असलेल्या या देशातल्या महिला त्रिवेंद्रमध्ये केरळ पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. त्यांनी या दोघींचा छळ करुन स्वत:विरुद्धच जबानी देण्यास त्यांना भाग पाडले.\nनारायण आणि अन्य शास्त्रज्ञ हे तंत्रज्ञान मालदिवच्या दोन महिलांकडे सोपवणार होते. त्यांनतर या महिला हे तंत्रज्ञान कोरियामार्गे पाकिस्तानला पोहचवणार होत्या असा दावा केरळ पोलिसांनी केला होता. इस्रोला हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी 2015-16 साल उजाडावे लागले. मग हे तंत्रज्ञान त्याच्या दोन दशके आधीच ही मंडळी कशी काय या महिलांच्या हाती सोपवणार होती\nनारायण यांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितल्याप्राणे या तंत्रत्रानाचे बारकावे शिकण्यासाठी भारतीय इंजिनियर्सची टीम कायदेशीर करारानुसार काही वर्ष फ्रांसमध्ये अभ्यासासाठी गेली होती. असे असूनही काही कागदपत्रे आणि ड्रॉइंग सोपवली की झाली हेरगेरी अशा प्रकरणाच्या बाजारगप्पा केरळमधील तपास यंत्रणा आपल्या माध्यमस्नेही मंडळींच्या मदतीने देशभर पसरवत होती.\nभारताने हे तंत्रज्ञान फ्रांसकडून शिकून घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाप्रमाणे त्यापूर्वी खरेदी केली. फ्रांसचा तुलनेने स्वस्त असा अधिकृत पर्याय असताना शत्रू राष्ट्रातील इंजिनियर्सकडून प्रचंड ओढाताण करून काळ्या बाजारात 400 कोटींना हे तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान का करेल\nनारायण यांना गोवणाऱ्या तपास अधिकाऱ्यांमध्ये प्रमुख नाव आहे श्रीकुमार. गुजरात दंगलीमध्ये मोदींचा सहभाग सिद्ध करण्यासाठी आकाश-पाताळ एक करणारे अधिकारी म्हणून हे महाशय संपूर्ण देशात ओळखले जातात. मोदींवरच्या प्रत्येक आरोपात ते सर्वोच्च न्यायालयात उघडे पडले. गुजरातमध्ये राबवलेल्या या पॅटर्नची सुरुवात त्यांनी केरळमध्ये केली होती. केरळमध्ये प्रकरण अंगाशी येऊ लागले हे लक्षात येताच त्यांची होम केडर गुजरातमध्ये बदली करण्यात आली होती. अगदी 2013 साली अर्णब गोस्वामी यांनी 'टाईम्स नाऊ' वर इस्रो हेरगिरी प्रकरणावर केलेल्या कार्यक्रमात श्रीकुमार सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी त्यावेळी केलेल्या तपासकार्याबद्दल कोणताही पश्चाताप व्यक्त केला नव्हता.\nकेरळमधील तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर सीबीआयने गंभीर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केले. तरीही न्याय मिळण्याचा नारायण यांचा संघर्ष अजून संपलेला नाही. सीबीआयने काय कारवाई करावी याची शिफारस केलीच नव्हती. त्यांनी केवळ योग्य कारवाई करा असे सुचविले. केरळ सरकारने ही शिफारस फेटाळून लावली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांचे प्रमोशन, पेन्शन सारं काही व्यवस्थित सुरु आहे.\nया प्रकरणाला राजकीय कांगोरेही आहेत. यामधील एक बाजू ज्याचा नेहमी उल्लेख करण्यात आला आहे तो म्हणजे केरळ काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा. हे प्रकरण घडले तेंव्हा के. करूणाकरण के काँग्रेस नेते मुख्यमंत्री होते. त्यांचे पक्षातील प्रमुख स्पर्धक ए.के. अँटोनी यांची तेंव्हा युवा आणि स्वच्छ नेते म्हणून प्रतिमा होती. करुणाकरण यांना अडचणीत आणण्यासाठी अँटोनी यांनी या प्रकरणाचा जोरदार उपयोग करुन घेतला. याच प्रकरणामुळे करुणाकरण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अँटोनी पुढे केरळचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री झाले. ते संरक्षणमंत्री असताना सैन्याला हवी असलेली लढाऊ विमाने, शस्त्र खरे��ीचे सर्व व्यवहार बासनात गुंडाळून ठेवण्यात आले होते. या प्रकरणात षडयंत्र रचणाऱ्या पाच राजकीय नेत्यांची नावे मी न्यायालयीन समितीला सांगणार आहे. अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर करुणाकरण यांची मुलगी पद्मजा वेणूगोपाल यांनी दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया देखील खूप काही सांगणारी आहे.\nतपास यंत्रणांनी ज्यावेळी नारायण यांच्या घरी धाड टाकली त्यावेळी कोट्यवधी माया जमवलेल्या या माणसाच्या घरात केवळ बांबूच्या काही खुर्च्या आणि टेबल इतकीच संपत्ती आढळली. त्यांच्या घरी फ्रिजही नव्हते. ज्या माणसानी इस्रोसाठी या देशासाठी आपला घाम आणि रक्त दोन्ही गाळलं. तो माणूस 1994 ते 1998 त्रिवेंद्रम ते दिल्ली आपल्याला न्याय मिळावा म्हणून रेल्वेच्या विना आरक्षण डब्याने प्रवास करत होता. हेरगिरीच्या आरोपामुळे त्यांचा पगार इस्रोने थांबवला. त्यांच्या पत्नीला याचा मोठा धक्का बसला. त्या आजही यामधून पूर्णपणे सावरलेल्या नाहीत.\nसरकारनेच नारायण यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. नारायण यांचे करियर, वैयक्तिक आयुष्य, कुुटुंब सारे काही पणाला लावून जवळपास पाव शतकानंतर त्यांनी या प्रकरणातला एक मोठा टप्पा पार केला. तरीही त्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रूपये इतकेच हाती लागले. या आणि अशा अनेक प्रकरणांमुळेच भारतीय न्यायव्यवस्था हा एक मोठा विनोद आहे, असे अनेकजण म्हणतात त्यात मग चूक काय नारायण यांच्या आयुष्यालाच नाही तर संपूर्ण देशाला मोठा सेटबॅक देणारी मंडळी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांचं आयुष्य अगदी सुशेगाद सुरू आहे.\nसरकार येतील-जातील. राजकीय नेत्यांचा उदय होईल ते तळपतील नंतर त्यांचा अस्त होईल. पण या प्रस्थापित व्यवस्थेच्या पोलादी पडद्याआड दडलेली ही 'इको सिस्टिम' नागडी होणे आवश्यक आहे. या सिस्टममधले देशहितालाचा बळी देणारे चेहरे उघड होणे त्यांना त्यांच्या फायद्यासाठी देशाला डावाला लावल्याची शिक्षा मिळणे म्हणजे न्याय आहे.\nशेक्सपियरला कोट केलं, नैतिकतेवर भाषणं दिली की झालं... न्याय मिळाला.... अशीच जर आपली समजूत असेल तर मात्र...\nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nशबरीमला : यतो धर्मस्ततो जय:\nनेहराजी का जवाब नही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhodundu-baba-married-with-a-girl-pune/", "date_download": "2019-03-26T08:48:27Z", "digest": "sha1:FODDDH7HETWTWQ3FEPJ7QFYJTL2Y65JU", "length": 6332, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आईचे भूत काढतो सांगत भोंदूबाबाने केले मुलीशी लग्न", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nआईचे भूत काढतो सांगत भोंदूबाबाने केले मुलीशी लग्न\nपुणे : महिलेच्या अंगातील भूत काढण्याच्या ढोंग करत एक भोंदूबाबाने तिच्या मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान, पीडित मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली असून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु अप्पा साळवे (वय-42, रा.घोरपडे पेठ, पुणे) असे भोंदुबाबाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंदूबाबा राजू साळवे हा लाईट फिटिंगची कामे करतो. संबंधित मुलीच्या घरी लायटिंगचे काम करण्यास गेला असता त्याला मुलीची आई आजारी असल्याचं दिसले, याचा फायदा घेत त्याने भूत उतरवण्यासाठी मुलीला दिवशी लग्न करावे लागले असा बनाव केला. तसेच आजारी महिलेच्या कुटुंबाला मांढरदेवीला घेऊन जात मुलीशी लग्न केले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीला आपला विवाह झाल्याचे कागदावर लिहीण्यास भाग पाडले आणि ती चिठ्ठी स्वत:जवळ ठेऊन तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीला संशय आल्याने तिने खडक पोलिसात फिर्याद दिली.\nपीडित मुलगी ही उच्चशिक्षीत असून तिने पुण्यातील एका महाविद्यालयातून एमएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर आरोपी हा अविवाहीत असून तो आईसोबत राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने अशाप्रकारचे यापुर्वीही काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…��र पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nफरार 62 वर्षीय विजय मल्ल्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत\nॲट्रोसिटी: न्यायालयाच्या निकालाचा अर्थ, समज आणि गैरसमज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/history-of-karmala-assembly-constituency-present-and-future/", "date_download": "2019-03-26T08:38:33Z", "digest": "sha1:QNIQHEXFKY3DDXZWWJYBKVUV2WNWLTOH", "length": 19476, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास, वर्तमान अन् भविष्य", "raw_content": "\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nजयपूरमधील कालच्या सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ बनला वादाचा मुद्दा\nकरमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास, वर्तमान अन् भविष्य\nकरमाळा मतदारसंघाचा सध्या वर्तमानात वेगवेगळ्या प्रकाराचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्यातरी आजपर्यंतचा इतिहास, आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे, विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणूकीवर लागलेले असते.आगामी विधानसभा निवडणूकीला जरी एक ते दीड वर्षे अवधी असला तरी सध्या तालुक्यात मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटात होणार हे जवळजवळ निश्चित आहे.\nकरमाळ्याचा मागील इतिहास पाहिला तर राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्यावेळी करमाळ्यातील जनतेने विरूद्ध कौल दिल्याचा इतिहास आहे १९७८ साली राज्यात जनता दलाची लाट त्यावेळी पाच उमेदवार होते. कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (३१५८७ मते) जनता दलाचे गिरधरदास देवी (२७१०१ मते) यांचा पराभव केला होता.\n१९८० साली राज्यात व देशात इंदिरा कॉंग्रेसची राज्यातील लाटेच्या विरूद्ध कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप (२०००६ मते) यांना निवडून दिले. तर पुढे १९८५ साली कॉंग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले पण याच मतदारांनी कॉंग्रेसचे नामदेवराव जगताप यांना पराभूत केले. त्यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना(३४५०० मते) निवडून दिले. तर जगताप यांना (२३९५६ मते) पडली होती.\nतसेच १९९० साली देशात जनता दल��ची सत्ता होती. त्यावेळी जनता दलाकडून रावसाहेब पाटील उभे होते त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची करमाळा येथे सभा होऊनही अपक्ष उमेदवार जयवंत जगताप (३५७६२ मते) यांनी जनता दलाचे उमेदवार रावसाहेब पाटील (२०६७० मते) यांचा पराभव केला होता.\nत्यानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी अपक्ष उमेदवार कै. दिगंबरराव बागल (४५४२३ मते) यांनी कॉंग्रेसच्या जयवंत जगताप (४१४८५ मते) यांचा पराभव केला होता. तर युतीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. १९९९ साली युती विरूद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे लढले अपक्ष उमेदवार कै दिगंबरराव बागल (४३७८७ मते) यांनी कॉंग्रेसचे उमेदवार जयवंत जगताप (४३१०६ मते) आणि प्रथमच निवडणूक लढविणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील (१२५०७ मते) यांचा पराभव केला.\n२००४ मध्ये राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्र ट्विस्ट आला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली या निवडणूकीत १९९९ निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली आणि नेहमी प्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरूद्ध कौल दिला शिवसेनेचे जयवंत जगताप (६२६९२ मते) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कै दिगंबरराव बागल (५९०५२ मते) यांचा पराभव केला.\n३१ वर्षांचा इतिहास खंडीत\n२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे २००६ साली आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. तर २००४ निवडणूकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टी कडून नि��डणूक लढविली तर त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून समाजवादी पार्टी कडून निवडणूक लढविली या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्यामल बागल (७०९४३ मते) घेऊन जनसुराज्य चे नारायण पाटील (४३१२६ मते) आणि समाजवादीचे जयवंत जगताप (२५४११ मते) यांचा पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत पाटील यांनी केवळ (१३८१५ मते) पडली.\nया निवडणूकीत प्रथमच ३१ वर्षांचा इतिहास पुसला गेला तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्ष्याचे सरकार त्या उमेदवाराला कौल दिला.\n२०१४ विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर सध्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला.\nआतापर्यंतचे इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहामीच गटातटाचे राजकारण घडले पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर कॉंग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजय शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील (६०६७४ मते) घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल (६०४१७ मते) स्वाभिमानीचे संजय शिंदे (५८३०७ मते) आणि कॉंग्रेसचे जयवंत जगताप (१४३४८ मते) यांचा पराभव केला शिवसेनेचे नारायण पाटील हे २५८ मतांनी विजयी झाले. आणि २००९ विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला.\n२०१४ विधानसभा निवडणूकीत प्रथमच विधानसभा लढविणारे संजय शिंदे यांना पडलेले मतदान हे सर्वांचे भुवया उंचविणारे होते. शिवसेनेचे नारायण पाटील पहिल्यांदाच विधानसभेत गेले.\nसध्यातरी वर्तमान पाहिले तर गेल्या चार वर्षात झालेल्या निवडणूका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आमदार नारायण पाटील यांची कामगिरी दमदार असल्याचे दिसून आले तर आदिनाथ आणि मकाई साखर कारखाना सोडले तर बागल गट मागील चार वर्षात बॅॅकफुटवर राहिला आहे. तर जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या शिंदे गटाने तालुक्यातील सर्व निवडणूका लढवून यश मिळविलेले नसले तरी तालुक्यातील गावांगावात पोहोचण्यात त्यांना यश आले आहे.गेल्या चार वर्षांत ह्या चार गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच पहायला मिळालेली आहे.\nभविष्यात पहायला गेले तर आगामी विधानसभा निवडणूक याच चार उमेदवारांमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित आहे.शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी आमदार निधीतून सध्या विकास कामांचा सपाटा लावला आहे रस्ते, पाणी, वीज साठी भरघोस निधी तालुक्यात आणला आहे तर बहुचर्चित दहिगाव उपसा सिंचनाचे काम पूर्णात्वा कडे नेलेले आहे. तर जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी जि प माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहेत. तर रश्मी बागल यांनी बागल गटाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविलेला असून आदिनाथ आणि मकाई कारखान्याच्या माध्यमातून विकास काम करण्याचे सुरू आहे तर जगताप गटाचे जयवंत जगताप यांनीही सध्या बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम सुरू ठेवले आहे.हा सर्व इतिहास-वर्तमान-भविष्य पाहिले तर येणारी विधानसभा निवडणूक नक्कीच चुरशीची होणार यात शंका नाही.\n– गौरव मोरे (जेऊर)\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nसरपंचाच्या आत्महत्येच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांची ‘त्या’ कार्यक्रमाला दांडी\nप्रकाश आंबेडकरांच्या मोर्चापासून आठवले लांबच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pot-holl-free-roads-in-maharashtra-deadline-end-today/", "date_download": "2019-03-26T08:34:50Z", "digest": "sha1:F2WLMAUSEI2F66HZX6ZL2Y3NLRCXVTOC", "length": 5984, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच विरणार?; डेडलाईनचा आज शेवटचा दिवस", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nखड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा हवेतच विरणार; डेडलाईनचा आज शेवटचा दिवस\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यभरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांसह विरोधीपक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी १५ दिसेंबरची डेडलाईन दिली होती.या डेडलाईनच आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्यापही अनेक रस्त्यावर जैसे थेच परिस्तिथी असल्याच दिसत आहे. त्यामुळे पाटील यांनी घोषणा हवेतच विरली असल्याच दिसत आहे.\n30 ऑक्टोबर रोजी चंद्रकांत पाटील यांनीखड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी सरकारी डेडलाईन जाहीर केली होती. 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र सध्यस्थितीत ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर खड्डे असल्याच दिसत आहे.\n१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार\nदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या नाशिक विभागात ८४,१४ टक्के तर पुणे विभागात 88.9४ टक्के रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाल्याच ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुणे विभागातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम 88.94% पूर्ण झाले आहे.#PotholeMuktMaha pic.twitter.com/rjGoJNKNol\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nआदित्यच्या वक्तव्याला संजय राऊतांचं अनुमोदन ; शिवसेना वर्षभरात सत्तेच्या बाहेर \nपुण्यात तरुणीवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nirav-modi-got-1213-fake-pnb-lous-in-6-years-says-finance-minister-arun-jaitley-1645157/", "date_download": "2019-03-26T08:47:23Z", "digest": "sha1:I5HTGCVMSSIZWQKX7WHESFFAWXLRVDR7", "length": 12181, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nirav Modi got 1,213 fake PNB LoUs in 6 years Says Finance minister Arun Jaitley | नीरव मोदीला ६ वर्षात पीएनबीने दिले १२१३ बनावट LoUs-जेटली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nनीरव मोदीला ६ वर्षात पीएनबीने दिले १२१३ बनावट LoUs-जेटली\nनीरव मोदीला ६ वर्षात पीएनबीने दिले १२१३ बनावट LoUs-जेटली\nपीएनबी घोटाळा प्रकरणी जेटली यांनी दिली नवी माहिती\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संग्रहित छायाचित्र\nपंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीला ६ वर्षात १२१३ लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज देण्यात आले होते अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिली. पीएनबीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ९४२ कोटींचाही एक घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे घोटाळ्याची एकूण रक्कम १३ हजार ६०० कोटींच्या घरात गेली आहे असेही जेटली यांनी स्पष्ट केले.\nनीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांनी पीएनबीतून लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवले. त्याच आधारे विदेशातील काही भारतीय बँकांकडून कर्ज घेतले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असा लौकिक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीने एका दिवसात ५ वर्षांची गॅरंटी मिळवली. या सगळ्या वर्षांच्या कालावधीत नीरव मोदीला ५३ ओरिजनल एलओयूजही देण्यात आले होते असेही सांगितले. ५ मार्च २०११ ला पहिले लेटर आणि ६ नोव्हेंबर २०१७ ला शेवटचे लेटर देण्यात आले. बँकेला चुना लावण्यासाठी एक वर्षाची मुदत असलेल्या एलओयूजचा वापर करण्यात आला असेही जेटली यांनी सांगितले आहे.\nज्वेलर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांनीही बनावट एलओयूजच्या मदतीने पीएनबीला १३ हजार ६०० कोटींचा चुना लावला. चोक्सीची कंपनी असलेल्या गीतांजली ग्रुपने ७,०८०. ८६ कोटींचा घोटाळा केला तर बाकी रकमेचा घोटाळा नीरव मोदीच्या कंपनीने केला अशी माहिती जेटली यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-03-26T08:09:24Z", "digest": "sha1:5A24SI7RNTXP2G2HJKITXSYYP732Q7NI", "length": 7425, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nहिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 1, 2018\nठाणे : प्रख्यात बिल्डर हिरानंदानी यांच्या ठाण्यातील पातलीपाडा येथील प्रकल्पासाठी सर्व्हिस रोडची जागा गिळंकृत केल्याबाबतची तक्रार करण्यासाठीमाहिती अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्यापकारणी भाजपच्या माजी नगरसेवकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.यापूर्वीठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे ययांच्यासह प्रदीप पाटील यानाही हिरानंदानीकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती.दरम्यान,या खंडणी प्रकरणी आणखी काही आजीमाजी नगरसेवक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nहिरानंदानी यांच्याकडून 50 लाख खंडणीची मागणी बर्गे यांनी हिरानंदानी बिल्डरचे सिक्युरिटी ऑफिसर असलेल्या गुरव यांच्याकडे केली होती.या प्रकरणी 26 ऑक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने माजी नगरसेवक सुधीर बर्गे याला शनिवारी अटक केली होती.त्यानंतर आरटीआय टाकणारे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील यालाही याचप्रकणात अटक केल्यानंतरखंडणी विरोधी पथकाने गुरुवारी भाजपच्या राजकुमार यादव या माजी नगरसेवकास अटक केली.अशी माहिती पोलिसांनी दिली.\nसेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक\nजिल्हाधिकारी स्तरांवरील प्रकरणे लवकर निघणार निकाली जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांची बैठक\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B8", "date_download": "2019-03-26T08:01:07Z", "digest": "sha1:KOKCHZ4W6FDCNLSMRMSRXRDSQ7KWNQW4", "length": 3612, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नताशा नाइस - विकिपीडिया", "raw_content": "\n५ फु २ इं (१.५७ मी)\nनताशा नाइस (जुलै २८, इ.स. १९८८:फ्रांस - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nइ.स. १९८८ मधील जन्म\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/chinmay-mandlekar-articles-in-marathi-on-production-managers-in-cinema-1580810/", "date_download": "2019-03-26T08:39:59Z", "digest": "sha1:SQVL4KIBFSMHPUW37I2GC5FIUMKTILE3", "length": 26203, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinmay Mandlekar Articles In Marathi On Production Managers in Cinema | केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २\nकाही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले.\nकाही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले. आधीच मी स्वसंरक्षणाची जय्यत तयारी केली होती. आपण बेसावध राहिलो तर हा पाच फुटी गनिम आपल्याला मगरमिठीत घेऊन एक बकवास सिनेमा आपल्या गळ्यात मारेल याची मला खात्री होती. केमसेंच्या चेहऱ्यावर मात्र आलोकनाथला लाज आणतील इतके सात्त्विक भाव होते. तेच त्यांचं सगळ्यात मोठं हत्यार होतं. ‘‘तुमच्या सहकार्याशिवाय आमच्यासारख्या छोटय़ा माणसांनी कसं उभं राहायचं सर’’ हे वाक्य केमसे हातातल्या बटाटावडय़ाकडे खिन्नपणे पाहत म्हणाले. ‘‘तसं नाही केमसे. अहो, पण तुमचं स्क्रिप्टच रेडी नाही म्हटल्यावर कशाच्या जोरावर करायचा आपण सिनेमा’’ हे वाक्य केमसे हातातल्या बटाटावडय़ाकडे खिन्नपणे पाहत म्हणाले. ‘‘तसं नाही केमसे. अहो, पण तुमचं स्क्रिप्टच रेडी नाही म्हटल्यावर कशाच्या जोरावर करायचा आपण सिनेमा’’ मी माझा गड सोडायला तयार नव्हतो. ‘‘तेच तर म्हणतोय ना सर. तुम्ही लिहा स्क्रिप्ट नवीन. बायकोनं कुठलीही साडी नेसली तरी आपलं तिच्यावरचं प्रेम ��मी होतं का’’ मी माझा गड सोडायला तयार नव्हतो. ‘‘तेच तर म्हणतोय ना सर. तुम्ही लिहा स्क्रिप्ट नवीन. बायकोनं कुठलीही साडी नेसली तरी आपलं तिच्यावरचं प्रेम कमी होतं का’’ त्यांच्या या वाक्यावर माझ्या हातातला चमचा गळून चटणीच्या वाटीत पडला. त्यांच्या या वाक्याचा मला काही अर्थच लागेना. ‘‘व्हेरी सॉरी, पण मला खरंच जमणार नाही. वेटर, बिल लाना.’’ ही दोन्ही वाक्यं मी जवळजवळ एका दमात म्हटली. मी बिल देतोय म्हटल्यावर केमसे टुणकन् उठले. मग बिल आल्यावर वेटरकडून ते परस्पर हस्तगत करणे, ‘‘बस का सर’’ त्यांच्या या वाक्यावर माझ्या हातातला चमचा गळून चटणीच्या वाटीत पडला. त्यांच्या या वाक्याचा मला काही अर्थच लागेना. ‘‘व्हेरी सॉरी, पण मला खरंच जमणार नाही. वेटर, बिल लाना.’’ ही दोन्ही वाक्यं मी जवळजवळ एका दमात म्हटली. मी बिल देतोय म्हटल्यावर केमसे टुणकन् उठले. मग बिल आल्यावर वेटरकडून ते परस्पर हस्तगत करणे, ‘‘बस का सर हे तरी आम्हाला भरू द्या..’’चा जीवघेणा आग्रह.. हे सारे सोपस्कार पार करून आम्ही हॉटेलसमोरच्या वाहत्या फुटपाथवर आलो. ‘‘चला येतो..’’ मी परतीच्या दोरावरून पोबारा करण्याच्या बेतात होतो. केमसेंनी भर रस्त्यात खस्कन माझा हात धरला. क्षणभर मी बावचळलो. ‘‘आपण करणार एकत्र काम सर, नक्की करणार.’’ केमसेंच्या आवाजात कॉन्फिडन्स होता. त्यानंतर केमसे त्या गर्दीत अंतर्धान पावले.\nत्यानंतर पुढची काही वर्ष केमसेंशी काहीच संपर्क आला नाही. २०१३ सालचा माझा वाढदिवस आधल्या दिवशीच झाला होता. आप्तेष्टांच्या शुभेच्छांच्या बेहोशीतून मी पुरता बाहेरही आलो नव्हतो, त्याचवेळी फोन वाजला. फोनवर नाव झळकलं- ‘केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर.’ तिथेच माझं काळीज कुणीतरी थंडगार हातांनी घट्ट पकडून धरल्यासारखं मला वाटलं. मी फोन घेतला. ‘‘पुण्याहून केमसे बोलतो. प्रॉडक्शन मॅनेजर. ओळखलं का’’ पलीकडून तोच विनम्र आवाज. ‘‘वा वा’’ पलीकडून तोच विनम्र आवाज. ‘‘वा वा ओळखलं तर.’’ मी आल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जात म्हटलं. ‘‘सर्वप्रथम वाढदिवसाच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा सर. खरं तर कालच फोन करणार होतो. पण कामाच्या धावपळीत राहिलं. तुमच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे सर ओळखलं तर.’’ मी आल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जात म्हटलं. ‘‘सर्वप्रथम वाढदिवसाच्या बिलेटेड हार्दिक शुभेच्छा सर. खरं तर कालच फोन करणार ह��तो. पण कामाच्या धावपळीत राहिलं. तुमच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आहे सर एक नवीन चित्रपट करतोय आपण. यावेळी सगळं एकदम अप टू डेट आहे सर. आता फक्त तुमचं सहकार्य पाहिजे.’’ केमसेंनी हल्ला चढवला. दुसऱ्याच दिवशी केमसे बगलेत स्क्रिप्टचं बाड दाबून माझ्या दारात हजर. ‘‘मी स्क्रिप्ट वाचून कळवतो.’’ पुन्हा एकदा तोच ओशाळवाणा बचाव. ‘‘यावेळी तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.’’ केमसेंचा पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास. आणि खरंच एक नवीन चित्रपट करतोय आपण. यावेळी सगळं एकदम अप टू डेट आहे सर. आता फक्त तुमचं सहकार्य पाहिजे.’’ केमसेंनी हल्ला चढवला. दुसऱ्याच दिवशी केमसे बगलेत स्क्रिप्टचं बाड दाबून माझ्या दारात हजर. ‘‘मी स्क्रिप्ट वाचून कळवतो.’’ पुन्हा एकदा तोच ओशाळवाणा बचाव. ‘‘यावेळी तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.’’ केमसेंचा पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास. आणि खरंच चक्क बरं स्क्रिप्ट घेऊन आले होते केमसे. गोष्ट बरी होती, रोल भावखाऊ होता. ‘‘मी म्हटलं होतं ना तुम्हाला- यावेळी जय्यत तयारीनं आलो होतो सर.’’ मी फोन केला तेव्हा केमसे आपला पाच फुटी देह घेऊन ट्रॅम्पोलिनवर उडय़ा मारत बोलतायत असा मला भास झाला.\nचित्रपट रसिकांचं नशीब बलवत्तर, म्हणून अनेक सिनेमॅटिक मास्टर पिसेसच्या कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातात. केमसेंच्या आग्रहाला बळी पडून मी केलेला तो चित्रपटही त्यापैकीच एक. आजही तो चित्रपट अपूर्णावस्थेत आहे. एक बरी कथा वाया गेली. कुणाचे तरी काही लाख मातीमोल झाले याचा मला भयंकर खेद आहे. आधी तर कास्टिंगवरूनच प्रचंड घोळ घालण्यात आले. नायिका ठरता ठरेना. आणि शेवटी ज्या मुलीला नायिका म्हणून घेण्यात आलं ती ‘आपल्या सरांच्या इन्स्टिटय़ूटमधीलच आहे,’ असं मला सांगण्यात आलं. आमच्या निर्माता महोदयांच्या अनेक ठिकाणी इन्स्टिटय़ूटस् होत्या. प्रकरण गडगंज होतं. ‘‘एक साँग सीक्वेन्स आपण ब्राझीलमध्येच उडवू. तिथे आपले खूप बिझनेस पार्टनर आहेत.’’ पहिल्या भेटीत निर्मात्यांनी मला ही मौलिक माहिती दिली होती. खरं तर मी तिथेच सावध व्हायला हवं होतं. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी तर सकाळच्या पारी विरार लोकलच्या डब्यात माजावा तसा गोंधळ माजलेला असायचा. आणि त्या गोंधळाचे सगळ्यात मोठे मानकरी म्हणजे केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर आणि त्यांचं दिव्य प्रॉडक्शन डिपार्टमेंट सांगितलेल्या गोष्टी सांगि��लेल्या वेळी उपलब्ध करून न देणे, अभिनेत्यांचे कॉल टाइम चुकवणे, मग आपण कसे चुकलो नाही हे दाखवण्यासाठी धादांत खोटं बोलणं, हे सगळे उद्योग म्हणजे केमसे आणि पार्टीच्या डाव्या हातचा मळ होते. माझी त्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका होती. स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं. ‘जय त्याच्या जीपमधून उतरतो.’ एन्ट्रीचा सीन शूट होत होता. आधीच डोक्यावरच्या उन्हामुळे सगळे कावले होते. बराच वेळ सेटवर काहीच घडेना. मी सहज कुणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की ‘रिक्वायरमेंट दिली होती ती आली नाहीये.’ ‘‘काय नाही आलंय सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या वेळी उपलब्ध करून न देणे, अभिनेत्यांचे कॉल टाइम चुकवणे, मग आपण कसे चुकलो नाही हे दाखवण्यासाठी धादांत खोटं बोलणं, हे सगळे उद्योग म्हणजे केमसे आणि पार्टीच्या डाव्या हातचा मळ होते. माझी त्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका होती. स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं. ‘जय त्याच्या जीपमधून उतरतो.’ एन्ट्रीचा सीन शूट होत होता. आधीच डोक्यावरच्या उन्हामुळे सगळे कावले होते. बराच वेळ सेटवर काहीच घडेना. मी सहज कुणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की ‘रिक्वायरमेंट दिली होती ती आली नाहीये.’ ‘‘काय नाही आलंय’’ माझ्या भोचकपणाची ही हद्द आहे’’ माझ्या भोचकपणाची ही हद्द आहे ‘‘जीप.’’ उत्तर मिळालं. दुपार्परत ती उगवलीच नाही. दिग्दर्शक संतापानं फणफणला होता. वेळ घालवण्यासाठी पुढचे-मागचे शॉटस् घेऊनही लंचच्या बरंच आधी करायला काहीच काम उरलं नाही. ‘‘आता काहीच नाही करायला, तर निदान गिळून घ्या,’’ असं म्हणत दिग्दर्शकानं ब्रेक केला. मी माझं जेवण संपवून हातावर पाणी घेत असतानाच घामाघुम झालेले केमसे माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसले. ‘‘कसं होतं जेवण सर ‘‘जीप.’’ उत्तर मिळालं. दुपार्परत ती उगवलीच नाही. दिग्दर्शक संतापानं फणफणला होता. वेळ घालवण्यासाठी पुढचे-मागचे शॉटस् घेऊनही लंचच्या बरंच आधी करायला काहीच काम उरलं नाही. ‘‘आता काहीच नाही करायला, तर निदान गिळून घ्या,’’ असं म्हणत दिग्दर्शकानं ब्रेक केला. मी माझं जेवण संपवून हातावर पाणी घेत असतानाच घामाघुम झालेले केमसे माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसले. ‘‘कसं होतं जेवण सर काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना’’ केमसेंनी विचारलं. ‘‘अहो केमसे, जीप का नाही आली अजून’’ केमसेंनी विचारलं. ‘‘अहो केमसे, जीप का नाही आली अ���ून’’ माझ्या आवाजातला वैताग लपून राहिला नाही. ‘‘आली सर. कधीच आली. मी स्वत: जाऊन घेऊन आलो.’’ – केमसे. ‘‘अहो, पण आत्ता. सकाळपासून खोळंबलंय सगळं.’’ मी म्हणालो. ‘‘कव्हर अप करू सर. तुमचं सहकार्य असल्यावर काय अशक्य आहे’’ माझ्या आवाजातला वैताग लपून राहिला नाही. ‘‘आली सर. कधीच आली. मी स्वत: जाऊन घेऊन आलो.’’ – केमसे. ‘‘अहो, पण आत्ता. सकाळपासून खोळंबलंय सगळं.’’ मी म्हणालो. ‘‘कव्हर अप करू सर. तुमचं सहकार्य असल्यावर काय अशक्य आहे’’ एवढं करून जेव्हा त्या बहुप्रतीक्षित जीपमधून उतरण्याचा शॉट द्यायला जेव्हा मी सेटवर पोहोचलो तेव्हा दिग्दर्शक स्टेशनवर उतरल्या उतरल्या सामान चोरीला गेलेल्या प्रवाशासारखा चेहरा करून बसला होता. ‘‘काय झालं सर’’ एवढं करून जेव्हा त्या बहुप्रतीक्षित जीपमधून उतरण्याचा शॉट द्यायला जेव्हा मी सेटवर पोहोचलो तेव्हा दिग्दर्शक स्टेशनवर उतरल्या उतरल्या सामान चोरीला गेलेल्या प्रवाशासारखा चेहरा करून बसला होता. ‘‘काय झालं सर’’ मी काळजीनं विचारलं. ‘‘जीप..’’ त्यानं समोर बोट दाखवलं. त्याला पुढे काहीच बोलवेना. मी समोर पाहिलं आणि दचकलोच. पोलीस जीप म्हणून जी जीप आली होती ती लाल रंगाची बोलेरो होती. ती काल रात्रीच गावातल्या कुणाच्या तरी लग्नाच्या वरातीत वापरली गेल्याच्या खुणा तिच्या अंगावर स्पष्ट दिसत होत्या. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ‘‘अहो पण..’’ मी दिग्दर्शकाकडे वळलो, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हताश भाव पाहून माझे शब्द दातांमागेच गोठले. त्याच वेळी ‘‘चला, ब्रेक ओवर’’ मी काळजीनं विचारलं. ‘‘जीप..’’ त्यानं समोर बोट दाखवलं. त्याला पुढे काहीच बोलवेना. मी समोर पाहिलं आणि दचकलोच. पोलीस जीप म्हणून जी जीप आली होती ती लाल रंगाची बोलेरो होती. ती काल रात्रीच गावातल्या कुणाच्या तरी लग्नाच्या वरातीत वापरली गेल्याच्या खुणा तिच्या अंगावर स्पष्ट दिसत होत्या. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ‘‘अहो पण..’’ मी दिग्दर्शकाकडे वळलो, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हताश भाव पाहून माझे शब्द दातांमागेच गोठले. त्याच वेळी ‘‘चला, ब्रेक ओवर चला चला. आज काम संपवायचंय. कम्मऑन. बकाप चला चला. आज काम संपवायचंय. कम्मऑन. बकाप’’ असे हाकारे घालत आणि हातांनी टाळ्या वाजवत केमसे आले. इथे दिग्दर्शकाचा स्फोट झाला. त्यानंतर आसमंतात काही काळ फक्त शिव्यांचा धुरळा उडाला. या सगळ्यात केमसे मात्र वादळाकडे शांतपणे पाहत उभे असलेल्या खलाशासारखे हाताची घडी घालून निश्चल उभे होते. शेवटी दमून दिग्दर्शक शांत झाला. तेव्हा बर्फासारख्या थंड आवाजात केमसे म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणले सर, जीप पाहिजे. पोलीस जीप पाहिजे अशी रिक्वायरमेंट कुठेच दिलेली नाहीये. स्पेशल रिक्वायरमेंट असेल तर तसं सांगायला हवं ना सर’’ असे हाकारे घालत आणि हातांनी टाळ्या वाजवत केमसे आले. इथे दिग्दर्शकाचा स्फोट झाला. त्यानंतर आसमंतात काही काळ फक्त शिव्यांचा धुरळा उडाला. या सगळ्यात केमसे मात्र वादळाकडे शांतपणे पाहत उभे असलेल्या खलाशासारखे हाताची घडी घालून निश्चल उभे होते. शेवटी दमून दिग्दर्शक शांत झाला. तेव्हा बर्फासारख्या थंड आवाजात केमसे म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणले सर, जीप पाहिजे. पोलीस जीप पाहिजे अशी रिक्वायरमेंट कुठेच दिलेली नाहीये. स्पेशल रिक्वायरमेंट असेल तर तसं सांगायला हवं ना सर आम्ही म्हटलं लाल रंग उठून दिसेल म्हणून ही आणली.’’ ‘‘अहो, पण केमसे आपण आज पोलीस ऑफिसरच्या एंट्रीचा सीन शूट करतोय ना आम्ही म्हटलं लाल रंग उठून दिसेल म्हणून ही आणली.’’ ‘‘अहो, पण केमसे आपण आज पोलीस ऑफिसरच्या एंट्रीचा सीन शूट करतोय ना’’ दिग्दर्शक आता केविलवाणा झाला होता. ‘‘पोलीसवाला लाल गाडी चालवू शकत नाही असा नियम कुठे आहे’’ दिग्दर्शक आता केविलवाणा झाला होता. ‘‘पोलीसवाला लाल गाडी चालवू शकत नाही असा नियम कुठे आहे ही त्याची पर्सनल गाडी असू शकते. नाही का सर ही त्याची पर्सनल गाडी असू शकते. नाही का सर’’ टाळी मागायला हात पुढे करतात तसं केमसेंनी माझ्याकडे पाहिलं. ‘‘ऐका ना सर. शेवटी काय आहे’’ टाळी मागायला हात पुढे करतात तसं केमसेंनी माझ्याकडे पाहिलं. ‘‘ऐका ना सर. शेवटी काय आहे सीन होणं महत्त्वाचं. आधीच सकाळपासून खूप वेळ गेलाय. प्रोडय़ूसरचा पैसा लागलाय. गाडी आणलेली आहे. तुम्ही सीन घेऊन टाका. आपण एकमेकांना सहकार्य नाही केलं तर कसा बनायचा पिक्चर सीन होणं महत्त्वाचं. आधीच सकाळपासून खूप वेळ गेलाय. प्रोडय़ूसरचा पैसा लागलाय. गाडी आणलेली आहे. तुम्ही सीन घेऊन टाका. आपण एकमेकांना सहकार्य नाही केलं तर कसा बनायचा पिक्चर\nइन्स्पेक्टर जय पूर्ण पोलीस पोशाखात दाणदाण पावलं टाकत कॉरिडोअरमधून चालत आत येतात.. असा एंट्रीचा सीन त्या दिवशी शूट झाला. ती लाल जीप उपेक्षित वधूप्रमाणे कोपऱ्या��च उभी राहिली.\n‘केमसे के कारनामे’ संपलेले नाहीत. पुढल्या आठवडय़ात शेवटचा भाग.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2697230", "date_download": "2019-03-26T07:55:01Z", "digest": "sha1:OFW4F5EZULY3PRY74JRQWYCEPUO2JF7J", "length": 3328, "nlines": 26, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "ऑनलाइन खरेदीदार अद्याप सौदे शोधत आहेत, आणि अप स्नॅप अप, ख्रिसमस सममूल्य म्हणून", "raw_content": "\nऑनलाइन खरेदीदार अद्याप सौदे शोधत आहेत, आणि अप स्नॅप अप, ख्रिसमस सममूल्य म्हणून\nही आकडेवारी मार्केटिंग लँडच्या ऑनलाइन किरकोळ शॉपिंग अहवालावरून दिली जाते, जे मिमलॅटच्या डेटावर आधारीत आहे, ज्या कंपनीने जाहिरात नेटवर्कद्वारे ऑनलाइन किरकोळ व्यवहारांवरील डेटा गोळा केला आहे, ज्यामुळे ब्रँड मोठ्या रिटेलर वेबसाइटवरील जाहिराती चालवण्यास पर��ानगी देते.\nपामेला पार्कर मार्केटिंग लॅण्ड, मॅरटेक टुडे व सर्च इंजिन भूमी येथे कार्यकारी वैशिष्ट्ये संपादक आहेत. 1 99 8 पासून या विषयावर त्यांनी नोंदवलेली आणि लिहिलेली डिजिटल मार्केटिंगवर तिने आदरणीय अधिकार दिला आहे. ती ClickZ चे माजी व्यवस्थापकीय संपादक आहे आणि फेडरेशन मिडिया पब्लिशिंगमध्ये स्वतंत्र प्रकाशकांना त्यांच्या साइट्सची कमाई करण्यास मदत करत होते.\n(3 9) सीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nफेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\n100+ वेबसाइट विकसित करताना विचारात घ्या\n8 कंपन्यांचे सोशल मीडिया योग्य आहे आणि त्यांच्याकडून कोणत्या मार्केटर्स शिकू शकतात\nचॅनेल: रिटेल ई-वाणिज्यघोळ विक्रेता रिटेल स्तंभसामग्री: ऑनलाइन खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/reliance-foundation-ready-take-full-responsibility-pulwama-crpf-martyrs/", "date_download": "2019-03-26T07:53:41Z", "digest": "sha1:UTMNPTMIX7I6KI2KS5AOBW4FC4SJR3SP", "length": 13712, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "शहिदांच्या मुलांच्या शिक्षण ,नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारी रिलायन्सने स्वीकारली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फ��टबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nशहिदांच्या मुलांच्या शिक्षण ,नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारी रिलायन्सने स्वीकारली\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांबाबत रिलायन्स फाऊंडेशनने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच शहिदांच्या मुलांच्या शिक्षण, नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारीही रिलायन्स फाऊंडेशनने स्वीकारली आहे. शहीदांच्या कटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचेही रिलायन्स फाऊंडेशनच्या पत्रात म्हटले आहे. देशातील जनतेसोबत आम्ही उभे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nजगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हाने देऊ शकत नाही. या दुःखाच्या, गंभीर आणि संवेदनशील प्रसंगी एक नागरिक आणि संस्था म्हणून आम्ही लष्कर, सरकार आणि पाठिशी आहोत. आमच्या जबाबदारीची जाणीव ठेवत आम्ही आमचा खारीचा वाटा उचलणार आहोत. त्यामुळेच शहीद जवानांच्या मुलांचे शिक्षण ,नोकरी आणि घरखर्चाची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत. तसेच गरज भासल्यास आम्ही रुग्णालयांमध्ये जवानांना आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहेत. सरकारने आम्हांला इतर कोणती जबाबदारी दिली, तर ती स्वीकारण्यासही आम्ही तयार असल्याचे फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशन ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक संस्था असून नीता अंबानी त्याच्या अध्यक्ष आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत\nपुढीलशहिदांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार: मुलीने केला अखेरचा सलाम तर कुठे अडीच वर्षाच्या चिमुरड्याने दिला मुखाग्नी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/thugs-of-hindostan/", "date_download": "2019-03-26T07:53:07Z", "digest": "sha1:PHVWHATKLJR2IJOIKKWTHTM3P7PEIFC6", "length": 6517, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Thugs Of Hindostan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगाढवावर बसलेला अमीर खान – कॅप्टन जॅक स्पॅरोचं भारतीय व्हर्जन\nयात तथ्य किती हे तर येत्या दिवाळीत, ८ नोवेंबर ला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.\nएका विचारी मोदी समर्थकाने इंदिरा गांधींवर लिहिलेली ही पोस्ट प्रत्येकाने वाचायला हवी\nशाळांमधील जंक फूड आणि “नक्षलसमर्थक बुद्धिजीवी” : दुर्लक्षित घडामोडी\nअमेरिकेच्या जन्माचा, हा देश घडण्याचा रंजक इतिहास\nगर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी\n‘ह्या’ नकारामुळे कोहलीबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक ‘विराट’ आदर निर्माण झालाय\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nअचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार\n2-G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना निर्दोष घोषित करणाऱ्या जज बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी\nलिंग भेदाच्या सीमा ओलांडणारा आधुनिक क्रांतिकारी : ‘साडी मॅन’ हिमांशू वर्मा\nआयआयटीच्या परीक्षेत ३० पैकी २७ विद्यार्थ्यांना यश मिळवून देणाऱ्या एका शिक्षकाच्या संघर्षाची कथा\nअंतराळात जाताना अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स का घालतात\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \n“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं\nइंडोनेशियाच्या चलनी नोटांवर गणपतीचे चित्र असण्यामागे हे अभिमानास्पद कारण आहे\nडिश तीच, पण स्वाद नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये\nह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो\nकॅप्टन अमेरिका च्या शिल्ड वर वूल्वरीन ओरखडा ओढू शकतो का\nचंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं\nक्रिकेटमधील हे रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/6/Rafale-documents-stolen-from-defence-ministry.html", "date_download": "2019-03-26T08:02:47Z", "digest": "sha1:FYDWT3XFEA4SXNDYQWQSCSDSA22JR3GZ", "length": 11125, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " राफेल करार - चलाखी, चोरी आणि चौकशी... राफेल करार - चलाखी, चोरी आणि चौकशी...", "raw_content": "\nराफेल करार - चलाखी, चोरी आणि चौकशी...\nअर्धवट माहिती प्रकाशित करून त्यावर गोंधळ उठवणारे एन. राम आणि मोदीविरोधक आत्ता उघडे झाले आहेत. कागदपत्रे चोरीला गेली असे केंद्र सरकारने सांगून पळवाट निवडलेली नाही, तर कागदपत्रे चोरली आहेत, असा स्पष्ट आरोप केला आहे. मोदीविरोधक आत्ता स्वतःच अडचणीत आले आहेत तसेच, जी कागदपत्रे चोरली आहेत त्यातही भ्रष्टाचारासंबंधी कोणताही पुरावा नाही.\nराफेल करारासंबंधी चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्याचा आरोप महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. राफेल करारासंदर्भातील गोपनीय दस्तावेज 'द हिंदू' या वृत्तपत्राचे मालक एन. राम यांनी आपल्या वर्तमानपत्रातील बातमीतून प्रदर्शित केले होते. या बातमीतून त्यांनी संरक्षण मंत्रालयातील तीन अधिकाऱ्यांची एक नोट प्रसिद्ध केली होती. त्यानंतरची नोट त्यांनी प्रसिद्ध केली नाही तसेच, अर्धवट प्रसिद्धही केल्���ाचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. याच बातम्यांचा आधार आज प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारविरुद्ध घेतला होता. केंद्र सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ती कागदपत्रे 'शासकीय गुपिते अधिनियम, १९२३' अंतर्गत गोपनीय असल्याचे सांगितले, तसेच एन. राम यांनी सोयीस्कर तितकेच छापले होते, हेदेखील नमूद केले. संपूर्ण दस्तावेज 'द हिंदू'ने प्रसिद्ध केलेले नाहीत. जे दस्तावेज गोपनीय आहेत ते सार्वजनिकरित्या जाहीर होऊ शकत नाहीत. माहिती अधिकारात केलेल्या अर्जदाराला ते दिले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे एन. राम आणि याचिकाकर्त्यांकडे असलेली कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरली असल्याचे के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही, “आम्ही प्रशांत भूषण यांचे ऐकून घेत आहोत याचा अर्थ ते सर्व गृहीत धरू असा होत नाही. प्रशांत भूषण यांना जे सांगायचे आहे ते सांगू दे, आम्ही योग्य ते विचारात घेऊ,” अशी स्पष्टोक्ती केली.\nएन. राम यांनी जाहीर केलेली कागदपत्रे अर्धवट आणि अपूर्ण आहेत. तसेच संपूर्ण राफेल करारप्रक्रिया संभ्रमाच्या जाळ्यात गुंतवण्याच्या दृष्टीने सोयीचे तितकेच जाहीर करणारी आहेत. केंद्र सरकारने ही कागदपत्रे चोरीबाबत आपण चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एन. राम यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्याचे कारण जे गोपनीय आहे ते नक्की खरे आहे की खोटे याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही तसेच, त्याच्या सत्यतेबाबत जबाबदारीही स्वीकारू शकत नाही.\nकाय आहे 'शासकीय गुपिते अधिनियम, १९२३'\n'शासकीय गुपिते अधिनियम, १९२३' अंतर्गत जे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते त्याला ‘गोपनीय’ म्हणून गृहीत धरले जाते. गोपनीय दस्तावेज, नकाशे यांना सार्वजनिकरीत्या जाहीर करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत कैद अथवा दंड किंवा या दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा होऊ शकतात. तसेच ज्यांच्याकडून हे दस्तावेज मिळवले असतील त्या शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांसदेखील शिक्षा होऊ शकते.\nशासकीय गुपिते अधिनियमाचा उद्देश शत्रुराष्ट्राला मदत होईल, अशी कागदपत्रे गोपनीय ठेवणे आणि त्या कागदपत्रांची देशाच्या सुरक्षिततेसाठी गोपनीयता राखणे हा आहे. त्यामुळे एन. राम यांनी ���ागदपत्रांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यावर त्याबद्दल कोणत्याही प्रकराची टिप्पणी न करता केंद्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रगल्भता दाखवली आहे.\nआधी वृत्तपत्रातून प्रसिद्धी मग न्यायालयात\nके. के. वेणुगोपाल यांनी सदर दस्तावेज आधी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले आणि मग न्यायालयाला दिले गेले हा क्रमही सर्वोच्च न्यायालयापुढे मांडला. दस्तावेज आधी प्रसिद्ध करून त्याबद्दल जनमत तयार करण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ते सादर करणे हे अप्रत्यक्षपणे न्यायालयीन प्रक्रियेला प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान कायद्यानुसार गुन्हा आहे. हेदेखील के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले.\nदस्तावेज चोरणे हादेखील गुन्हाच\nभारतीय दंडविधान संहितेतील 'कलम ३७९'नुसार दस्तावेज चोरणे हादेखील गुन्हा आहे. त्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आहे.\nएकूणच अर्धवट माहिती प्रकाशित करून त्यावर गोंधळ उठवणारे एन. राम आणि मोदीविरोधक आत्ता उघडे झाले आहेत. कागदपत्रे चोरीला गेली असे केंद्र सरकारने सांगून पळवाट निवडलेली नाही, तर कागदपत्रे चोरली आहेत, असा स्पष्ट आरोप केला आहे. मोदीविरोधक आत्ता स्वतःच अडचणीत आले आहेत तसेच, जी कागदपत्रे चोरली आहेत त्यातही भ्रष्टाचारासंबंधी कोणताही पुरावा नाही.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fifa-wc-2018-news-update-38788-2/", "date_download": "2019-03-26T09:09:37Z", "digest": "sha1:FIDSDQL5WZ4L5L5PNC5WQFRK6ZSMM35U", "length": 5322, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "FIFA WC 2018 : आज रंगणार नॉकआऊट राऊंडचा पहिला सामना", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nFIFA WC 2018 : आज रंगणार नॉकआऊट राऊंडचा पहिला सामना\nटीम महाराष्ट्र देशा : फिफा वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडला आजपासून सुरू��ात होतेय. साखळी सामन्यानंतर अंतिम सोळा संघामध्ये नॉकआऊटचा थरार रंगणार आहे. नॉकआऊटच्या पहिल्याच दिवशी अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरूद्ध उरूग्वे या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार असल्याने, आज पोर्तुगालच्या क्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाच्या लियोनेल मेसीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.\nसर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मेसीकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. नायजेरियाविरुद्ध त्याने यंदाच्या विश्वचषकातील वैयक्तिक पहिला गोल करून सूर गवसल्याचेही संकेत दिले आहेत. क्रोएशियाकडून ०-३ असा पराभव पत्करल्यावर या संघाला खडबडून जाग आली.\nआक्रमणात प्रामुख्याने मेसीवरच अवलंबून असलेल्या अर्जेटिनाला गोन्झालो हिगुएन आणि सर्जिओ अग्युरो यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तसेच मागील लढतीत चमकलेला मार्कोस रोजोवरही चाहत्यांचे लक्ष आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nव्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ\nआरोपींना फाशी द्या, कब्रस्तान देणार नाही: मुस्लिम समाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-about-mseb/", "date_download": "2019-03-26T09:02:51Z", "digest": "sha1:N7TYGC3SFYEDOTKL2JGTFXDOGROFCPCX", "length": 10802, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महावितरण आग्रही", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nवीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महावितरण आग्रही\nसातारा : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महाव��तरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्त्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\nमहावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते, अशांसाठी भा.दं.वि.च्या कलम ३५३ अन्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.\nवीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३,३३२,५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत असून, कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद असून कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकित हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.\nवीज कर्मचाऱ्यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा ह्या मोफत वापरायसाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य अस��्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.\nमहावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीजपुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीजपुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात राज्यात सर्वत्र वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nखैरे हिरो की झिरो काळच ठरवेल: रामदास कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-chandrakant-patil-dig-on-supriya-sule-selfie-campaign/", "date_download": "2019-03-26T08:33:09Z", "digest": "sha1:CLQZ4NWCZBN73P4ZXLQRB2FFCCA5J2JB", "length": 4788, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरल नाही - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nजयपूरमधील कालच्या सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ बनला वादाचा मुद्दा\nसुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरल नाही – चंद्रकांत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्डयांसोबत सेल्फी काढल्याच्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार केला आहे.\nसुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरलेलं नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळ���ंनी त्यांचे वडील आणि भावाला विचारावे की राज्यातील रस्त्यांवर त्यांनी १२०० ते १५०० कोटी रुपयांच्यावर कधी तरतुदच केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट खड्डे भरण्यातच संपतं. असं स्पष्टीकरण वजा टोलाही चंद्रकांत पाटलांनी हाणलााही टोला चंद्रकांत दादांनी हाणला आहे.\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nआता विवाह नोंदणी होणार ऑनलाईन\nशेतक-यांकडून उडीद, मूग, सोयाबीन तात्काळ खरेदी करा – सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/information/things-to-keep-in-mind-to-avoid-inconvenience-during-bank-strikes-public-holiday-between-21-26-december-2018-12860.html", "date_download": "2019-03-26T08:23:10Z", "digest": "sha1:BRU5UZ6YUEQD3POWUXEBCA5JSQ5P4WRV", "length": 27886, "nlines": 180, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "21-26 डिसेंबर दरम्यान बॅंका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच करा 'ही' कामं! | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्र��य दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° व�� पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n21-26 डिसेंबर दरम्यान बॅंका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच करा 'ही' कामं\nमाहिती दिपाली नेवरेकर Dec 20, 2018 11:24 AM IST\nStrikes, Public Holidays to hit banking operations from 21-26 December 2018: 20 डिसेंबर म्हणजे आजच्या नंतर पुढील चार दिवसात तुमचं बॅंकेमध्ये एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते आजच उरकून घ्या कारण पुढील 3-4 दिवस बॅंका बंदा राहणार आहेत. ख्रिसमसची (Christmas ) सुट्टी, चौथा शनिवार आणि बॅंकांचा संप (Strike) या कारणामुळे पुढचे काही दिवस तुमचं बॅंकेचं काम रेंगाळू शकतं.\n21 आणि 26 डिसेंबरला बॅंकांच्या संपामुळे कामबंद राहणार आहे तर 22 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील आणि 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने तुमचं बॅंकेमध्ये काम होणार नाही. दरम्यान केवळ सोमवारी म्हणजे 24 डिसेंबरला बॅंकाचं काम सुरू राहिल. पण सलग इतके दिवस कामबंद राहिल्याने त्यादिवशीदेखील अनेक बॅंकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 'या' ��ारणामुळे बॅंका संप करणार आहेत.\nगैरसोय टाळण्यासाठी काय कराल \nNetbanking च्या सुविधेमुळे आजकाल अनेक कामं घरबसल्या एका क्लिकवर करणं शक्य आहे. ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करणं या दिवसांमध्ये फायदेशीर आहे. मात्र तुम्हांला रोख पैशाने एखादा व्यवहार करायचा असेल तर ठराविक रक्कमेपर्यंत पैसे ATMs मधून तुम्ही आजच काढून ठेवा.\nचेक व्यवहार असेल तर तो आजच पूर्ण होईल याची काळजी घ्या. कारण आज (20 डिसेंबर ) आणि सोमवार (24 डिसेंबर) या दिवशी बॅंकेचं कामकाज सुरू असेल. तुम्ही हे दोन दिवस चुकवल्यास पुढील 2 दिवस तुमच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरे काहीच नसेल.\nबॅंकेचं अकाऊंट स्टेटमेंट (bank statement) किंवा नवं चेक बूक (cheque book) हवं असल्यास याची सोय नेट बॅंकिंगवर (Netbanking) करून देण्यात आली आहे.\nसंपाच्या काळातही बॅंकेचे अधिकारी महत्त्वाचे निर्णय घेऊ किंवा देऊ शकत नाही. पण इंटरनेट बॅंकिंग आणि एटीएम सेवा विस्कळीत होणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली जाणार आहे.\nआता डेबिट कार्डशिवाय SBI ATM कार्डमधून काढा पैसे, YONO कॅश सेवेचा अशा पद्धतीने उपयोग करा\nEMV Chip असलेल्या नवीन एटीएमला ही धोका, SBI बँकेकडून ग्राहकांना सावधगिरीचा इशारा\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जि���कत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आं��रराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/6sambhajinagar/page/563/", "date_download": "2019-03-26T09:06:32Z", "digest": "sha1:T4TIJTSB4AYYAUSVTRS7UG47XB4M4ELX", "length": 16052, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगर | Saamana (सामना) | पृष्ठ 563", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्ह���यरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nशिवाजी महाराजांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ – शाम जाजू\n संभाजीनगर शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. मुंबईच्या बाजारपेठेत हिऱ्याचा लिलाव सुरू होता. हा लिलाव थांबवून भोसले कुटुंबीयांना ५०...\nपरळीत रेल्वे रूळावर सिमेंटचा ब्लॉक, मोठी दुर्घटना टळली\n बीड बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला...\nशिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांची समाजाला आवश्यकता\n गंगापूर शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आजही समाजहिताच्या दृष्टीने सातत्याने मार्गदर्शक ठरत असून, देश व समाज रक्षणासाठी नवीन पिढी निर्माण करण्याचे मोठे कार्य करत...\nशिवाजीनगर भागात मुस्लिम टोळक्याचा धुमाकूळ\n संभाजीनगर शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उद्रेकात देवळाई चौकातील मुस्लिमांनी तेल ओतले. मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने शिवाजीनगरात घुसून दोन चारचाकी वाहनांची तोडफोड केली....\nआंबेडकरनगरात हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या\n संभाजीनगर भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपसह विविध डाव्या व समाजवादी पक्ष संघटनांनी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र जमावाने पुन्हा...\nहिंगोलीत कडकडीत बंद, रेल्वेही काही काळ रोखली\n हिंगोली भीमा कोरेगाव येथील घटनेविरोधात दलित संघटनांकडून हिंगोली शहरात बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद पाळला जात...\nसमाजकंटकांनी शिवसेना तालुकाप्रमुखांची गाडी जाळली, परळीत संतापाचे वातावरण\nसामना ऑनलाईन, परळी बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततेत पार पडत असलेल्या बंदने रात्री हिंसक वळण घेतले.शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांची गाडी रात्री ११.३० च्या...\nसंभाजीनगरात पोलीस आक्रमक : गोळीबार, कोम्बिंग ऑपरेशन, ५०० जण ताब्यात\n संभाजीनगर भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पडसादामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे बंदच्या दिवशी आंबेडकरनगरात पोलिसांवर दगडफेक करीत सात वाहनांची तोडफोड केली तर गुरुगोविंदसिगपुरा भागात दोन...\nआष्टी येथे लाठी चार्जमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\n नांदेड भीमा - कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ हदगांव तालुक्यातील आष्टी येथे भीम सैनिकांनी छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांना बुधवारी...\nनांदेडला बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीमार\n नांदेड बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्शभूमीवर नांदेडमध्ये देखील जागोजागी आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक व तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले....\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/KYD/JPY/1", "date_download": "2019-03-26T08:03:37Z", "digest": "sha1:3SDOOUKECAGE5AEKUZ623B7QM5TJP7HH", "length": 8047, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "केमेन आयलॅंड डॉलरमधून जपानी येनमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nकेमेन आयलॅंड डॉलरमधून जपानी येनमध्ये रूपांतरण\nकेमेन आयलॅंड डॉलर (KYD)\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्��ँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी र��याल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2019-03-26T08:42:36Z", "digest": "sha1:TH3W5WCWXWE5NO5HOWSAAO6ASZ5D3DNO", "length": 10397, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कौशल्य ही यशाची नवी गुरूकिल्ली आहे ! हे वाक्य औरंगाबादच्या पार्थ कोटक याने नुकतेच सिद्ध करून दाखवले. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकौशल्य ही यशाची नवी गुरूकिल्ली आहे हे वाक्य औरंगाबादच्या पार्थ कोटक याने नुकतेच सिद्ध करून दाखवले.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 24, 2018\nऔरंगाबाद-: पार्थ कोटक याने आपल्या मित्राच्या मदतीने स्वतःसाठी एक बाईक डिझाईन करून स्वतःच ती तयार केली आहे. त्याने आपल्या बाईकला अत्यंत गर्वाने “अॅडलर रायडर’’ असे नाव दिले आहे. ही बाईक पूर्णतः कस्टम-मेड असून टाकाऊ आणि सेकंड हॅण्ड स्पेअर पार्ट्सपासून तयार करण्यात आली आहे. 10 फूट लांब असलेली ही बाईक तयार करण्यासाठी अंदाजे 2 लाख रुपये खर्च आला असून ही केवळ देखाव्यासाठी तयार करण्यात आली आहे. पार्थच्या मित्रपरिवारात सध्या हा चर्चेचा विषय बनला असून सीईडीपी स्कील इन्स्टिट्यूटच्या अन्य ऑटोमोबाईलप्रेमींसाठी हे आकर्षण ठरले आहे.\nऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रात कार्यरत होण्यासाठी स्वतःला तयार करण्याच्या हेतूने पार्थ मुंबईत आला. एका व��्षानंतर, सीईडीपीच्या ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्सला प्रवेश घेण्याचा त्याचा निर्णय हा त्याच्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय ठरला. सीईडीपीच्या अभ्यासक्रमादरम्यानचे शिक्षण आणि ऑन-जॉब प्रशिक्षण यामुळे पार्थ याने स्वतःची बाईक तयार केली. त्याहीपुढे जाऊन, 12 महिन्यांच्या ऑटोमोबाईल टेक्निशियन कोर्समध्ये पार्थ याला 4 महिने प्रात्यक्षिकांसह थियरी अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसेच, स्टडी टूर्स, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर आणि प्रकल्पांना भेटी देता आल्या. उरलेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत त्याला ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या उत्कृष्ट कंपनीसोबत प्रत्यक्ष काम करतानाच प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव घेण्याचीही संधी मिळाली.\nहि बाईक बनवणे हे त्याच्या आजवरच्या प्रवासाइतकेच आव्हानात्मक होते. आपल्या स्वप्नातले हे वाहन तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा नव्हती, हेच त्याच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान होते. त्यातच, त्याच्या मित्राने त्याची मदत केली आणि आपल्या वडलांच्या वर्कशॉपमध्ये काही जागा व अन्य उपकरणे दिली. या ठिकाणी पार्थने रात्रंदिवस काम केले. 18 महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर, मित्राच्या सहकार्यातून टाकाऊ वस्तूंपासून पार्थने बाईक तयार केली. आपल्या सर्व यशाचे श्रेय पार्थ सीईडीपी इन्स्टिट्यूटला देतो. एक कुशल ऑटोमोबाईल टेक्निशियन म्हणून काम करीत असल्याबद्दल आपण या संस्थेचे ऋणी आहोत, असे पार्थ सांगतो.भविष्यात, आणखी नवीन डिझाईन्स तयार करून भारताला जागतिक पातळीवर नेण्याचा पार्थचा मानस आहे.\nTags: #कौशल्य ही यशाची नवी गुरूकिल्ली आहे हे वाक्य औरंगाबादच्या पार्थ कोटक याने न\nनितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी उदयनराजे यांनी दिलखुलास संवाद \nबेशिस्त वाहन चालकांवर आरटीओ कडून कारवाईचा बडगा आठ महिन्यात 2 कोटी 62 लाखांचा दंड वसूल.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँ���्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/27-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-03-26T08:00:37Z", "digest": "sha1:U2X32YVIEYF73UXPMZ2M7OSA5EAUZCT4", "length": 8088, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "27 जानेवारीला ठाण्यात रंगणार ठाणे महापौर चषक भजन स्पर्धा – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n27 जानेवारीला ठाण्यात रंगणार ठाणे महापौर चषक भजन स्पर्धा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nठाणे-: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणेमहापालिकेच्या वतीने ’ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धा 2018-19’ चेआयोजन 27 जानेवारी 2019 रोजी शक्तिस्थळ, आर्य क्रीडा मंडळाचे मैदान,ठाणे येथे करण्यात आले आहे. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्याअध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार असून विजेत्या मंडळास चषक व रोखपारितोषिके देण्यात येणार आहेत.\nपं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. नारायणराव देशपांडे व पं. नारायणबोडस व विदुषी स्व. शोभा गुर्टु यांचे शिष्य यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचेसंयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमाकांसाठी रोख रु.20हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 10 हजार व 5 हजार रुपयांची चार उत्तेजनार्थपारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट गायन, तबला वादक,पखवाज वादन, झांज, हार्मोनियम वादक यांनाही5 हजार रुपयांचे रोखपारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिमतारीख 22 जानेवारी 2019 असून स्पर्धेचे अर्ज हे दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकाकार्यक्षेत्रातील भजन मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून एकूण 25मंडळांना सहभागी करुन घेतले जाणार असून याबाबतचा अंतिम निर्णय हाठाणे महापालिकेचा असणार आहे. तसेच पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धासमाप्त झाल्यानंतर लगेचच होणार आहे\nस्पर्धेच्या आयोजनाबद्दल व इतर माहितीसाठी गुरूनाथ पाटील यांचेशी9821914604 व संयोजक नंदकुमार पाटील यांचेशी 9322752698 याक्रमाकांवर संपर्क साधावा.\nTags: #27 जानेवारीला #ठाण्यात रंगणार #ठाणे महापौर चषक भजन स्पर्धा\nविमानातील प्रवासी व ठाण्यातील ४० नगरसेवक सुखरूप \nचोरट्यानी पळवले कारमधील पिस्तूल आणि रोकड लंपास\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/comparison-manmarziyan-and-hddcs", "date_download": "2019-03-26T09:02:57Z", "digest": "sha1:LYZQI42VEANFKZA566VUR44B2SJGC6YH", "length": 15796, "nlines": 45, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच | पाहावे मनाचे", "raw_content": "\n'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच\nपाहुणा लेखक: संदेश कुडतरकर.\n'मनमर्ज़ियाँ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याची 'हम दिल दे चुके सनम'बरोबर तुलना करायला लोकांनी सुरुवात केली होती. प्रेमत्रिकोण म्हटलं की अशी तुलना टाळताही येत नाही. पण एखाद्या धावण्याच्या शर्यतीत ज्याप्रमाणे अंतिम रेषा कोण पहिल्यांदा पार करतो, यावर विजेता ठरतो, तसं कलेच्या प्रांतात कर��ा येत नाही. इथले निकष वेगळे असतात. त्यांच्यावर दोन कलाकृतींना जोखूनही एक कलाकृती दुसऱ्या कलाकृतीपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, असा निर्वाळा देऊन मोकळं होता येत नाही.\nया दोन चित्रपटांच्या बाबतीतही नेमकी हीच समस्या आहे. संजय लीला भन्साळी हा माझा आवडता दिग्दर्शक नसला तरी त्याचे काही चित्रपट, जसे 'खामोशी : द म्युझिकल', 'हम दिल दे चुके सनम', 'ब्लॅक' माझ्या पसंतीस उतरले आहेत. 'हम दिल दे चुके सनम' तर सर्वांत आवडता. कितीतरी वेळा पारायणं केलेला. हा चित्रपट आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे या चित्रपटातील सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री. एवढ्या भल्यामोठ्या कुटुंबातही चोरीछुपे त्यांची रंगणारी प्रेमकथा. कथा, पटकथा, गाणी, अभिनय या सर्वच गोष्टी या चित्रपटात जमून आल्या होत्या.\nपण म्हणून त्याची 'मनमर्ज़ियाँ'बरोबर तुलना करणं योग्य नाही. हे म्हणजे एकाच प्रश्नाचं दोन विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर तपासून गुण देण्यासारखं आहे. पण अनुराग कश्यपसारखा हुशार विद्यार्थी जेव्हा कनिका ढिल्लोने लिहिलेली प्रेमकथा पडद्यावर साकारायचं ठरवतो, तेव्हा पात्रांना सरळसोट काळ्यापांढऱ्या रंगांत रंगवून तो मोकळा होत नाही. 'ग्रे वाला शेड' या गाण्यातूनच चित्रपटात पुढे काय वाढून ठेवलंय, ते स्पष्ट दिसतं. इथे कुणीही नायक नाही. कुणीही खलनायक नाही. प्रत्येकाच्या वागण्यात, निर्णयात चांगल्या-वाईटाचा कमीअधिक भरणा आहे. परफेक्शनिस्ट असं कुणीच नाही.\nदोन्ही चित्रपटांची कथा साधारणपणे सारखीच वळणं घेत जात असली, तरी दोन्ही प्रेमकथांमध्ये बराच फरक आहे. 'हम दिल दे चुके सनम'ला गुजराती-राजस्थानी संस्कृतीची पार्श्वभूमी आहे, तर 'मनमर्ज़ियाँ' पंजाबमधला. नंदिनी गायिका आहे, तर रूमी हॉकीपटू. हे वरवरचे तपशिलातले फरक सोडल्यासही दोन्ही चित्रपट फार वेगळे आहेत. १९९९ साली 'हम दिल दे चुके सनम' प्रदर्शित झाला होता. 'मनमर्ज़ियाँ' २०१८ला प्रदर्शित झालाय. त्या काळात ज्या प्रश्नांची उत्तरं सहजसोपी वाटत होती, ते प्रश्नच आता मुळात जटिल झालेत. या १९ वर्षांत तंत्रज्ञानाने घेतलेली झेप, बदललेली सामाजिक परिस्थिती आणि त्यातूनच प्रेमाच्या प्रकटीकरणाचं, त्यातल्या हळुवारपणाचं, गुंत्याचं बदललेलं स्वरूप याचाही विचार करायला हवा.\nवनराजला जशी खोटेपणाची चीड आहे, तशीच ती रूमीच्या पतीला - रॉबीलाही आहे. मात्र वनराजने जेवढ्��ा सहजपणे नंदिनीची भेट तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी - समीरशी - घालून द्यायचं ठरवलंय, तितका साधा रॉबी नाही. त्याच्या वागण्यातून रूमीबद्दलचा पझेसिव्हनेस जाणवतो. विकीकडे परतण्याचं स्वातंत्र्य त्याने रूमीला दिलं असलं, तरी तो विकीकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहतो. त्यामुळे रॉबी जास्त वास्तववादी वाटतो. हिरो बनण्याच्या नादात माणूस म्हणून असलेले त्याचे अवगुण लपत नाहीत आणि त्यामुळेच वनराजपेक्षा रॉबी जास्त भिडतो.\nपुरुषांबरोबर रणरणत्या उन्हात लगोरी खेळत एन्ट्री घेणाऱ्या नंदिनीसारखा अवखळपणा रूमीमध्येही आहे. पण आपल्या प्रियकरासाठी नस वगैरे कापून घेणाऱ्या नंदिनीसारखी रूमी आततायीपणा करणारी नाही. तरीही हनीमूनला गेल्यावर प्रियकराच्या आठवणीने एकांतात रडण्याइतकी ती हळवी नक्कीच आहे. समीर इटलीला असल्यामुळे नंदिनी पत्रव्यवहाराद्वारे त्याच्याशी संपर्कात होती. तिला जर संधी मिळाली असती, तर लग्नानंतरही तिने समीरशी प्रेमसंबंध ठेवले असते का शक्यता जास्त आहे, कारण करवाँ चौथच्या व्रताच्या वेळीही तिला वनराज समोर असूनही समीरचीच आठवण येत आहे.\nपण तरीही रूमीच्या व्यक्तिरेखेला जितका वास्तववादाचा स्पर्श आहे, तितका नंदिनीच्या व्यक्तिरेखेला नाही. समीरबरोबर खोटीनाटी सप्तपदी चालतानाचे नंदिनी आणि समीरचे संवाद \"मौत आएगी, तो मैं तुमसे आगे निकल जाऊँगा\" वगैरे म्हणजे इमोशनल ड्रामाचा कळस आहेत. याउलट विकी आणि रूमीची प्रेमकथा. अर्थात पळून जाणं वगैरे त्यातही असलं, तरी 'पुढे काय करायचं' या प्रश्नावर 'तू हॉकी स्टिक्स बेचेगी, मैं गाने बजाऊँगा' वगैरे उत्तर विकीच्या तोंडून ऐकल्यानंतर रूमी गुपचूप घरी परतते. वारंवार संधी देऊनही विकी आयुष्याबद्दल गंभीर नाही, हे कळल्यावर त्याचा नाद सोडण्याचा पटणारा निर्णय घेते. पण म्हणून त्याच्या आठवणींना ती नाकारत नाही. अशा अनेक गोष्टींमुळे 'मनमर्ज़ियाँ' निश्चितच उजवा ठरतो.\n'हम दिल दे चुके सनम'साठी मेहबूबने लिहिलेली गाणी उत्तम होती, याबाबत दुमत नाही. पण शेलीच्या शब्दांमधून प्रेमभंग आणि नंतर नव्याने फुलणारं प्रेम ज्या उत्कटतेने व्यक्त होतं, त्याला तोड नाही. 'सड्डी सच्ची मोहोब्बत कच्ची रह गयी' हे दर्दभरं गाणं तर आहेच. पण 'दरिया' गाण्यामध्ये तो 'बह गया हंजुआ दा दरिया' असं म्हणतो. डोळ्यांतून फक्त अश्रू वाहिले नाहीत, अश्रूंचे पाट वाहिले नाहीत, तर अश्रूंची नदी वाहून गेलीय... हे लिहिणं सोपं नाही. प्रेमासारख्या अॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेच्या जवळच जाता येतं प्रत्येकाला, ते शब्दांत पकडणं महाकठीण काम. पण असे शब्द ऐकले की, उद्ध्वस्त करणारं प्रेम हे असंच भव्यदिव्य असतं, हे मनोमन पटू लागतं. 'चोंच लड़ियां' या गाण्यात रूमी आणि रॉबीमधलं हळुवार फुलणारं प्रेम उलगडताना शेलीने 'अमरितसर और जलंधर नाचे', 'अप्रैल-मई विच दिसम्बर नाचे', 'सतलज में इक समंदर नाचे', 'पोरस दे विच सिकंदर नाचे' अशी सुंदर रुपकं वापरली आहेत. हे ऐकताना हटकून 'बर्फी'मधल्या 'फिर ले आया दिल' गाण्यातल्या\n'दिल कह रहा उसे मुकम्मल कर भी आओ\nवो जो अधूरी सी बात बाकी है\nवो जो अधूरी सी याद बाकी है'\n'उसे मयस्सर कर भी आओ\nवो जो दबी सी आस बाकी है\nवो जो दबी सी आंच बाकी है'\nया ओळींतल्या नादमाधुर्याची हटकून आठवण येते. संगीताच्या बाबतीतही अर्थातच अमित त्रिवेदीचं पारडं इस्माईल दरबारपेक्षा जड आहे.\nनंदिनी जर आजच्या काळात असती, तर नवऱ्यापासून लपवत फोनवर तिने समीरशी संपर्क ठेवलाही असता. किंवा रूमी जर वीस वर्षांपूर्वी प्रेमात पडली असती, तर कदाचित एकटीनेच इटलीला जाऊन तिने विकीचा शोध घेतला असता. त्यामुळे प्रेमकहाण्यांचे संदर्भ काळानुसार बदलतात, हे मान्य करायला हवं आणि तरीही शाश्वत प्रेमाची मूल्यं मात्र काळानुसार रूप बदलत नाहीत, हेही.\nप्रतिमांचा स्रोत: क्विंट, टाईम्स नाउ व अन्य संकेतस्थळावरील प्रतिमा\nपाहुणा लेखक: संदेश कुडतरकर.\nएकापेक्षा अधिक कलाकृती - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nजंबा बंबा बू (२०१८) - बेहद्द कल्पक नि मनोरंजक नाटक\nपॉन सॅक्रीफाइस(२०१४): एक राजा जेव्हा प्यादे बनतो\nतलवार(२०१५): रंजक मात्र भेदक अजिबात नाही\nपिफ २०१५: +आॅस्कर नामांकीत चित्रपटः टिम्बकटू (२०१४)\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2014/03/online-test-no10.html", "date_download": "2019-03-26T08:18:36Z", "digest": "sha1:VZKG4M6PSAUE2QP7CR4F2N6V4BW6A2VO", "length": 20024, "nlines": 313, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test No.10", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1.गीतारामायण चे लेखक कोण आहेत \n2.जगात नसणारी वस्तू यासाठी येणारा अलंकारिक शब्द कोणता >\n4. कंजूष या शब्दाची जात ओळखा .\n5. खरे स्वरूप न दाखवणे . या अर्थाची म्हणा ओळखा \nअडला हरी गाढवाचे पाय धरी\nखायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे\nमनी वसे ते स्वप्नी दिसे\n8. ४७८५७४ या तील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे \n9. स्वरालीकडे ३०० रु आहेत म्हणजे ५० पैशाची किती नाणी आहेत \n10 .६ अंश छेद ९ आणी ६ अंश छेद १३ यातील लहान अपूर्णांक कोणता \n६ अंश छेद ९\n६ अंश छेद १३\n१ व २ बरोबर\n१ व २ चूक\n13. नामदेवांचा जन्म ------साली झाला \n14. हिंगोली जिल्हा ------प्रशासकीय विभागात येतो \n15.जेवढ्या रांगा तेवढीच मुले ,श्रेया रांगेत मध्यभागी ९ व्या स्थानावर आहे तर तेथे एकूण किती मुले असतील . \n16. भक्ती हर्षुपेक्षा मोठी आहे, अंतरीक्ष श्रेयापेक्षा मोठा आहे पण स्वराली एवढा नाही, स्वराली भक्तीपेक्षा मोठी आहे पण स्वराज एवढी नाही तर सर्वात मोठे कोण \n17. इष्टीकाचीतीचे पृष्ठे व कडा यांचा फरक किती \n18. श्रीकांतने शिर्षासन केल्यास उत्तरेला तोंड असल्यास त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल \n19.पावणे सोळा रु.ची वही, सव्वा तेवीस रु.चा रुमाल घेतल्यास ५ रु च्या किती नोटा द्याव्या लागतील \n20. पावशे दिवस दररोज पाव रु .साठवल्यास किती रक्कम जमेल \n६ रु. ५० पै\nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/kuch-kuch-hota-hain-films-lit-anjali-turned-in-to-bold-model-3784.html", "date_download": "2019-03-26T08:08:45Z", "digest": "sha1:AC7CERZJCNDXPUCXEFHJ4O2HOEYVSKOZ", "length": 30886, "nlines": 199, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Photos : 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली आता बनली आहे एक बोल्ड अभिनेत्री | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसं���ावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nPhotos : 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली आता बनली आहे एक बोल्ड अभिनेत्री\nकुछ कुछ होता है... शाहरुख खान, काजोल आणि करण जोहर या तिघांच्याही कारकीर्दीमधील एक महत्वाचा चित्रपट. या चित्रपटाने या तिघांनाही यशाच्या शिखरावर पोहचवले. काल या चित्रपटाने तब्बल 20 वर्षे पूर्ण केली. 20 वर्षे हा चित्रपट प्रेक्षकांच्या दिलावर अधिराज्य गाजवत असून आज तसूभरही या चित्रपटाची जादू कमी झाली नाही. आजही या चित्रपटामधील शॉट्स, सिन्स, संवाद, गाणी, कॉस्चुम्स कित्येकांच्या डोळ्यासमोर तरळत असतील. या चित्रपटामधील अजून एक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली ती म्हणजे छोटी अंजली.\nशाहरुख-काजोल, राणी मुखर्जीसह ही छोटी अंजली म्हणजे सना सईद प्रेक्षकांना प्रचंड भावली. तिचे मनाला भिडणारे संवाद, तिचा हट्ट, कमी वयातील समजूतदारपणा अशा अनेक गोष्टींमुळे छोटी अंजली देखील तितकेच लोकप्रिय ठरली होती. आता हीच सना एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत आहे.\nसनाचा जन्म 22 डिसेंबर 1988 साली मुंबई येथे झाला. 'कुछ-कुछ होता है' वेळी सनाचे वय अवघे दहा वर्षे होते, मात्र आता 20 वर्षांनतर या चिमुकलीचे रुपांतर एका सुंदर तरुणीमध्ये झाले आहे.\nया फोटोमध्ये छोटी अंजली आणि आताची सना यांमधील फरक दिसून येतो.\nकुछ कुछ होता है चित्रपटानंतर सना बादल, हर दिल जो प्यार करेगा, स्टुडंंट ऑफ द इयर अशा चित्रपटांमध्ये झळकली. तर छोट्या पडद्यावर बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गयी पूजा इस घर की, झलक दिखला जा 6-7-9, एमटीव्ही स्प्लिट्सविला अशा शोजमधून तिची झलक पाहायला मिळाली.\nसना सोशल मिडीयावर खूपच सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळ जवळ 4 लाख फॉलोअर्स आहेत.\nTags: अंजली कुछ कुछ होता है सना सईद\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-wellness/world-alzheimers-day-2018-super-foods-that-help-fight-alzheimer-1417.html", "date_download": "2019-03-26T08:23:43Z", "digest": "sha1:ANCJ4UMDMWL25FPEIMGRC7QCE5Q5QTKS", "length": 28241, "nlines": 186, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर 5 सुपरफूड्स | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपं���मीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nअल्झायमरचा धो��ा कमी करण्यासाठी फायदेशीर 5 सुपरफूड्स\nअल्झायमर हा मेंदूच्या आरोग्याशी निगडीत आजार आहे. अनेकदा विस्मृती या आजाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र कालांतराने या आजाराच्या गंभीर स्वरूपाची आपल्याला जाणीव होते. उतरता वयात विस्मृती होणं सामान्य आहे परंतू हा त्रास गंभीर टप्प्यावर पोहचण्यापूर्वी काही गोष्टींचं भान ठेवणं गरजेचे आहे.\nअल्झायमर या आजारावर नियंत्रण ठेवायचं असेल तर वैद्यकीय उपचारांसोबतच आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील गरजेचे आहे. काही पदार्थ नियमित आहारात असल्यास उतारवयात अल्झायमरचा धोका आपोआपच कमी होण्यास मदत होते.\nअल्झायमरचा धोका कमी करणारे सुपरफूड्स\nपालक, ब्रोकोली अशा हिरव्या भाज्यांचा आहारातील समावेश वाढवा. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी घटक, पोषणतत्त्व मुबलक प्रमाणात असतात. मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळेस हिरव्या भाज्या आहारात ठेवा.\nमेंदूच्या आरोग्यासाठी सुकामेवा अत्यंत फायदेशीर आहे. यामधील फायबर, फॅक्ट्स, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मेंदूतील पेशींना मजबूत ठेवण्यास मदत करतात.\nमांसाहार आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी मासे अत्यंत गुणकारी आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, आठवड्यातून किमान एक दिवस मासे खाणं मेंदूच्या आरोग्याला मजबूत ठेवण्यास फायदेशीर आहे.\nभाज्यांप्रमाणेच फळंदेखील आहारात आवश्यक आहेत. नियमित ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आहारात ठेवणं आवश्यक आहे. यामध्ये ब्लुबेरीज आठवड्यातून किमान दोनदा खाल्ल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.\nआहारात बिन्सचा समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामध्ये फायबर,प्रोटीन घटक मुबलकप्रमाणात असतात. यामध्ये कॅलेरीज कमी प्रमाणात असतात. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, आहारात किमान तीन वेळेस बिन्सचा समावेश केल्याने मेंदूच्या कार्याला चालना मिळते. यामुळे अल्झायमरचा धोकादेखील कमी होतो.\nTags: अल्झायमर आहारसल्ला डाएट टीप्स मेंदूविकार स्मरणशक्ती\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-03-26T08:32:40Z", "digest": "sha1:SIN45FGE6MYQ7BYVVNUGPGASX5WZSHIY", "length": 12904, "nlines": 313, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष‎ (१० प)\n► नरेंद्र मोदी‎ (३५ प)\n\"भारतीय जनता पक्षातील राजकारणी\" वर्गातील लेख\nएकूण २०३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nरुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nय���थे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/delhi-high-court-dismisses-ajl-plea-and-order-national-herald-publisher-to-vacant-herald-house-13148.html", "date_download": "2019-03-26T08:08:49Z", "digest": "sha1:UIEF46RENXYKRDXTDDWHALNYTR65OGXG", "length": 27603, "nlines": 180, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हेराल्ड हाऊस दोन आठवड्यात खाली करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश; काँग्रेसला झटका | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर ���प्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nहेराल्ड हाऊस दोन आठवड्यात खाली करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश; काँग्रेसला झटका\nदिल्लीतील हेराल्ड हाऊस (Herald House) खाली करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) काँग्रेसला दिले आहेत. दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर सोनिया-राहुल गांधींच्या कंपनीने यावर चुकीच्या पद्धतीने कब्जा केला होता. त्यामुळे दोन आठवड्यात हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे.\nदिल्ली हायकोर्टात नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडने (AJL) यांसदर्भात याचिका दाखल केली होती. यावेळी दिल्ली हायकोर्टाने ती फेटाळून लावली असून हेराल्ड हाऊस दोन आठवड्यात खाली करण्याचे आदेश दिले आहेत.\n30 ऑक्टोबरला 'एलएनडीओ'ने नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडला (एजेएल) नोटीस पाठवली होती. त्यात 15 नोव्हेंबरपर्यंत हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात असोसिएट जर्नल्स लिमिटेडने 12 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळेस त्यावर स्थगिती देण्यात आली होती.\nभारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते सुब्रमण्यम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविरुद्ध केस दाखल केली होती. यात सुब्रमण्यम यांनी स��निया गांधी, राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रीय हर्डल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणारी कंपनी विकत घेण्यासाठी पक्षाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता.\nTags: Congress Delhi High Court Rahul-Gandhi Sonia Gandhi काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्ली उच्च न्यायालय राहुल गांधी सोनिया गांधी\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nमुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती; संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.holtop.com/mr/support/hvac-faqs/", "date_download": "2019-03-26T08:27:14Z", "digest": "sha1:EKSFXQCATAPQCDHRYPIXBVQZER3OZ7UN", "length": 9806, "nlines": 207, "source_domain": "www.holtop.com", "title": "HVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न - बीजिंग Holtop एअर कंडिशनिंग कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nइको-स्मार्ट ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्वच्छ ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-वाट करून देणे ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-स्लिम ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nइको-सांत्वन ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nताज्या हवाई गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती प्रणाली\nउष्णता पाईप उष्णता exchangers\nलिक्विड फिरत उष्णता exchangers\nएअर हाताळणी युनिट एकत्र\nरूफ हवाई हाताळणी युनिट\nसंक्षिप्त हवाई हाताळणी युनिट\nऔद्योगिक हवाई हाताळणी युनिट\nDX गुंडाळी हवाई हाताळणी युनिट\nपॅकेज ताज्या हवाई हाताळणी युनिट\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nऊर्जा पुनर्प्राप्ती खोलीत हवा खेळती ठेवण्याचे साधन काय आहे\nऊर्जा पुनर्प्राप्ती वायुवीजन (ERV) साधारणपणे संपत इमारत किंवा जागा हवेत समाविष्ट असलेल्या ऊर्जा देवाणघेवाण आणि निवासी आणि व्यापारी HVAC प्रणाली मध्ये (अट) उपचार करण्यासाठी वापरत येणार्या मैदानी वायुवीजन हवा ऊर्जा पुनर्प्राप्ती प्रक्रिया आहे. तीव्र हंगाम दरम्यान, प्रणाली पूर्व उतरवावे आणि dehumidifies humidifying आणि थंड सीझन मध्ये पूर्व-गरम आहे. ऊर्जा पुनर्प्राप्ती वापरून लाभ घरातील हवा गुणवत्ता सुधारणा आणि एकूण HVAC उपकरणे क्षमता कमी करताना, ASHRAE वायुवीजन व ऊर्जा मानके पूर्ण करण्याची क्षमता आहे.\nएक शब्द, ऊर्जा पुनर्प्राप्ती खोलीत हवा खेळती ठेवण्याचे साधन (ERV) ताजा हवा एक इमारत मध्ये, पूर्व-कंडिशन गरम एकेरी किंवा थंड असताना परवानगी देते.\nमॉडेल वर्णन काय आहे\nउष्णता व ऊर्जा पुनर्प्राप्ती व्हेंटिलेटर\nनिलंबित प्रकार, एल मजला प्रकार\nXHBQ-D10TH एकूण उष्णता विनिमयकार, व्या मालिका, हवाई फ्लोरिडा 1000m3 / ह, 3 गती बहुधा सह निलंबित प्रकार ERV संदर्भित.\nHoltop AHU डिझाइन केले आहेत आणि निवडलेल्या व्यावसायिक सॉफ्टवेअर त्यानुसार, वाजवी आर्थिक, व प्रात्यक्षिक वातानुकूलन उपाय वापरकर्ते प्रदान. Holtop AHU निवड सॉफ्टवेअर वैशिष्ट्ये समाविष्ट:\nध्वनी प्रकल्प आणि AHU क्वेरी व्यवस्थापन\nतंतोतंत airflow आणि युनिट विभाग विभाग\nअनेक उष्णता पुनर्प्राप्ती पर्याय आणि कार्यक्षम विभाग जोड्या\nमुख्य विभाग हवा राज्य बिंदू गणना\nl लवचिक युनिट जोड्या\nl व्यावसायिक आणि तपशीलवार निवड उत्पादन अहवाल\nआपण AHU डिझाईन सेवा देतात\nHoltop हवाई हाताळणी युनिट वापरून आपल्या प्रकल्प डिझाइन\nHoltop AHUs एक पूर्णपणे मॉड्यूलर डिझाइन, प्रतिष्ठापन प्रकारांचे अनेक पर्याय उपलब्ध गरजा स्वीकारणे सक्षम आधारित, आणि ऊर्जा कार्यक्षमता विशेष लक्ष देऊन विकसित करण्यात आली आहेत. तितकी जेणेकरून आम्ही शक्य तितक्या लवकर आपण एक प्रस्ताव करू शकता करू शकता म्हणून आपल्या प्रकल्प आणि आवश्यकता तपशील प्रदान करा.\nआपले जीवन वन-ताजी हवा आणा\n2002 मध्ये स्थापन Holtop हवाई उष्णता पुनर्प्राप्ती उपकरणे हवाई उत्पादन विशेष चीनच्या प्रमुख उत्पादक कंपनी आहे.\nHVAC वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपत्ता: नाही 5 यार्ड, 7 Guanggu रस्ता, Badaling आर्थिक विकास झोन, Yanqing जिल्हा, बीजिंग, चीन\nआम्ही एकत्र बिग 5, भविष्यातील संधी चालून ...\nचौकशीची पाठवा व्यावसायिक आणि कमी प्रभावी HVAC उपाय\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ganesh-festival-celebration-by-actress-sonali-kulkarni-2-1296749/", "date_download": "2019-03-26T08:43:06Z", "digest": "sha1:HM3UJNNINXFIOALMT756Q4DNNR6IEOAR", "length": 13360, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nगणेश उत्सव २०१६ »\n‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’\n‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’\n१८ भाज्या, भात, वरण, मोदक असा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो.\nआमच्याकडे मी लहान असल्यापासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जातेय. आधी माझ्या काकांच्या घरी गणपती बसवायचो. तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तिथे एकत्र जमायचं. पण नंतर आम्ही पुण्यात राहायला गेलो. मग आम्ही तिथे गणपती आणण्यास सुरुवात केली. आमच्याकडे पाच दिवसांचे गौरी-गणपती असतात. दरवर्षी आम्ही एक थीम ठरवतो. गेल्यावर्षी मोरपंखी थिम होती. त्यानुसार सर्व सजावट करण्यात आली होती. गौरीला तशाप्रकारची साडी नेसवण्यात आली होती. यावर्षी आम्ही साउथ इंडियन थीम ठरवली आहे. त्यासाठी आम्ही साउथ इंडियन टाइपच्या टिपिकल चेक्स आणि काट असलेल्या साड्या आणल्या आहेत. तसेच मी आणि आई मिळून ख-या फुलांचे गजरे बनवणार आहोत. फुलांचे गजरे करून त्यांच्या माळा गौरी-गणपतीच्या बाजूने लावण्यात येतील. आम्ही सहसा जास्त सजावट करण्याकडे भर देत नाही. कारण, त्यामुळे मग गणपतीच महत्त्व कमी होत असं मला वाटतं. सजावटीसाठी जास्त काही सामान न वापरता ओढण्या आणि घरगुती वस्तूंमधून जितकं डेकोरेशन करता येईल ते आम्ही करतो. यावेळी आमच्या सोसायटीतली लहान लहान मुलंही मदतीला येतात.\nशास्त्रानुसार आमच्याकडे बैठी मूर्ती आणली जाते. तसेच उभ्या गौरी आणल्या जातात. ही मूर्ती इकोफ्रेण्डली असते. १८ भाज्या, भात, वरण, मोदक असा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. या दिवसांत मी आणि आई आम्ही दोघीही पोथी वाचतो. सात दिवसांत आम्ही गणेशपुराण वाचन पूर्ण करतो. आमच्याकडे रांगोळी काढण्याचा मोठा कार्यक्रमचं रंगतो. मी अगदी लहान असल्यापासून आम्ही पेपरात ज्या काही डिझाइन यायच्या त्यांची कात्रण काढून ठेवायचो. त्याप्रमाणे मी आणि आई मिळून सुंदर रांगोळी काढतो. यामध्ये मग सोसायटीमधली मुलंही सहभागी होतात. या दरम्यान माझ्याकडे बाप्पाचं सर्वात मोठं काम दिलं जातं. बाप्पाच्या आरतीची तयारी करणं हे माझं काम आहे. आरतीचा पाट मांडून ठेवण्याचं काम मी करते. मी बाहेर कुठेही असले तरी यासाठी मग मला घरी यावचं लागतं. पाच दिवसांनंतर आम्ही बाप्पाचे हौदात विसर्जन करतो. प्रदूषण टाळण्यासाठी नदीत विसर्जन केले जात नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5715781500997673253&title=Birth%20Ceretificate%20Evidence%20for%20Pension&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-03-26T08:07:51Z", "digest": "sha1:GRSPSV43PNAAICHJP4YM3KTDNKUSN4ZE", "length": 7824, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "निवृत्तीवेतनासाठी २० मार्चपर्यंत जन्मतारखेचा पुरावा पाठविण्याचे आवाहन", "raw_content": "\nनिवृत्तीवेतनासाठी २० मार्चपर्यंत जन्मतारखेचा पुरावा पाठविण्याचे आवाहन\nमुंबई : वांद्रे येथील अधिदान व लेखा कार्यालयातून (पीएओ) निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी २० मार्च २०१९पर्यंत जन्मतारखेचा पुरावा कार्यालयास पाठविण्याचे आवाहन सहायक लेखा व अधिदान अधिकाऱ्यांनी केले आहे.\nज्या निवृत्तीवेतनधारकांचे, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे वय ८०वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे. त्यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मुळ निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यात आली आहे. त्याची परिगणना करण्याची जबाबदारी अधिदान व लेखा कार्यालयाची असल्यामुळे या कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी, आपल्या जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेली अधिप्रमाणित कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. हा पुरावा या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन, पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे २० मार्चपर्यंत पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nपोस्टाने कागदपत्रे पाठविण्यासाठी पत्ता : अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ए विंग कौटुंब���क न्यायालयाजवळ, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१.\nTags: मुंबईवांद्रेअधिदान व लेखा कार्यालयनिवृत्तीवेतनVandrePAOBandraMumbaiPensionप्रेस रिलीज\n‘टेट्रा पॅक’ मोहिमेत वांद्र्याचे रहिवासी सहभागी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक डेस्क ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-shivsena-soft-about-presidential-post-53231", "date_download": "2019-03-26T09:24:40Z", "digest": "sha1:UBDT2Q3CFW5IJ32OAPE7VXULQBRUGTNB", "length": 13277, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Shivsena is soft about Presidential post राष्ट्रपतिपदाबाबत शिवसेना नरमली | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nशनिवार, 17 जून 2017\nभाजपच्या नावावर विचार करण्याची तयारी\nमुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह मागे घेऊन कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे केले असले तरी भाजपने अन्य नाव पुढे आणल्यास त्यावर विचार करण्याची तयारी शिवसेनेने दाखवली असल्याचे समजते.\nभाजपच्या नावावर विचार करण्याची तयारी\nमुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह मागे घेऊन कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी पुढे केले असले तरी भाजपने अन्य नाव पुढे आणल्यास त्यावर विचार करण्याची तयारी शिवसेनेने दाखवली असल्याचे समजते.\nशिवसेनेने विरोध केला तरी राष्ट्रपतिपदासाठी भाजपने पुढे केलेल्या व्यक्‍तीची निवड निश्‍चित असल्याने \"व्हिप' नसलेल्या या निवडणुकीत वेगळी भूमिका का घ्यावी, असे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्���ांचे मत आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेनेचे काही आमदार पक्षाच्या बैठकीला हजर रहात नसल्याने ते भाजपला ऐनवेळी मतदान करू शकतील, अशी भीती व्यक्‍त केली जाते आहे.\nप्रतिभाताई पाटील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार होत्या तेव्हा मराठी सन्मानाचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती. आता तशी परिस्थिती नसल्याने शिवसेनेने सावध भूमिका घ्यावी, असा सांगावा भाजपने पाठवला असल्याचे समजते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या नावाचा विचार करण्यास हरकत नसल्याचे आज स्पष्ट केले आहे.\nLoksabha 2019 महाआघाडीचं जमलं\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nसांगलीत यादी लांबल्याने भाजपमध्ये वावड्या\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भवनलाच टाळे लावण्याचा उद्योग खुद्द काँग्रेसजनांनी केला. भाजपमध्ये असंतोष आहे; पण थेट संजय पाटील यांना उमेदवारी...\nपुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍...\nराहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात जुलैमध्ये सुनावणी\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएसच्या) बदनामीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयात खटला सुरू...\n‘मनोहर’ ही दैवी देणगी : राजेंद्र आर्लेकर\nकार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांच��� आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/colonel-sanders-and-the-story-of-kfc/", "date_download": "2019-03-26T07:53:31Z", "digest": "sha1:4YMCIUOP332DLQ2HHGVTNLJCG726ZL5T", "length": 21142, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nसर्वसाधारणपणे आपण पाहतो की साठी उलटल्यावर माणसाची जगण्याची इच्छा हळू हळू कमी होत जाते. साठी नंतर ‘आता काय माझं वय झालंय आता काय जमणार आहे मला आता काय जमणार आहे मला आता फक्त उरलेलं आयुष्य बोनस समजून आला दिवस ढकलायचा आता फक्त उरलेलं आयुष्य बोनस समजून आला दिवस ढकलायचा’ असा विचार करणारे बरेच सापडतील. पण जगात असेही काही लोक आहेत जे साठाव्या वर्षी सुद्धा १६ वर्षाच्या तरुण मुलाइतके उत्साही असतात आणि वाढणाऱ्या वयापुढे, कमी झालेल्या शक्तीपुढे, वयानुसार जडलेल्या शारीरिक व्याधींपुढे हार न मानता उत्साहाने आयुष्य जगतात. नवे काही करून पाहतात.\nसामान्य माणसाला तर तरुण असताना सुद्धा बिझनेस करून रिस्क घेण्याची भीती वाटते. पण हे उत्साहाचे झरे मात्र सर्वांना प्रेरणा मिळेल असे काम करतात. अश्याच एका साठी पार केलेल्या म्हाताऱ्याने ६२ व्या वर्षी नव्या व्यवसायाची सुरुवात केली आणि बघता बघता जगभरातील चिकणप्रेमी लोकांची चिकन खाण्याची पद्धतच बदलून टाकली…ती ही एकट्याच्या जीवावर\nहा नवा व्यवसाय म्हणजे – सर्वांच्या परिचयाची प्रसिद्ध KFC चिकन रेस्टोरंट चेन\nतुम्हाला जेव्हा आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर असे वाटले कि आयुष्यात आपण काहीच केले नाही, सतत अपयशाला सामोरे जातोय, आता नवीन काही सुरु करू शकत नाही कारण वय वाढत चाललंय तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा कि Colonel Sanders ह्यांनी त्यांचा KFC हा बिझनेस वयाच्या ६२ व्या वर्षी सुरु केला. आणि नंतर तो इतका वाढवला कि केएफसी ही जगातल्या सर्वात मोठ्या फूड चेन्स पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली. अर्थात ह्या यशामागे अनेक दुःखद, कठीण प्रसंगांची मालि���ा आणि तयांचयावर मात करण्याची सँडर्स ची चिकाटी होती.\nColonel Sanders ह्यांचे वडील ते खूप लहान असताना मरण पावले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ह्या परिस्थितीमुळे Sanders वयाच्या केवळ ७ व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले. त्यांनी नंतर इंडस्ट्रीयल सेल्समन म्हणून काम करणे सुरु केले. काही वर्ष त्यांनी उपजीविकेसाठी टायर विकणे, फेरी बोट चालवणे, रेल्वेचे वाफेचे इंजिन चालवणे अशी लहानसहान कामे केली. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना Kentucky येथील कॉर्बीन येथे एका सर्विस स्टेशनवर कुकिंग चे काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी काही तिकडचे दाक्षिणात्य पदार्थ प्रवाश्यांना बनवून विकण्याचे काम केले. त्यांचे पदार्थ लोकांना इतके आवडले कि हळू हळू त्या सर्विस स्टेशनचे एका हॉटेल मध्ये रुपांतर झाले.\nहौशी सँडर्स त्यांच्या चिकन रेसिपीवर सारखे प्रयोग करत असत. चिकनच्या “परफेक्ट पाककृती” साठी ते वर्षानुवर्ष सतत प्रयत्न करीत होते. शेवटी १९३९ साली त्यांनी त्यांच्या फेमस चिकनची पाककृती शोधून काढली. आपल्या ह्या नव्या रेसिपीवर कर्नल प्रचंड खुश होते आणि त्यांची इच्छा होती की ही चव अधिकाधिक खवैय्यांच्या जिभेवर रुळावी.\nमग काय – ६२ वर्षांच्या ह्या तरूणाने गल्लोगल्ली, दारोदारी फिरणं सुरू केलं. कल्पना ही होती की ह्यांनी आपल्या चिकनची माहिती द्यायची आणि समोरच्याने तयारी दाखवली तर त्याच्या समोर चिकन बनवून द्यायचं परंतु अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. कुणीच सँडर्स चं चिकन टेस्ट करायला तयार नव्हतं. सँडर्स ने कार काढून आपल्या परिसरातील सर्व रेस्टोरंट पालथे घातले. त्यांची डील स्पष्ट होती –\nमाझं चिकन चाखून बघा, आवडलं तर तुमच्या हॉटेलमध्ये ते विका\nकल्पना करा – एक वृद्ध मनुष्य एका मागे एक सलग १००९ रिजेक्शन्स पचवतोय पण म्हातारा हरला नाही पण म्हातारा हरला नाही स्वतःच्या रेसिपीवरील विश्वास आणि चिकाटीच्या जोरावर “One more time स्वतःच्या रेसिपीवरील विश्वास आणि चिकाटीच्या जोरावर “One more time” म्हणत पुढे सरकत राहिला.\nआणि शेवटी यश मिळालं. पहिला होकार मिळाला…\nPete Harman – ज्यांचे स्वतःचे हॉटेल होते, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सॅन्डर्सने त्यांच्याशी भागीदारी केली आणि त्यांच्या स्पेशल चिकनला Kentucky Fried Chicken असे नाव दिले.\nकर्नल सँडर्स, हर्मन सोबत\nइथून सॅन्डर्सने मागे व��ून बघितलं नाही. बघता बघता १९६४ सालापर्यंत अमेरिकेतील ६०० पेक्षा जास्त हॉटेलमध्ये Kentucky Fried Chicken विकले जात होते.\nत्यांचे चिकन लोकांमध्ये इतके प्रसिद्ध झाले कि Kentucky च्या राज्यपालांनी Sanders ह्यांना १९५० साली Colonel हि पदवी बहाल केली. ह्या झपाटल्यासारख्या कामाचा परिणाम फार लवकर दिसून आला – एका दशकानंतर Colonel Sanders जगातले दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय सेलेब्रिटी झाले.\nत्यानंतर जेव्हा Sanders ह्यांच्या लक्षात आले कि केएफसी आता जगप्रसिद्ध झाले आहे आणि त्यावर आणखी मेहनत घेऊन काम करण्याची गरज आहे – तेव्हा, १९६५ साली, त्यांनी त्यांच्या कंपनीचे हक्क २ मिलियन डॉलरला विकले. पण केएफसी चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ते कायम राहिले आणि त्यासाठी त्यांना आयुष्यभर ७५,००० डॉलर मिळतील असा करार झाला. त्यांनी त्यांचे कॅनडा मधील रेस्टॉरंट मात्र स्वतःच्या मालकीचे ठेवले. त्यानंतर केएफ़सी जगात किती लोकप्रिय झाले हे सर्वांनाच माहित आहे. Colonel ह्यांनी स्वतःची ओळख पांढऱ्या रंगाचा सूट आणि प्रसिद्ध Kentucky Colonel टाय घातलेले गृहस्थ अशी तयार केली.\nचीन मधील पहिल्या KFC रेस्टोरंट बाहेरची गर्दी आणि कर्नलचा पुतळा. (स्रोत: china-mike.com)\nकुणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे यश Sanders ह्यांना मिळाले ते ही वयाच्या साठीनंतर, जेव्हा बहुसंख्य लोक फक्त आपण म्हातारे झालो म्हणून दु:खी असतात. खरं सांगायचं झालं तर Colonel Sanders ह्यांचे ध्येय पैसा कमावणे कधीच नव्हते. त्यांना फक्त त्यांचे स्पेशल चिकन लोकांना खाऊ घालायचे होते आणि स्वतःची ‘जगातील सर्वोत्तम चिकन बनवणारे’ अशी ओळख मिळवायची होती. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर मन लावून प्रयत्न केले आणि भरपूर कष्टही केले. त्याचे फळ त्यांना मिळाले. पैसा तर मिळालाच परंतू ‘केएफसी म्हणजे जगातील सर्वोत्तम चिकन’ अशी ओळख सुद्धा मिळाली. त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता तर त्यांनी बनवलेल्या पदार्थाची चव आणि क्वालिटी सर्वोत्तम असावी असा त्यांचा ध्यास होता. ह्याच ध्यासाच्या दिशेने KFC आजतागायत प्रगती करत आहे.\nआयुष्यात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करताना सुरुवातीला अपयश मिळणार, यश मिळवणे सोपे नक्कीच नाही आणि त्याची कुणी खात्रीही देऊ शकत नाही. पण स्वतःच्या मनाचा कौल घेऊन तुम्ही मार्ग शोधलात तर यश तुमचेच आहे. भलेही मग तुमचे वय कितीही असो\nColonel Sanders नी त्यांच्या मनाचा कौल ऐकला आणि त्यां��ा त्यांचा मार्ग सापडला…तुम्हीही विचार करा…कदाचित तुम्हालाही तुमचा मार्ग सापडेल\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी\nएका तरूणीच्या शील रक्षणार्थ एका रात्रीत गायब झालेलं ‘शापित’ गाव →\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nफक्त रू २०,००० खर्चून कलेलं हे “शानदार” लग्न सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतंय\nतुमच्या आवडत्या हिरोईन्सचे, “सुप्रसिद्ध” हॉट फोटोज\nमेरठच्या डीएम बी चंद्रकला – लेडी सिंघम\nनकाशाच्या आधारे पत्ता नसलेलं पत्र अचूक पत्त्यावर पोचतं केलं \nलोक विमानातून ह्या गोष्टी चोरून नेऊ शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nसंगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल \n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं\nमध्य अमेरिकेतील चमत्कारिक आणि गूढ माया संस्कृतीबद्दल काही रोचक गोष्टी\nपाकिस्तानातील हे १० विचित्र आणि मजेशीर कायदे तुम्हाला देखील बुचकळ्यात टाकतील\nदेशातील अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट\nप्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..\nअमिताभ बच्चन ते सलमान खान पर्यंत या बॉलीवूड स्टार्ट्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का\nपटेलांनी नेहरूंचं ऐकलं असतं तर मराठवाडा निजामाच्याच पंज्यात अडकून राहिला असता\nआपली पृथ्वी केसांसारख्या डार्क matterने घेरलेली आहे काय\nतृतीयपंथ्यांशी निगडीत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nबच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते\nपाकिस्तानच्या २,६४,००० सैनिकांना पुरून उरणारे जनरल जेकब\n“खास भारतीय” म्हणून ओळखले जाणारे हे ९ पदार्थ अस्सल परदेशी आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bjps-sangita-khot-new-mayor-sangli-138700", "date_download": "2019-03-26T09:19:54Z", "digest": "sha1:B4MSKR65AXRYXGJ6VVKD37UQHBXEQQTQ", "length": 14198, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJPs Sangita Khot new mayor of Sangli सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nमहापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांना 78 सदस्यीय सभागृहातील भाजपच्या 41 आणि अपक्ष गजानन मगदूम यांनी मत दिले. महापालिकेत कॉंग्रेसचे 20 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य असून अपक्ष विजय घाडगे यांनी मतदानात भाग घेतला नाही.\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांना 78 सदस्यीय सभागृहातील भाजपच्या 41 आणि अपक्ष गजानन मगदूम यांनी मत दिले. महापालिकेत कॉंग्रेसचे 20 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य असून अपक्ष विजय घाडगे यांनी मतदानात भाग घेतला नाही.\nया निवडीत दोन्ही कॉंग्रेसने आपले संख्याबळ कायम ठेवण्यात यश मिळवले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शुन्यावरून थेट सत्तेपर्यंत मजल मारताना 41 सदस्यांचे बहुमत प्राप्त केले आहे. महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण अडीच वर्षांसाठी आहे. भाजपकडून संगीता खोत, सविता मदने यांनी अर्ज दाखल केले होते. मदने यांनी आज सकाळी अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत खोत यांना 42 तर कॉंग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांना 35 मते मिळाली. त्यानंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडीत धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली.\nदरम्यान, सभेच्या प्रारंभी महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या 42 नगरसेवकांपैकी तीन चार जणांचा अपवाद वगळता गोव्याला गेलेल्या नगरसेवकांचा कॉंग्रेस राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. भाजपचे संस्थापक अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले असताना मौजमजा करायला नगरसेवक गेले. हा लोकशाही प्रक्रियेचा अवमान आहे असा दावा करीत कॉंग्रेसजनांनी निषेध नोंदवला.\nमार्चमध्येच \"मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर\nजळगाव ः आ���वडाभरापासून जळगावचे तापमान वाढतच होते. जळगाव परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने साधारण आठवडाभरापासून तापमान 38 अंशांवर स्थिरावलेले होते. परंतु...\nरणधुमाळीचे नव्हे; पुणेकरांना वेध लागले 'रन'धुमाळीचे\nसध्या आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी पुण्यातील सोसायट्यांची \"रन'धुमाळी सुरू आहे. मुख्य म्हणजे ही रनधुमाळी आयपीएलच्याच...\n#DogBite रेबिज इंजेक्‍शनसाठी रुग्णांची ससेहोलपट\nपुणे - रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे... कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जाच आणि उद्या या... आता ‘लंच ब्रेक’ झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची...\nLoksabha 2019 : मनसेच्या मतांवर डोळा\nपुणे - लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने त्यांच्या मतांवर भाजप आणि काँग्रेसचा डोळा आहे. आपल्या पारंपरिक...\nसकाळी अगदी उत्साहात गेलेली \"वीणा' संध्याकाळी अगदी निराशेने परतली. तिची आज गाण्याची स्पर्धा होती, स्पर्धेत काय झालं हे तिच्या चेहऱ्यावर वाचता आलं मला...\n'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' वाहनांना आता सक्तीची ; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी\nपुणे : 1 एप्रिलनंतर उत्पादीत होणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसविणे सक्तीचे होणार आहे. राज्य सरकारच्या परिवहन आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4934950605988446059&title=Deepali%20Sayyad%20Selected%20as%20Board%20of%20Directors&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:52:34Z", "digest": "sha1:URK7LTE5UNQBA67RVMHHBN6NMCKVJBS4", "length": 6650, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दीपाली सय्यद सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या संचालकपदी", "raw_content": "\nदीपाली सय्यद सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या संचालकपदी\nमुंबई : अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांची महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक व���भाग महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवस्मारक समितीच्या कार्यालयात विनायकराव मेटे आणि तानाजी शिंदे यांच्या हस्ते दीपाली यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.\nविनायकराव मेटे यांच्या शिफारशीनुसार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली. चित्रपट क्षेत्रातील सर्वसामान्य कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाला चांगली दिशा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिपाली सय्यद यांनी या वेळी दिली.\nTags: Deepali Sayyadदेवेंद्र फडणवीसमुंबईMumbaiदीपाली सय्यदDevendra Fadanvisमहाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळप्रेस रिलीज\nअमृता फडणवीस यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ ‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’ आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nपानिपतच्या लढाईनंतरची परिस्थिती चित्रित करणारा ‘बलोच’\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE,_%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:49:03Z", "digest": "sha1:LLX4J5VWLDVETCZABIA3ZDDWNGP2YP3S", "length": 5808, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलम, ओरेगन - विकिपीडिया", "raw_content": "\nसेलम हे अमेरिका देशातील ओरेगन राज्याचे राजधानीचे शहर आहे. मॅरियन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर विलामेट नदीच्या काठी वसलेले आहे.\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१६ रोजी ००:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्��� कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-26T08:29:14Z", "digest": "sha1:5YCISHNVASA3Q55CGTGOBNDRQGBLIM6R", "length": 3723, "nlines": 91, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "श्री तुळजाभवानी, तुळजापूर – ऑनलाईन दर्शन | उस्मानाबाद जिल्हा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nश्री तुळजाभवानी, तुळजापूर – ऑनलाईन दर्शन\nश्री तुळजाभवानी, तुळजापूर – ऑनलाईन दर्शन\nसदर ऑनलाईन दर्शन सेवा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (https://shrituljabhavani.org) यांच्या द्वारे दिली जात आहे\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/4/Article-on-Narayan-Rane-and-Sharad-Pawar-meet.html", "date_download": "2019-03-26T07:51:29Z", "digest": "sha1:YO3JRVOKK4O6I5GDJK3L4LXS3W7EM3KC", "length": 11102, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " असंगाशी संग, प्राणांशी गाठ असंगाशी संग, प्राणांशी गाठ", "raw_content": "\nअसंगाशी संग, प्राणांशी गाठ\n'असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ,' अशी एक छान म्हण मराठीत प्रचलित आहे. ही म्हण आत्ता सुचण्याचं खरं तर काहीच कारण नाही. परंतु, राज्यातील राजकारणात घडत असलेल्या काही घटनांचा मागोवा घेतला तर, या म्हणीची लक्षणे आपल्याला आढळून येतील. उदाहरणार्थ, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप खासदार (आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष) नारायण राणे यांची खास त्यांच्या कणकवलीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये राणे आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी त्याबाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे सारे तर्कवितर्क पाहून वर उल्लेखलेली म्हण किती यथायोग्य आहे, याची खात्री पटते. परंतु, विद्यमान परिस्थितीत उभयतांपैकी कोण असंग आणि कोणाच्या प्राणाशी गाठ, हे सांगणं मात्र भल्याभल्यांसाठी अवघड आहे, एवढं मात्र निश्चित) नारायण राणे ���ांची खास त्यांच्या कणकवलीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये राणे आणि पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी त्याबाबतीत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे सारे तर्कवितर्क पाहून वर उल्लेखलेली म्हण किती यथायोग्य आहे, याची खात्री पटते. परंतु, विद्यमान परिस्थितीत उभयतांपैकी कोण असंग आणि कोणाच्या प्राणाशी गाठ, हे सांगणं मात्र भल्याभल्यांसाठी अवघड आहे, एवढं मात्र निश्चित या सार्‍या भेटीगाठी, त्यातून दिले जाणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संकेत, त्यानंतर प्रसारित होत असलेल्या बातम्या, यांचं कारण सध्यातरी एकच दिसतं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची होऊ घातलेली युती. गेली चार वर्षं सत्तेत राहूनही एखाद्या कट्टर विरोधकाला लाजवेल अशा थाटात आपल्याच सरकारवर यथेच्छ तोंडसुख घेऊन, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भाजप नेत्यांना पाण्यात पाहून आता निवडणूक तोंडावर येताच शिवसेना मंत्र्यांच्या खिशातील राजीनामे खिशातच राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. या चिन्हांमुळे सर्वाधिक अस्वस्थ झालेल्या व्यक्तींमध्ये नारायण राणे हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. काँग्रेसमध्ये काही आपली डाळ (कालवण या सार्‍या भेटीगाठी, त्यातून दिले जाणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संकेत, त्यानंतर प्रसारित होत असलेल्या बातम्या, यांचं कारण सध्यातरी एकच दिसतं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची होऊ घातलेली युती. गेली चार वर्षं सत्तेत राहूनही एखाद्या कट्टर विरोधकाला लाजवेल अशा थाटात आपल्याच सरकारवर यथेच्छ तोंडसुख घेऊन, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भाजप नेत्यांना पाण्यात पाहून आता निवडणूक तोंडावर येताच शिवसेना मंत्र्यांच्या खिशातील राजीनामे खिशातच राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. या चिन्हांमुळे सर्वाधिक अस्वस्थ झालेल्या व्यक्तींमध्ये नारायण राणे हे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. काँग्रेसमध्ये काही आपली डाळ (कालवण) शिजत नाही, हे बारा-तेरा वर्षांनंतर लक्षात येताच राणेंनी पुन्हा पक्षांतर केलं. राणे आता भाजपमध्ये जातील आणि छानपैकी मंत्री वगैरे होतील, अशी स्वप्नं अनेकांनी पाहिली. परंतु, झालं भलतंच. ‘वर्षा’ आणि मातोश्री या दोन्ही ठिकाणांहून जणू राणेंना क���त्रजचा घाटच दाखवला गेला आणि राणे थेट राज्यसभेत पाठवले गेले. आता पुन्हा युती होण्याची किंवा कायम राहण्याची चिन्हं दिसू लागल्याने स्वाभाविकच राणे अस्वस्थ झाले आहेत आणि त्यामुळेच ते असं दबावतंत्र वापरत आहेत, असं मानायला नक्कीच वाव आहे.\nआधी शिवसेना, मग काँग्रेस मग स्वतःचा पक्ष, परंतु भाजपची खासदारकी असा प्रवास करून राणेंनी राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. असं असताना पुत्र आ. नितेश राणे हे मात्र अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. पक्ष ’महाराष्ट्र स्वाभिमान’ नावाने आणि दोन्ही प्रमुख नेते वेगळ्याच पक्षांतर्फे विधिमंडळात, अशी परिस्थिती भारतीय लोकशाहीत अभावानेच उद्भवली असेल. त्यातच राणेंचे दुसरे पुत्र माजी खा. निलेश राणे यांना पुन्हा खासदारकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी मग त्यांच्याकडे स्वाभाविकपणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाच पर्याय उरतो. भाजप-सेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेकडे जातो आणि आघाडीमध्ये काँग्रेसकडे. २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे एकदा निवडून आले खरे परंतु एकदाच. आता परिस्थिती आधीसारखी राहिलेली नाही. २००९ ते २०१८ या काळात नदीखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. २३०१४ मध्ये युतीच्या विनायक राऊत यांनी राणेंचा दणदणून पराभव केला. पाठोपाठ विधानसभेला स्वतः नारायण राणेही पराभूत झाले. आता या नव्या पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढून एकट्याने निवडून येणं निलेश राणेच काय, स्वतः नारायण राणेंनाही अवघड जाईल, हे स्पष्टच आहे. युतीमध्ये शिवसेना हा मतदारसंघ राणेंना सोडणं याच काय पुढच्या सात जन्मांत शक्य नाही. त्यामुळे मग शेवटचा पर्याय उरतो तो काहीतरी ‘जुगाड’ करण्याचा. यासाठी महान मुत्सद्दी शरदच्चंद्र पवार साहेबांसारखा पर्याय या भूतलावर मिळेल काय राष्ट्रवादीने काहीही करून आघाडीमध्ये हा मतदारसंघ स्वतःकडे घ्यावा आणि मग स्वाभिमान पक्षासाठी म्हणजे राणेंसाठी सोडावा, यासाठी हा सगळा आटापिटा चालू असल्याचं तळकोकणातील गजालींवरून समजतं. हे सारं कमी की काय, म्हणून स्वतः पवारसाहेब राणेंचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी कणकवलीत गेले. यावरून अनेक मंडळींनी सुतावरून स्वर्ग गाठला आहेच. परंतु, हेही लक्षात घ्यायला हवं की, कात्रजचा घाट बारामतीपासून बराच जवळ आहे. त्यामुळे पवारांना य�� घाटात कसं जातात, हे जसं माहीत आहे, तसंच कसं ‘पाठवतात’ हेही चांगलं माहीत आहे. त्यामुळे, काँग्रेस सोडून, स्वतःचा पक्ष काढून आणि भाजपचा खासदार होऊन जेमतेम वर्ष-दीड वर्ष व्हायच्या आतच राणेंना आणखी नवा ‘बाण’ मारायचाच असेल, तर त्यांनी पवारसाहेबांशीच ‘संग’ करावा, हेच उत्तम.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/17/Obituary-of-Bhalchandra-diwadkar.html", "date_download": "2019-03-26T07:51:38Z", "digest": "sha1:NS4GXKCS3VBGG3MJHC6KI5RAKHM6RLFQ", "length": 15137, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " पत्रकारिता, कोकण आणि भालचंद्र दिवाडकर... पत्रकारिता, कोकण आणि भालचंद्र दिवाडकर...", "raw_content": "\nपत्रकारिता, कोकण आणि भालचंद्र दिवाडकर...\nमोठ्या दैनिकांनी गेल्या काही वर्षांत रत्नागिरी, रायगड-सिंधुदुर्गात आपल्या आवृत्त्या सुरू केल्यानंतर आणि वेब-इलेक्ट्रॉनिक माध्यमं गावागावांत पोहोचल्यानंतरही जिल्हास्तरावरील दैनिक चालवणं हे महाकठीण काम. आर्थिक प्रश्न तर असतातच; शिवाय चांगला मजकूर आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणं हे मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत दिवाडकर एकखांबी तंबू बनून दै. ‘सागर’ चालवत होते.\nदै. ‘सागर’चे कार्यकारी संपादक भालचंद्र दिवाडकर यांचं काल वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं. अफाट वाचन आणि अभ्यास असलेलं दिवाडकरांसारखं व्यक्तिमत्त्व अचानकपणे जाणं धक्कादायक आहे. ‘सागर’चे संपादक नाना जोशी आणि कार्यकारी संपादक भालचंद्र दिवाडकर अशी दोन माणसं अगदी थोड्या अंतराने गेली. त्यांच्या जाण्यामुळे केवळ ‘सागर’चंच नाही तर चिपळूण आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे.\nमोठ्या दैनिकांनी गेल्या काही वर्षांत रत्नागिरी, रायगड-सिंधुदुर्गात आपल्या आवृत्त्या सुरू केल्यानंतर आणि वेब-इलेक्ट्रॉनिक माध्यमं गावागावांत पोहोचल्यानंतरही जिल्हास्तरावरील दैनिक चालवणं हे महाकठीण काम. आर्थिक प्रश्न तर असतातच; शिवाय चांगला मजकूर आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणं हे मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत दिवाडकर एकखांबी तंबू बनून दै. ‘सागर’ चालवत होते. प्रादेशिक, पक्षीय राजकारणापासून ते तत्त्वज्ञान आणि मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यापासून ते माहिती-तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. मा��ा दिवाडकरांशी परिचय झाला तेव्हा मी अकरावीत होतो. त्यावेळी थोडंफार लिहायला सुरुवात केली होती. ते ‘सागर’मध्ये नेऊन द्यायचो. त्यातलं काही छापलं जायचं. त्यानंतर काही दिवसांनी ‘सागर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा प्रतिवाद म्हणून एक लेख मी दिवाडकरांना नेऊन दिला. आज तो लेख चुकून पाहिलाच, तर अगदीच बाळबोध वाटतो. तो तसाच होतादेखील. त्यात पुन्हा मी संध्याकाळी ७-८ च्या वेळेत तो घेऊन गेलेलो. ते सगळं त्यांनी वाचलं आणि त्यातला एकेक मुद्दा घेऊन मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी काही ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. तरी तासभर ते मला समजावत राहिले की, ‘बघ, हे असं आहे, हे त्याचे पुरावे आहेत. अमके ग्रंथ वाच, तमके लेख वाच, तिथे संदर्भ मिळतील, तू जे वाचून आलायस त्यात अमुक चुका आहेत वगैरे...’ माझा तो प्रतिवाद छापून आला नाही, हे सांगायला नकोच.\nसंध्याकाळी ७-८ ची वेळ म्हणजे दैनिकाची रणभूमी असते, हे तेव्हा कळत नव्हतं. अशात मी तिथे गेलो असता ’काय साली कटकट आहे’ असं म्हणून त्यांनी मला कटवून लावलं असतं तरी, त्यात काही विशेष नव्हतं. कार्यकारी संपादकासाठी तर नाहीच नाही. परंतु, त्यांनी तसं केलं नाही. पुढे मी पुण्यात गेलो, एस. पी-रानडेमध्ये शिक्षण झाल्यावर, दोन-तीन ठिकाणी थोडंफार काम केल्यानंतर मुंबईत येऊन दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये रुजू झालो. त्यानंतर असाच एकदा ‘सागर’च्या कार्यालयात दिवाडकरांना भेटायला गेलो. आपल्या चिपळूणातला कोणी विद्यार्थी मुंबईत जाऊन तिथल्या दैनिकात रूजू होऊन मंत्रालय बीटवर रिपोर्टिंग करतोय, याचा त्यांना झालेला आनंद जाणवत होता. पुढे गेल्या दोन-तीन वर्षांत अनेकदा त्यांच्याशी भेट झाली, दोन-दोन तास गप्पा झाल्या. विश्व संवाद केंद्राचा पुरस्कार त्यांना मिळाला, त्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. आयएमसी, चर्चगेटला झालेला तो कार्यक्रम कव्हर करायला मीच गेलो होतो. तेव्हा दिवाडकरांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. तेव्हा तिथे त्यांना जे भेटले त्या सर्वांशी त्यांनी माझीही ओळख करून दिली आणि “याने सगळ्यात आधी आमच्या ‘सागर’मध्ये लिहायला सुरुवात केली,” हेही आवर्जून सांगितलं.\nदै. ‘सागर’चा वेब माध्यमात तितका जम बसला नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. कोकणातून, त्यातही मग रत्नागिरी जिल्ह्यातून कोणत्या देशांत किती लोक स्था���िक झालेत, त्यांना आपल्या जिल्ह्यातल्या बातम्या हव्या असतात, त्यांचे मला फोन येत राहतात, मग मी वेबसाईटसाठी कसे आणि कोणते प्रयत्न चालवले आहेत, याबाबत ते दर भेटीत बोलत. तुमचं ‘महाएमटीबी’चं छान चाललंय, मी नियमितपणे वाचतो, हेही ते सांगत. माझ्या त्रिपुरा निवडणुकीवरच्या लेखासह आणखी काही लेख त्यांनी ‘सागर’मध्ये छापलेही होते. मागे एकदा अशाच गप्पांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना किती पैसे मिळत आहेत, त्यातून त्या त्या गावांत कसा पैसा खेळू लागला आहे, त्यातून गावांच्या अर्थव्यवस्थांवर कसा परिणाम होतो आहे, हे त्यांनी मला अगदी पोलादपूर-खेडपासून ते कणकवली-कुडाळपर्यंत गावांची उदाहरणं देऊन सांगितलं होतं. ही व्यक्ती किती वेगवेगळ्या स्तरांवर आणि आयामांवर विचार करत होती, याचा अंदाज यातून येतो. मी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक झाल्यापासून अनेकदा नवी भरती करायची असली की उमेदवारांच्या मुलाखती वगैरे घ्याव्या लागतात. जागोजागी उघडलेल्या बीएमएम महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होऊन लोक मुलाखतीसाठी येतात. परंतु, अनेकांना राज्यसभा-लोकसभा, विधानसभा-विधानपरिषद यातले फरक कळत नाहीत, बातमी कळत नाही, लीड नीट लिहिता येत नाही, हे वास्तव आहे. झटपट काहीतरी उचला आणि वेबवर चढवा, मग ते व्हायरल करा. त्या पॅकेजच्या आतमध्ये काय आहे, हे मात्र बघायचं नाही. अर्थात, आम्ही काही फार थोर महापुरुष नव्हेत पण, योग्यवेळी योग्य मार्गदर्शक लाभले त्यामुळे इतकीही वाईट वेळ आमच्यावर आली नाही इतकंच. म्हणण्याचा मुद्दा हा की, जिथे मुंबईत ही अवस्था तर चिपळूण-रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागात काय स्थिती असेल, याचा विचार न केलेला बरा. अशा सगळ्या परिस्थितीत नाना जोशी, दिवाडकरांनी ‘सागर’सारखं दैनिक यशस्वीपणे चालवून दाखवलं.\nगेल्या महिन्यात लोकसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूणात आमच्या डी. बी. जे. महाविद्यालयात कार्यक्रम झाला होता. त्याच्या बातमीसंदर्भात दिवाडकर सरांना फोन केला तर तो त्यांनी न उचलता त्यांच्या नातेवाईकांनी उचलला. सर आजारी असून कोकिलाबेन रूग्णालयात उपचार घेत असल्याचं समजलं. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच बातमी समजली. आता ‘सागर’च्या कार्यालयात पुस्तकांच्या ढिगासमोर, असंख्य कात्रणं, जुने अंक वगैरे समोर घेऊन, तो दोरीचा चष्मा लावून गंभीर चेहऱ्याने काहीतरी लिहित बसलेले दिवाडकर पुन्हा दिसणार नाहीत. खरोखरच, चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झालं. भावपूर्ण श्रद्धांजली...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat\nदै. मुंबई तरुण भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/08/blog-post_19.html", "date_download": "2019-03-26T08:44:10Z", "digest": "sha1:UZYRIIQUOTNJ2H3PCM74BIU6LKFDP537", "length": 15463, "nlines": 126, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: महत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nमहत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी\nआम्ही सारे जेव्हा जळगाव जामोद या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्याच्या गावी शिकायला होतो, शाळेत होतो तेव्हा आमची आर्थिक मानसिक स्थिती पार बिघडलेली होती, गरिबीने पिचलो होतो कारण आई फार लवकर देवाघरी गेलेली, वडील शिक्षक त्यांना जेमतेम पगार तूट ते आणि आम्ही सहा भावंडे, मोठा बिकट असा तो काळ होता, आईविना मुलांना कोणी जवळ घेईना, एखाद्या अनाथासारखे ते आयुष्य होते पण त्याही व्यथित दिवसांमध्ये ज्यांनी आम्हाला न तिटकारा करता जवळ घेतले ते सदैव स्मरणात राहील आजतागायत त्यात त्यावेळेचे दुबे सर, कपले सर, पुराणिक सर असे बोटावर मोजण्याएवढे, अलीकडे श्रीमती सुधा पिंगळे देवाघरी गेल्या, त्यांचे पती आणि त्या, दोघेही अनुक्रमे प्राध्यापक आणि शिक्षक होते, जेव्हा श्रीमंत सुखवस्तू सुशिक्षित घरातली माणसे आम्हा सर्व भावंडांना हाडतूड करण्यात धन्य समजायचे त्यावेळी पिंगळे मामा आणि मामी त्यांच्या मुलामुलींना आमच्याशी मैत्रीचे संबंध ठेवतांना त्यांनी कधी आडकाठी घेतली नाही, साहजिकच अशी माणसे कायम स्मरणात कोरल्या गेलेली आहेत, अशांचे उपकार न फिटणारे....\nहा आयुष्याचा खतरनाक इतिहास मला त्या धृपत सावळे यांच्यामुळे येथे आठवला. धृपत सावळे हे बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, त्यांचे राजकारणातले आगमन मला आजही जसेच्या तसे आठवते म्हणजे जेव्हापासून ते युथ काँग्रेस मध्ये प्रवेश करते झाले तेव्हापासून. जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या संघ किंवा भाजपाला राजकीय किंवा आर्थिक ताकदीची गरज होती तेव्हा हे असे धृपतराव सारखे नेते संघ भाजपाच्या आसपास देखील नव्हते याउलट संघ किंवा भाजपाचे वाटोळे करण्यात, त्यांना तीव्र तिखट विरोध करण्यात मग्न\nहोते, संघ भाजपाला भग्न करण्यात गुंतलेले होते...\nयेथे नेमके तेच मला सांगायचे आहे कि आपल्या वाईट काळात जी माणसे धावून येतात, आपल्याला जवळ घेतात ती खऱ्या अर्थाने आपल्यावर प्रेम करणारी, असे धृपत सावळे किंवा राज्यातले जे अनेक अलीकडे भाजपा मध्ये वाट अडवून बसलेले आहेत, बाहेरून येऊन, ज्यांनी संघ भाजपाची सेवा वाईट काळात केली त्यांना दूर सारून दूरवर ढकलून हे संधीसाधू ज्या वाईट पद्धतीने मूळ पुरुषांना मानसिक अस्वस्थ करून सोडताहेत ते मोठे वाईट असे काम आहे आणि चूक भाजपा नेत्यांची आहे जे धृपत सावळे सारख्या संधी साधू मंडळींना मांडीवर बसवून घेण्याचे पाप करून मोकळे होताहेत, असे घडायला नको होते....\nकाँग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणजे तीन चाकांची सायकल, जशी तीन चाकांची सायकल शिकावी लागत नाही किंवा बाथरूम सिंगर्स ला शास्त्रोक्त गायन शिकून गायक व्हावे लागत नाही तेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहे तेथे काम करण्यापूर्वी फार काही अभ्यास करून सुरुवात करावी लागत नाही, पण संघ किंवा भाजपाचे अजिबात ते तसे नाही, भाजपामध्ये काम करण्या पूर्वी संघ आणि भाजपाची नेमकी विचारसरणी त्यांचे विचार आचार आधी समजून घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करून ते साध्य होते, सहजासहजी संघ आणि भाजपा कळत नाही, त्यामुळे कोणताही मागला पुढला विचार न करता रावसाहेब दानवे यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष जेव्हा केवळ नात्यागोत्याचा विचार करून आयत्यावेळी तेही अजिबात गरज नसतांना धृपत साळवे सारख्या ज्यांना संघ भाजपामधले कवडीची ज्ञान नाही अशा नेत्यांना थेट बाहेरून आयात करून जिल्हाध्यक्ष म्हणून साधना करून संघ आणि भाजपामध्ये स्थान निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या, नेत्यांच्या डोक्यावर हे असे बाहेरचे नेते लादून मोकळे होतात, स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेणे नेमके यालाच म्हणतात. एखाद्या राजकीय पक्षाचे वाटोळे त्यामुळेच होते...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लाग��. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nफडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ४ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ३ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी\nब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार ह...\nब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार ह...\nमहत्वाकांक्षी महाजन : शेवटचा भाग : पत्रकार हेमंत ज...\nमहत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन २ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी\nजैसी करनी....--पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/netherlands-water-management/", "date_download": "2019-03-26T07:52:23Z", "digest": "sha1:6OXFB3DZ7LIH6ZICKMFAMX5J22ZPIVSC", "length": 5879, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Netherlands Water Management Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपूरस्थितीही साजरी केली जाते ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात\n“पाणी आपला वैरी नाही, तो कधीच नव्हता, त्याच्याशी लढाल तर पराजितच व्हाल.”\nसमाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे\nराजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे\nभयाण विनोदाची ‘पगडी’ : भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची फेसबुक पोस्ट\n‘अंडी’ देणाऱ्या एका खडकाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे\n“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\n“माहिती अधिकारी कायदा (RTI)” म्हणजे काय त्याचा वापर कसा करावा त्याचा वापर कसा करावा\nआपल्या सर्वांना फसवणारी जगातील सत्ताकेंद्रांची चावी: माहितीची असमानता\nपरग्रहवासियांनी ताऱ्या भोवती मेगा structure तयार केलंय\nगेम ऑफ थ्रोन्सच्या ७ व्या सिझनचे फोटोज : जे दिसतंय ते आश्चर्यकारक आहे\nस्वर्गाची अनुभूती देणारा हा आहे आकाशातील स्विमिंग पूल \nधोक्याची घंटा : चीनच्या रुपात नवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद जन्माला येतेय\n…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते\n“बिझी जनरेशन” चं जीवन सुकर करणारे अभिनव start-ups\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nओबामांची रिटायरमेंट “अशी” असणार आहे तर\nसाप आणि मगरीसारख्या भयानक जनावरांना लळा लावणारा अवलिया\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/how-to-find-love/", "date_download": "2019-03-26T08:40:26Z", "digest": "sha1:YEVZMADTCUGFI3HX3MFHFXD3FNOE2B4U", "length": 29801, "nlines": 164, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "प्रेम कसे शोधायचे हे? 9 कॉमन सेन्स टिपा आपण दुर्लक्ष करू शकत नाही!", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर प्रेम प्रेम कसे शोधायचे हे 9 कॉमन सेन्स टिपा आपण दुर्लक्ष करू शकत नाही\nप्रेम कसे शोधायचे हे 9 कॉमन सेन्स टिपा आपण दुर्लक्ष करू शकत नाही\nFacebook वर सामायिक करा\nकसे योग्य मार्ग प्रेम शोधण्यासाठी\nएकच पुरुष कि��वा महिला अचानक आपले मित्र विवाह किंवा बाळ सरी उपस्थित स्वत: शोधण्यात तेव्हा, ते अनेकदा प्रेम कसे आणि काय त्यांना एकच ठेवते आश्चर्य बाकी आहेत सल्ला ओतून सुरू होते आणि ते वैध सूचना श्रेणीत पूर्ण वेडा कल्पना\nकाही कंपन्या प्रसिद्धी च्या फायद्यासाठी आग इंधन जोडा. येथे अशा प्रकारच्या एक उदाहरण आहे.\nऑस्कर मेयर यूएस मध्ये पॅकेज अन्न कंपनी आहे आणि ते खारवून वाळवलेले डुकराचे मांस प्रेमी कनेक्ट करण्याची आवश्यकता निर्णय घेतला. मग Sizzl सुरू, खारवून वाळवलेले डुकराचे मांस प्रेमी एक धोकादायक-शैली मोबाइल अॅप\nप्रेम शोधू भरपूर मार्ग आहेत. पण योग्य मार्ग कदाचित खारवून वाळवलेले डुकराचे मांस लागत नाही\nभारतात, ज्योतिष, numerologists, palmists, चांगले-पण, एक इतर विविध आणि “गुरू” hapless एकच पुरुष आणि महिला प्रेम शोधण्यात मदत करण्यासाठी अतिशय विशिष्ट सूचना doling बाहेर राहू.\nमात्र, आपण बदलू लढत आहेत कारण आपण अजूनही खरे प्रेम शोधण्याचे प्रश्न भेडसावत आहेत खरे कारण आहे.\nआपण एक चांगला शरीर होते तर, आपण आपल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायाम बदलू होईल, योग्य तक्रार फक्त अनेक कॅलरीज बर्न्स. तो प्रेम येतो तेव्हा, लोकांनी काय करावे कोणतेही काम आहे असे मला वाटत नाही. ते चित्रपट असे प्रेम त्यांना काय करावे विचार. तो नाही. तो प्रेम येतो तेव्हा एक रम्य जगात राहणा फक्त तो सापडतो रक्षण करील.\nत्यामुळे, आम्ही कसे योग्य मार्ग प्रेम शोधण्यासाठी शोधण्यासाठी तज्ञ विचारू ठरविले\n1. कसे स्वत: ला प्रेमळ करून प्रेम शोधण्यासाठी\nAstra Niedra आहे लेखक च्या योग्य नातेसंबंध, सर्वात नातेसंबंध गुपित, 3 झटपट नातेसंबंध निर्धारण, ज्ञान माता व कोणत्या स्वत: माध्यमातून आपण\nती म्हणतो, “मी एक दोन वर्ष संबंध संपला नंतर \"एक\" शोधत थांबवले, मी विश्वास ठेवला होता. मला माहीत आहे आणि स्वत: स्वीकारणे मिळविण्यासाठी आवक-माझे लक्ष चालू करण्याचा निर्णय घेतला, गेल्या जखमा बरे करण्यासाठी, आणि अन्वेषण आणि स्वत: चे नवीन भाग विकसित करण्यासाठी. पूर्वी, मी सामग्री वाटत करण्यासाठी कोणीतरी असणे आवश्यक, कोणीतरी प्रेम आहे करण्यासाठी माझ्यावर प्रेम आहे.”\nसारांश, स्वत: ला प्रेमळ किंवा आपण कोण आहात वर केंद्रित प्रश्नाचे उत्तर शोधत पहिले पाऊल आहे “प्रेम कसे\nआता इथे समस्या काय नरक \"स्वत: ला प्रेमळ\" नाही याचा अर्थ असा आहे\nयेथे एक साधी स्पष्टीकरण आ��े.\nआपण चांगले आहेत की एक किंवा दोन गोष्टी शोधा आणि आपण केलेले सर्व महान गोष्टी चिंतन. आपण कामावर केले एक छान काम संबंधित असू शकतात, किंवा आपल्या पालकांना मदत केली किंवा प्रवासी सकारात्मक फरक केले.\nलपविलेले ताकद शोध स्वत: ला प्रेमळ एक मुख्य भाग आहे.\nलक्षात ठेवा, नेहमी एखादी व्यक्ती आपल्याला एक सुपरहिरो आहेत असा विचार करतात की जगात आहे. आपण फक्त समर्थक की मूठभर लक्ष केंद्रित आणि त्यावर तयार करणे आवश्यक. अपुरी वाटत विरोध किंवा नाकारण्यात म्हणून आपण स्वत: ला प्रेमळ सुरू करता, तेव्हा, आपल्या स्वत: ची आत्मविश्वास वाढू होईल आणि करेल तुम्हाला काम करतो गोष्टी अधिक लक्ष केंद्रित. आपण खूप स्वत: ची जाणीव नाही तेव्हा, इतरांना अभ्यास सुरू होईल.\n2. एक सकारात्मक आणि आध्यात्मिक मानसिकता वापरून प्रेम कसे शोधू\nद “स्वत: ला प्रेमळ” सिद्धांत दुसर्या पिळणे आहे.\nलुईस गवत मते, लेखक आपण स्वत: ला बरे करू शकता, म्हणतो, “विश्व आपण कसा विचार आणि सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन जीवन दिशेने अखेरीस आपल्याला पाहिजे ते तुम्हांला मिळेल ऐकत आहे.” की नाही\nसर्व नाही. आम्ही आदर्श व्यक्ती दृश्यमान तेव्हा आम्ही प्रेमात पडणे करू इच्छित, आमच्या शुभेच्छा अखेरीस साकार. मात्र, आपण फक्त शारीरिक सामने किंवा पैसा पलीकडे जाताना हे तंत्र केवळ कार्य करते.\nसर्वकाही होते झाले राजा मिडास लक्षात ठेवा तो सोने मध्ये चालू करण्यासाठी स्पर्श अखेरीस, पत्नी, मुले धातू झाले अखेरीस, पत्नी, मुले धातू झाले फक्त तो खरा आनंद उजाडण्याची वाट पाहू लागले तर\nOprah Winfrey शो या प्रकाशमय संभाषण पहा.\n3. योग्य व्यक्ती होत\nदीपक चोप्रा, त्याच्या पुस्तकात, आपण काय भुकेलेला आहेत, आम्ही आधारावर असावे जीवन प्रत्येक पर्याय आणि कसे आमच्या निवडी बद्दल बोलतो “मी ही निवड केल्यास, मी स्वत: प्रेमळ आहे.” हे आपण खाऊ किती अर्थ, कसे आपण वेषभूषा, आणि आपण इतरांशी कसे बोलावे.\nसारांश, आपण व्हावे “योग्य व्यक्ती” त्याऐवजी योग्य व्यक्ती शोधत\nआपण त्यांना काय हवे, कारण तो प्रेम नाही आधारित कल्पना स्पष्ट – स्थिती, हुंडा (भारतात), पैसा, किंवा कनेक्शन आणि त्याऐवजी फक्त सहानुभूती आधारित नाते शोधणे, आनंद, आणि मनाची शांती.\n4. ब्रॉड आधारित सुसंगतता पहा\nआम्ही लोक पाहतो तेव्हा, प्रेम शोधू प्रयत्न केला आणि अयशस्वी कोण, ते वाईट नशीब प्रेम शोधण्यासाठी अपय��� गुणधर्म, कोणालाही पूर्ण करण्याची संधी नाही, विसंगतता दोष. व्यवस्था लग्न\nव्यवस्था विवाह परिस्थिती, लोक एक त्यातील त्यांना घेऊन आणि अस्तर नाही ऑनलाइन विवाह साइट दोष शेवट “गुणवत्ता” सामने. आम्हाला विश्वास आहे, तेव्हा तो एक सामना शोधणे योग्य वेळ आहे, आम्ही आपण ज्या ब्रॉड आधारित सुसंगतता शेअर लोक शोधत सुरू करणे आवश्यक आहे.\nआम्ही ब्रॉड आधारित सहत्वता दुर्लक्ष शेवट.\nडॉ नील वॉरेन (eHarmony संस्थापक) फार चांगले ब्रॉड आधारित सुसंगतता या संकल्पना स्पष्ट. ब्रॉड आधारित सुसंगतता आहेत उदाहरणे दोन, “पती आणि पत्नी दोन्ही मित्र हँग आउट किंवा होस्टिंग मित्र आनंद सारखे, “त्यांना दोन्ही साधारणपणे त्यांना सुमारे सर्वकाही नीटनेटके ठेवणे आवडत.”\nव्यवस्था विवाह परिस्थिती, पालक सुसंगतता विचार तेव्हा, ते अशा धार्मिक / जात विशिष्ट सुसंगतता घटक शोधत अप समाप्त करू शकता, पगार, त्वचा रंग, काही नाव आणि तरीही एक विसंगत सामना शोधत समाप्त उंची\nखरोखर एक संबंध किंवा लग्नाला मध्ये वयाच्या फरक काळजी पाहिजे\n5. पूर्व-न्याय आणि स्वत: ची अक्षमता सावध रहा\nआपण आजूबाजूच्या आमच्या सांगड कैदी आहेत. आम्ही सारे काही समुदाय वर खाली दिसत, धर्म, शर्यत, किंवा व्यवसाय आणि म्हणून आमच्या पक्षपाती विचार विरुद्ध कोणतीही माहिती किंवा तथ्य दुर्लक्ष.\nकधी कधी, आम्ही करतो आहे योजना किती कठीण काहीतरी आमच्या मनात अप करण्यासाठी निवडा. हे आम्हाला हे करू अपयश पुरेसे माफ देईल आणि म्हणून या बायस स्वत: ची अक्षमता म्हणतात.\nकसे ते येथे आहे मानसशास्त्र आज प्रेम शोधू करण्याची आमची क्षमता या चुका प्रभाव स्पष्ट.\nव्यक्ती अप कसे तयार करून डेटिंगचा परिस्थितीत भरपूर हे “धडकी भरवणारा” किंवा “intimidating” कोणीतरी बोलू आहे. ते कसे त्यांच्या मनात परिस्थिती तयार करण्यासाठी सुरू “अगम्य” किंवा “मित्रत्वाचा नसलेला” विशिष्ट इतर लोक पाहू.\nमूलत:, ते खूप मोठे म्हणून इतरांच्या त्यांचे समज बायसिंगसाठी करून सांगणे, वाईट, आणि तारीख धमकी. ते अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती आणि तारीख प्राप्त करण्यास सक्षम आहेत की विश्वास जाऊ शकता…फक्त नाही “की” व्यक्ती. फक्त समस्या आहे “प्रत्येकजण” अखेरीस धडकी भरवणारा म्हणून लेबल.\nआम्ही आमच्या स्वत: च्या चुका सर्व करणाऱ्यांची नाहीत\n6. प्रेम शोधू द्या\nसंताप आणणे प्रश्नाचे उत्तर श��धण्यासाठी एक सोपा मार्ग “प्रेम कसे” प्रेम किंवा संबंध दिसत नाही आहे\nया प्रति-अंतर्ज्ञानी असू शकते, पण ते फक्त आपण करत प्रेम गोष्टी आणि सक्रियपणे कोणत्याही अपेक्षा न करता आपल्या आवडीनिवडी असलेल्या लोकांशी संवाद लक्ष केंद्रित करणे चांगले आहे.\nखवय्यांसाठी आपल्या स्थानिक meetup सामील होत, आपल्या स्थानिक ट्रेकिंग क्लब किंवा फोटोग्राफी गट आपल्या प्रेम व्याज बनण्याची क्षमता असू शकते लोकांना शोधण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. हे काम करत की शून्य अपेक्षा केली आहे.\nयेथे एक अशा दोन एक उदाहरण आहे.\nएक मुलगी एक वास्तविक जीवनात कथा ट्विटर माध्यमातून प्रेम आढळले\nकिंवा एक मैत्रीण कसे आश्चर्य कसे प्रियकर शोधण्यासाठी आपण पाहिजे हा लेख वाचा कला आणि आपल्या पती शोधत-शास्त्र\n7. आपण जसे कोणीतरी पहा\nलोक भागीदार निवडा तेव्हा, ते समान सामाजिक स्थिती कोणाची निवड अप समाप्त, कौटुंबिक पार्श्वभूमी, मूल्ये, आणि संपत्ती.\nयेथे एक आहे मानसशास्त्र आज पासून काढू या सिद्धांत समर्थन.\nएक अभ्यासात, विषय त्यांच्या स्वत: च्या उलट-सेक्स पालक किंवा प्रवासी एकतर एक लहान झलक अगोदर होते अनोळखी चित्रे दर्शविले होते. लक्ष्य चित्र उघड होण्यापूर्वी त्यांच्या पालकांना एक लहान ओझरते दर्शन उघड विषय लक्ष्य चित्रात व्यक्ती आकर्षकपणा उच्च रेटिंग लागू होण्याची अधिक शक्यता होते.\nदुसरा अभ्यास, अनोळखी एक चित्र स्वतःचे चित्र किंवा दुसर्या परदेशी एक चित्र झालं होते. विषय आकर्षकपणा साठी अभिनित लोक रेट करण्यास सांगितले होते, तेव्हा, ते सहसा घरचे एक एकी लोकांना उचलला आणि स्वत:.\nखरं आपण मित्र आणि कनेक्शन आपल्या विस्तारित वर्तुळात गंभीर प्रेम शोधत एक चांगली संधी आहे. वैवाहिक जीवनात आपण काय करीत आहात तुम्ही जे काही करत आहेत का समजतात की कोणीतरी लग्न जातात तेव्हा खूपच सोपे आहे\n8. आपल्या प्राक्तन नियंत्रण घेऊन प्रेम शोधण्यासाठी\nमॅरिलिन मन्रो, एक पूर्णपणे गोंधळ-अप तिच्या प्रेमात जीवन होते, म्हणाला, \"मी सर्व काही एका कारणासाठी होते, असा विश्वास. लोक बदलणे तुम्हाला जाऊ जाणून घेऊ शकता की, ते बरोबर असताना प्रशंसा जेणेकरून गोष्टी चुकीच्या, शेवटी आपण एक नाही विश्वास जाणून त्यामुळे आपण खोटे विश्वास पण स्वत: ला, आणि कधी कधी चांगल्या गोष्टी असलो म्हणून चांगल्या गोष्टी एकत्र पडू शकतो पडणे.\"\nलोक प्���ेम शोधण्यासाठी संघर्ष एक सखोल समस्या आहे. ते फक्त सर्वकाही कारण प्राक्तन / कर्म घडते असे गृहीत धरते तेव्हा, ते म्हणतात मध्ये एक मोठी भूमिका त्यांच्या मनाच्या बेशुद्ध भाग कोणाचे लक्ष थांबवू “प्राक्तन”.\nया व्हिडिओ मध्ये, डॉ रॉबर्ट मॉल्डोनाडो आणि देवी Berndt (लेखक प्रेम करु नये) तो सोपे व्यायाम माध्यमातून स्वत: ला शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, कसे चर्चा.\n9. प्रेम शोधत सोपे विज्ञान दुर्लक्ष करू नका\nसंशोधक काम त्यांच्या सामान्य हिस्सा प्रश्नाचे उत्तर केले “प्रेम कसे\nसंशोधक दोन आपण प्रेमात प्रत्यक्षात आहेत तर आपल्याला निर्धारित करण्यात मदत करण्यासाठी एक साधन आला म्हणतात तापट प्रेम प्रमाणात, प्रश्नांची मालिका आपण कोणीतरी भावना असेल तर आपण निश्चित मदत करेल म्हणतात तापट प्रेम प्रमाणात, प्रश्नांची मालिका आपण कोणीतरी भावना असेल तर आपण निश्चित मदत करेल\nसर्व नाही, अनेक मुर्ख घटक आपण शक्यता खरे प्रेम शोधत निश्चित. येथे काही घटक आहेत – कसे बांधेसूद आपला चेहरा आहे, कसे आपण वास, आपण एखाद्यास प्रथमच होत आहेत तेव्हा एक गरम किंवा थंड ऑब्जेक्ट धारण आहेत, आपण बोलता कपडे रंग, आपल्याला आनंद किंवा नाही, सामान्य रुची ओळखण्यासाठी आपली क्षमता, भावना प्रश्न विचारा आपली क्षमता, श्रद्धा, आणि आपण कोणीतरी पूर्ण तेव्हा हितसंबंध, शरीर भाषा आणि नक्कल भाषण नमुने आणि यादी वाचा आपली क्षमता सतत असल्याचे दिसते.\nया व्हिडिओ मध्ये सर्व भयानक तपशील पहा\nआम्ही विज्ञान अवलंबून तेव्हा, तो आपण एक गणितज्ञ प्रेम शोधत म्हणायचे होते काय माहित पाहिजे की योग्य आहे वाचण्यासाठी येथे क्लिक करा या मनोरंजक लेख.\nआता आपल्या रणवीर Logik बायोडेटा तयार करा.\nआपण आपल्या पती शोधण्यासाठी आवश्यक आहे\nमोफत साठी साइन अप करा\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखभारतीय वधू सरासरी वय आहे आणि का महत्त्वाचे आहे\nपुढील लेख6 Etsy पासून भारत प्रेरणा लग्न आमंत्रण कार्ड\nतुमचा जोडीदार किंवा भागीदार याच्यावर आहे तुमच्या पुढील पद्धती योजनेत एक मार्गदर्शक\nआपण थेट-इन रिलेशनशीप सज्ज आहेत प्रो, बाधक आणि सुसंगतता कसोटी\n35 पिता मुली बाजारभाव तुझ्या मनात वितळणे\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गद���्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/legal.php", "date_download": "2019-03-26T08:00:56Z", "digest": "sha1:QADKISMNQJZIFWISRRAFFN2WCQITXM56", "length": 2440, "nlines": 52, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4998151769794502086&title=Students%20Paid%20Tribute%20to%20martyrs%20through%20Song&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:10:55Z", "digest": "sha1:EZT6W2M2GX3DOJPAFSXQRVGDMGIQPZ6H", "length": 10038, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शहीद जवानांना तीन विद्यार्थ्यांची गाण्यातून श्रद्धांजली", "raw_content": "\nशहीद जवानांना तीन विद्यार्थ्यांची गाण्यातून श्रद्धांजली\nपुणे : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४०पेक्षा अधिक जवान शहीद झाले. देशभरात दुःख, संताप, शोकाची लहर उसळली. वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात ११वीत शिकणाऱ्या तीन युवकांनी गाण्याच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.\n‘तुम ये क्या कर चले’ हे आग्रा येथील मोहमद तैमूर यांनी लिहिलेले गीत ऋषभ पुरोहित याने गायले असून, त्याने आणि त्याचे वडील सचिन पुरोहित यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे.\nचैतन्य कुलकर्णी याने पियानोची साथ केली आहे. याचा व्हिडिओ अमन निर्मल याने बनवला आहे. त्यांनी हा व्हिडिओ यू-ट्यूबवर प्रदर्शित केला आहे.\nत्यांना संगीत, गीतलेखन, सिनेमेटोग्राफी यात रस आहे. ऋषभ वयाच्या चौथ्या वर्षापासून पंडित विवेक जोशी यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील सचिन पुरोहितही गायक आहेत. त्यांनीही या मुलांना अशा पद्धतीने जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले.\n‘दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हे वीर जवान शहीद झाले. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. देशभरातील जनतेने कायम त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे. हा संदेश आम्हाला द्यायचा होता. आम्हाला वैयक्तिकरीत्या फार आर्थिक मदत करणे शक्य नव्हते; पण आमच्याजवळ जी कला आहे, तिच्या माध्यमातून आपण आपल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करावी, ज्या वीर जवानांच्या जीवावर आपण सुखाने राहतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने आम्ही हे गाणे करायचे ठरवले,’ असे ऋषभ पुरोहित याने सांगितले.\n‘यासाठी एका योग्य गीताच्या शोधात असताना माझ्या परिचयातील असलेल्या आग्र्याच्या मोहमद तैमूरला मी ही संकल्पना सांगितली. त्यालाही ती आवडली आणि त्याने आम्हाला हे गीत लिहून दिले. अवघ्या तीन दिवसांत आम्ही हे गीत आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. वीर जवानांप्रति आम्ही आमच्यापरीने आमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे ऋषभने सांगितले.\n(ऋषभ पुरोहित, चैतन्य कुलकर्णी आणि अमन निर्मल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तयार केलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख पुलावामातील शहीद जवानांना श्रद्धांजली जवानांना पत्र पाठवून पाठिंबा केतकी माटेगावकरच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम जवानांवरील हल्ल्याचा ‘पुण्यभूषण’कडून निषेध\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/author/anjali-zarkar/", "date_download": "2019-03-26T07:54:36Z", "digest": "sha1:SY7QDPAKIQY6744MRQVEQKT3LDURK3AF", "length": 18358, "nlines": 156, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Adv. Anjali Zarkar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nकित्येक वेळा कायदेशीर मदत वेळेवर न घेतल्यामुळे, जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते. मात्र त्यासाठी अगोदरच सतर्क राहून माहिती काढल्यास आणि कायदेशीर बाबी माहीत करून घेतल्यास हे सर्व टाळता येवू शकते.\nयाला जीवन ऐसे नाव\nनवाझुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील ‘नीच’ विकृतीचा बळी पडतोय, आणि आपल्याला कळतही नाहिये\nनवाजसमोर जास्त सुंदर आणि गोरे चेहरे कास्ट करता येत नाही कारण नवाज दिसायला अत्यंत सामान्य आहे आणि त्याचा रंगही जास्त उठावदार नाही अशी टिप्पणी चौहानने केली.\nयाला जीवन ऐसे नाव\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nदिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची सोय नाही, अनेक रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची ही मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…\nयाला जीवन ऐसे नाव\nसंजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते\nसंजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.\nपरमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव\nइतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.\nभुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले \nबाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी तुझं अस्तित्व सुद्धा जळून राख होईल.\nशरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही हे मान्य करा\nसाहेबांचे ऑन द रेकॉ���्ड एक आणि ऑफ द रेकॉर्ड हजारो “ राजकीय” पुतणे आहेत जे त्यांच्यावर कायम (दात खावून) लिहित असतात.\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nपोलीस अधीक्षकाने अगोदर प्रकरणाची चौकशी करून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय व्यक्तीला अटक होवू शकणार नाही.\nस्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स\nमुळात लैंगिकता हा स्त्रीच्या जीवनाचा अगदी लहानसा हिस्सा आहे.\nअंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य\n“सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”\nDSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी\n कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nफर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity\nBusiness बीट्स अभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nपैसे गुंतवण्याचा विचार करण्याआधी जाणून घ्या : गुंतवणुकीच्या भविष्यदिशा\nनिरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरवून अधिकाधिक वाढत जाणारा पैसा हा खरा धनसंचय करून देतो हे तत्व सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे.\nअभिव्यक्ती याला जीवन ऐसे नाव\nमी, फक्त “जाड” आहे म्हणून एकेकाळी हेटाळली गेलेली, एक मुलगी\nआयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nअनेकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील केवळ तांत्रिक कारणामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाला दिला जातो. त्यामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपन्याचे जास्त फावले जाते. रिझर्व बँकेने बँकांच्या अशा पद्धतीच्या गैरकारभाराबाबत चिंता व्यक्त करून याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे परंतु अजूनही त्याबाबत काही परिणामकारक चित्र पाहायला मिळत नाही.\nमृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…\nव्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही.\nफडणवीस सरकारने लागू केलेला, बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केलेला “रेरा” नेमका काय आहे\nरेरा च्या कायदेशीर दर्जावर शिक्कामोर्तब होणे हा सामान्य ग्राहकांसाठी एक महत्वाच्या विजयाचा टप्पा आहे.\n५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा\nभाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार\nशेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे\n“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा\nकॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nदेव भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २६\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nपंजाबी ड्रेस घालून WWE च्या रिंगमध्ये लढणारी पंजाबी महिला\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\n – इस्लामी धर्मगुरुंचे मनोरंजक फतवे : भाग १\n)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे\nतुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या जन्माच्या काही अफलातून कहाण्या, जाणून घ्या…\n‘तिने’ पासष्टीत पदार्पण केलंय यावर तुमचा विश्वास बसणार नाही\nजर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर हा उपाय करून पाहाच\nप्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा “बीटिंग रिट्रीट” हा नेत्रदीपक सोहळा कसा सुरु झाला\nभारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\nभारतातील सर्वाधिक विध्वंसक १० भूकंप, ज्यातून आजही लोक सावरले नाहीत..\nटीव्ही चॅनेलचा “टीआरपी” म्हणजे काय तो कसा मोजतात\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग ३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/CBSE-boards-12th-result-declare-toady/", "date_download": "2019-03-26T08:12:22Z", "digest": "sha1:6QLCZGEX2NP5JDBS3W5KIJPB5RGGKWLE", "length": 5983, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीबीएसई; बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › सीबीएसई; बारावीच्या पर���क्षेत मुलींची बाजी\nसीबीएसई; बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी\nकेंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)चा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा सीबीएसईचा बारावीचा निकाल ८३.०१ टक्के इतका लागला. या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून यावर्षी तब्बल ८८.३१ टक्के मुली उतीर्ण झाल्या आहे. मेघना श्रीवास्तव हीने ५०० गुणांपैकी ४९९ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.\nसीबीएसईच्या बारावीच्या निकालात यावर्षी मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णांची टक्केवारी तब्बल ८८.३१ टक्के एवढी आहे. तर मुलांची उत्तीर्णांची टक्केवारी ७८.९९ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलीच आहेत. या परीक्षेत नोएडाच्या मेघना श्रीवास्तव हिने ४९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनुष्का चंद्रा हीने ४९८ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच चाहत बोधराज ४९७ गुण मिळवून तिसर्‍या क्रमांकावर राहिली आहे. दिव्यांगांमध्ये ४९२ गुण मिळवून विजय गणेश प्रथम आला आहे. तर पूजा कुमारी ४९८ गुण मिळवत दुसरी आली आहे.\nगेल्यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल ८२.०२ टक्के लागला होता. यावर्षी जवळपास एक टक्क्यांनी वाढ झाली असून यंदा ८३.०१ टक्के एवढा निकाल लागला आहे. यामध्ये त्रिवेंद्रम विभागाचा सर्वात जास्त म्हणजे ९७.३ टक्के एवढा निकाल लागला आहे. त्यानंतर चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्लीचा ८९ टक्के निकाल लागला आहे.\nदेशातील ४ हजार १३८ परीक्षा केंद्रावर; तर परदेशातील ७१ केंद्रांवर ५ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. एकूण ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८३.१ टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Deven-Shah-murder-case/", "date_download": "2019-03-26T08:32:08Z", "digest": "sha1:4HTQCHZVMUBNSKEVKFZ7ZGWBERZEU5KB", "length": 9755, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहा यांच्या खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › शहा यांच्या खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत\nशहा यांच्या खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत\nप्रभात रस्त्यावर बिल्डर देवेंन शहा यांचा गोळ्या झाडून खून प्रकरणाचे धागेधोरे इंदोरपर्यंत असल्याची माहिती समोर आली असून, इंदोर येथील शहा यांच्या संपर्कात असणारी व्यक्ती बेपत्ता झाली असून, त्याचा ठावठिकाणा पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, डेक्कन पोलिसांनी रविवारी रवींद्र चोरगे याला जळगावमधील हॉटेलमध्ये पकडले. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना खुनामागचे ठोस कारण समजू शकलेले नाही. तर, चोरगे याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही.\nरवींद्र सदाशिव चोरगे (वय 48, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. तर, राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41, रा. वडगाव बुद्रुक) हा पसार असून, पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.\nगेल्या आठवड्यात (शनिवारी, 13 जानेवारी) बिल्डर देवेंन शहा यांना घरातून बोलवून शिवीगाळ करत गोळ्या झाडून खून करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रवि चोरगे व राहुल शिवतारे या दोघांची नावे निष्पन्न केली. आठ दिवसांपासून दोघांचा पुणे पोलिस शोध घेत होते. शनिवारी रवी चोरगे हा जळगावातील एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अजय कदम, सतीश चव्हाण, पांडुरंग जगताप व त्यांच्या पथकाने रविवारी के. पी. हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली.\nरवी चोरगे व राहुल शिवतारे हे इस्टेट एजंट म्हणून काम करत होते. मोठ्या लोकांना जमिनी दाखवणे आणि तो व्यवहार पार पाडण्याचे काम करत होते. त्यांना कमिशन मिळत होते. शहा यांच्या संपर्कात दोघेही होते. चोरगे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशी केली. परंतु, त्याच्याकडून अद्यापही खुनाचे ठोस कारण समजू शकलेले नाही.\nखून केल्यानंतर दोघेही भोर, महाड, खोपोली तसेच परत देहूरोड भागात फिरत होते. तेथून ते अक्कलकोट, ठाणे, मध्यप्रदेशातील इंदोर आ���ि बर्‍हाणपूर येथे गेले. बर्‍हाणपूरवरून चोरगे जळगाव येथे आले. तर, शिवतारे दुसरीकडे निघून गेला. दरम्यान चोरगे याला न्यायालयात हजर केले असता त्याला 29 जानेवारीपयर्र्ंत पोलिस कोठडी देण्यात आली.\nशहा यांच्या पूर्व आयुष्याची माहिती\nदेवेंन शहा यापूर्वी मुंबईत रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत होते. 2004 मध्ये ते पुण्यात आले. मात्र, त्यांचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची चर्चा आहे. मुंबईतील अंडरवल्ड डॉनचे नाव सांगून शहांकडून काही व्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शहा यांच्या पूर्व आयुष्याची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.\nशहा यांच्या खुनाचे रवी चोरगेकडून पोलिसांना ठोस कारण समजलेले नाही. परंतु, दोघांकडेही पिस्तूल होते. हे पिस्तूल जप्त करण्यात आलेले नाही. दरम्यान, दोघेही खुनानंतर सीसीटीव्हीमध्ये येऊ नये, अशा पद्धतीने फिरत होते. त्यांनी एका दुकानात कपडे घेतले. परंतु, त्याही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याची खात्री करून त्यांनी कपड्यांची खरेदी केल्याचे समोर आले आहे.\nइंदोरमधील जमीन विक्री व खरेदी करणारी व्यक्ती शहा यांच्या संपर्कात होती. पोलिसांचे पथक इंदोर येथे त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी गेले. परंतु, ती व्यक्ती तेथून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून यात आणखी काही लोक आहेत, याचीही शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Zilla-Parishad-President-Sangram-Singh-Deshmukh/", "date_download": "2019-03-26T08:11:04Z", "digest": "sha1:WF4ETKBUOAZT6PLNUXLRITESC7RELLOR", "length": 7289, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे\nभाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे\nभाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सत्तेत असलेल्या नेत्यांनी पाठबळ देऊन पक्ष बळकट करावा, असे मत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगली ग्रामीण कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सांगलीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली.\nयावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, गोपीचंद पडळकर आदी प्रमुख नेते उपस्थित होेते.\nदेशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका कार्यकर्ते करू शकतात. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे.\nते म्हणाले, ग्रामीण भागात सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या नेत्यांनी संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण जनतेची कामे तत्परतेने करावे. त्यांनी त्या भागातील कार्यकर्त्यांनाही काम करण्यासाठी प्रोत्साहन व बळ द्यावे. ही जबाबदारी संबंधित तालुक्यातील आमदार व मोठ्या नेत्यांचीही राहणार आहे. सततचा जनतेशी संवाद असायला हवा. ग्रामीण भागात आता पक्षाचे जाळे विस्तारत आहे.\nदेशमुख म्हणाले, पक्ष अधिक मजबुत करण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. त्या लोकांना कार्यकर्त्यांनी समजून सांगितल्या पाहिजेत. योजनांबाबतच्या अडचणीही लोकप्रतिनिधींकडे मांडल्या पाहिजेत.\nपृथ्वीराज देशमुख म्हणाले, जिल्ह्यात भाजपची घौडदौड ही सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे. ती अशीच पुढे चालू राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी असेच कार्यरत रहावे. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय टिकवावा. समन्वयाने खुप मोठे काम उभारले जाऊ शकते.\nकडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, वैभव शिंदे, भारती दिगडे, प्रसाद पाटील, चंद्रकांत ग��ट्टोगडी, सुहास पाटील, विजय पाटील, जयवंत कोरे, बंडोपंत देशमुख, चंद्रकांत अष्टीकर उपस्थित होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Inauguration-of-BJP-party-office-of-Koregaon-Khatav-Assembly-Constituency/", "date_download": "2019-03-26T08:19:23Z", "digest": "sha1:PJQZRKZWGMRD4STRWXMYKBNUF7R3JV6R", "length": 10290, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात कुणाचा कुणाशीही मधुचंद्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Satara › राज्यात कुणाचा कुणाशीही मधुचंद्र\nराज्यात कुणाचा कुणाशीही मधुचंद्र\nराज्यात सध्या कुणाचा कुणाशीही मधुचंद्र सुरु आहे. घड्याळ्याच्या काट्यावर इंजिन धावू लागल्याचे परवाच्या पुण्यातील मुलाखतीवरून दिसून आले. त्यामुळे राजकारणात धनुष्यबाण कुणी हाती घेतले, घड्याळ आणि त्याचे काटे कुठे चालले आहेत, इंजिनात कोळसा टाकलाय किंवा नाही, हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन करतानाच खटाव-कोरेगाव या दुष्काळी मतदारसंघात कमळच फुलेल, असा विश्‍वास भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांनी व्यक्त केला.\nकोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाच्या भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, अतुल कुमारजी, नरेंद्र राऊत, संतोष जाधव,जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य निलादेवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.\nपूनम महाजन पुढे म्हणाल्य���, विरोधकांनी राजर्षी शाहू, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उपयोग मतांच्या राजकारणासाठीच केला. खटाव-कोरेगाव मतदार संघातील विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवून या भागातील जनतेसाठी पाणी आणण्याची धमक केवळ महेश शिंदे यांच्यामध्येच असून त्यामागे भाजपाची मोठी ताकद उभी आहे. युवा नेते महेश शिंदे व सहकार्‍यांचे या मतदार संघातील कार्य चांगले असून त्यांनी आणखी युवक संघटीत करुन या भागात कमळ फुलविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nयुवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले, भारतीय जनता पक्ष नेहमीच कर्तृत्ववान व्यक्तीच्या नेतृत्वगुणांना वाव देत आला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. याचाच अर्थ पक्ष घेत असलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत आणि म्हणूनच भविष्यातही पक्षाला अच्छे दिन येणार आहेत.\nयावेळी मतदार संघात कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकर्‍यांचा पूनम महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन राहुल यादव यांनी केले. यावेळी कोरेगाव-खटाव मतदार संघातील भाजपा ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.\nजिहे-कठापूरला सुप्रमा देऊन दुष्काळी शेतकर्‍यांना दिलासा दिला : युवक नेते महेश शिंदे\nखटावच्या पवित्र भूमिने देशाला लक्ष्मणराव इनामदारांसारखे फार मोठे मार्गदर्शक दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम त्यांनी केले. महान मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्य या ठिकाणी सुरु आहे. कार्यक्षम युवकांची जडण घडण, शेतकर्‍यांचे जीवन समृध्द बनवणे,सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे या कामांना पक्षाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जात आहे. पक्षाने सत्तेवर येताच या दुष्काळी भागातील जिहे-कठापूर योजनेला सुप्रमा देऊन इथल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. याउलट विरोधकांनी या योजनेची आणि जनतेची क्रुर चेष्टाच केली असल्याचे युवा नेते महेश शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.\nपाणी आणण्याची धमक केवळ भाजपमध्येच\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीने सलग 15 वर्षे सत्ता भोगली, जनतेला त्यांनी लुबाडले आणि ते निघून गेले. गेली साठ वर्षे विरोधकांनी खटाव-माणच���या जनतेला पाण्याच्या फक्त आशा दाखवल्या. दुष्काळी भागात पाणी आणण्याची ताकद केवळ भारतीय जनता पक्षातच असल्याचे खा. महाजन म्हणाल्या.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-parents-of-the-trip-students-worry/", "date_download": "2019-03-26T08:11:15Z", "digest": "sha1:3I7IRQ2URSEIR2UBVVG7PHYYTZ2FSF5H", "length": 8223, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुर्घटनांमुळे असुरक्षित वातावरण; शाळांनी खबरदारी घेण्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Satara › दुर्घटनांमुळे असुरक्षित वातावरण; शाळांनी खबरदारी घेण्याची गरज\nसहलीच्या विद्यार्थ्यांची पालकांना चिंता\nडिसेंबर-जानेवारी हा कालावधी शैक्षणिक क्षेत्रात सहलींचा हंगाम मा नला जातो. परंतु, गत वर्षभराच्या कालावधीत अनेक ठिकाणी दुर्घटना व अपघात झाल्याचे ऐकण्यास मिळाले आहे. या सर्व घटनांमुळे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र आपली मुले घरी येईपर्यंत चैन पडत नाही. सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, सोमवारी किल्‍ले अजिंक्यतार्‍यावर अशाच एका पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांच्या बसला झालेला अपघातही थरकाप उडवून गेला.\nविद्यार्थी व शिक्षकांना सहलीला जाऊन आल्यावर पुढील अभ्यासासाठी नवी ऊर्जा मिळावी म्हणून सहलींचे पर्यटन स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे इ. ठिकाणी आयोजन केले जाते.\nसर्व शाळांमध्ये सध्या शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे. बर्‍याच शाळांमध्ये सहलीची ठिकाणे निश्‍चित करुन तारखाही ठरवल्या आहेत. सहलीदरम्यान होणार्‍या दुर्घटना, गैरप्रकार यामुळे विद्यार्थ्यांना सहलीला पाठवताना पालक साशंक असतात. सहलीचा निखळ आनंद घेण्यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक सहलींच्या नियमावलीचे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले आहे.\nत्यामध्ये सहलीसाठी सरकारी बसेसचाच वापर करावा, जिल्हा किंवा जिल्ह्याबाहेरील सहलींसाठी गट शिक्षणाधिकार्‍यांची, इतर राज्यातील सहलीच्या ठिकाणांसाठी जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांची परवानगी गरजेची असते. 50 विद्यार्थ्यांबरोबर किमान 3 शिक्षक असणे आवश्यक आहे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच समुद्र, पर्वत, टेकड्या, नदी, तलाव ही ठिकाणे सहलीसाठी टाळावीत. प्रवासादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.\nडिसेंबर महिन्याच्या आधी सहलींचे नियोजन करणे गरजेचे असते. मात्र शासकीय परीक्षा व इतर शैक्षणिक कामकाजामुळे सहलींचा कालावधी जानेवारीपर्यंत वाढत आहे.जिल्ह्यातील शाळांच्या सहलींसाठी सज्जनगड, कराड, कोयनानगर, टोप कोल्हापूर, पन्हाळा, जोतिबा तसेच मुक्कामी सहलींसाठी गणपतीपुळे, डेरवण, मार्लेश्‍वर, कोकण दर्शन अशी ठिकाणे प्राधान्याने निवडली जात आहेत.\nसुभेदार नारायण ठोंबरे अनंतात विलीन\nशिवसेना पदाधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा\nराज्यकर्त्यांना सत्तेची धुंदी व मस्ती\nशिवराज चौकातील उड्डाणपूल खचला\nकार पलटी होऊन तीन जखमी\nमराठीच्या ‘अभिजात’साठी आंदोलनाचे नेतृत्व करणार\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Visit-of-Satara-Zilla-Parishad-to-Maharashtra-Legislature-Panchayat-Raj-Committee-on-April-11-13/", "date_download": "2019-03-26T08:09:48Z", "digest": "sha1:OCQJPVBHD4BLWC2K2S7TAJRVXPTEEWNQ", "length": 9100, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीआरसीच्या दौर्‍याने झेडपी ‘अलर्ट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्���े अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Satara › पीआरसीच्या दौर्‍याने झेडपी ‘अलर्ट’\nपीआरसीच्या दौर्‍याने झेडपी ‘अलर्ट’\nराज्य शासनाच्या महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती दि.11 ते 13 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहासह इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली असल्याने परिसर उजळून निघाला आहे. झेडपीचे अधिकारी व कर्मचार्‍यांची मंगळवारी सकाळपासूनच लगीनघाई सुरू होती. दरम्यान, समितीमधील आमदार व मंत्रालयातील काही अधिकारी मंगळवारी सातार्‍यात दाखल झाले.\nपंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 28 आमदारांचा ताफा तीन दिवस सातारा येथे मुक्काम करणार आहे.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहातील जुनी आसनव्यवस्था काढून मंत्रालयातील दालनाप्रमाणे नवीन लूक देवून सी आकाराचे डायस उभारण्यात आले आहे. त्यामुळे समितीमधील सर्व आमदार एकत्र बसून समोर मंत्रालयातील अधिकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहातील गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेली वातानुकूलित सुविधा सुरू करण्यात आली आहे.\nसमितीच्या निवासाची व्यवस्था विश्रामगृह, हॉटेल प्रीती व हॉटेल राजतारा येथे करण्यात आली आहे.आमदारांसाठी संपर्क अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दौर्‍यानिमित्त मंगळवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेतील सर्व विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची रात्री उशिरापर्यंत लगीनघाईच सुरू होती. ज्या त्या अधिकारी व कर्मचार्‍यांना नेमून देण्यात आलेली कामे करताना दिसत होती. सन 2012-13 व 2014 या कालावधीत जिल्हा परिषदेत असलेले अधिकारी सध्या मिनीमंत्रालयात तळ ठोकून आहेत. त्यांच्या कार्यकाळात काढलेल्या लेखा आक्षेपासह वार्षिक प्रशासन प्रश्‍नावलीवर संबंधित अधिकारी अभ्यास करताना दिसत होते. समितीमधील पदाधिकारी व आधिकार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज आरोग्य पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.\nपंचायत राज समिती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यासह विविध विभागांना भेट देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग पंचायत राज समितीच्या दौर्‍यामुळे अलर्ट झाले आहेत. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत जिल्ह्यातील आमदार व जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. 11 वाजता सन 2012 व 13 च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील सातारा जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची जि.प. सभागृहात समिती साक्ष घेणार आहे.\nगुरूवार दि. 12 रोजी सकाळी 9 पासून जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायती व अंगणवाड्यांना भेटी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची साक्ष समिती घेणार आहे. शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी 10 पासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन 2013 व 14 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेण्यात येणार आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Harvey-Rain-In-Sangola-Tehsil/", "date_download": "2019-03-26T08:36:30Z", "digest": "sha1:JF7OWSL6Y6XNACBGM5CVSA42WOE5JBK4", "length": 7167, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वादळी पावसाचा तडाखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Solapur › वादळी पावसाचा तडाखा\nसांगोला : तालुका प्रतिनिधी\nशहर व तालुक्यात सोमवारी रात्री 8 वा.च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 22 गावांतील 152 घरांवरील पत्रे उडून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. सुमारे 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात चोहोकडे पाणीच पाणी झाले होते. तर स्टेशन रोड व वासूद रोडवरील गटारी तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. तालुक्याती�� 22 गावातील 152 घरावरील पत्रे उडून कुटुंब बेघर झाली आहेत. तालुक्यात 9 मंडलनिहाय 73 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ज्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत अशा कुटुंबांचे पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार संजय पाटील यांनी दिले आहेत.\nसोमवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचे आगमन झाले. मान्सूनपूर्व पावसामुळे सांगोला-मंगळवेढा रोडवरील सुरवसे पेट्रोल पंपाजवळ लिंबाचा वृक्ष उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तासानंतर जेसीबीद्वारे उन्मळून पडलेला वृक्ष बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. जवळपास दोन-अडीच तास रस्त्यावर ताटखळत रहावे लागल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल संताप व्यक्‍त केला. जुजारपूर येथील घरांवरील पत्रे उडून गेल्याने मारुती गाडे जखमी झाले. तर उदनवाडी, झापाचीवाडी, तिप्पेहाळी, लोणविरे, बामणी, धायटी, येथील प्रत्येकी 1 घरावरील जुनोनी 2, काळुबाळूवाडी 3, डोंगरगांव 3, सोनंद 5, कडलास 5, बुरंगेवाडी 30, जवळा 40, भोपसेवाडी 11, आगलावेवाडी 25, तरंगेवाडी 2, सोनलवाडी 2, एखतपूर 3, कमलापूर 5, सांगोला 4, वासूद 5, अशा 152 घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबाचे नुकसान झाले आहे.\nजवळा-कडलास रोडवरील देशमुख वस्तीजवळ वृक्ष उन्मळून पडल्याने जवळपास 10 तास वाहतूक ठप्प झाली होती. घेरडी, जवळा, भोपसेवाडी, आगलावेवाडी येथे वीजेच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात तब्बल 18 तासांनी वीज आली, परंतू अर्ध्या तासात पुन्हा गायब झाली. उपनगरातील रेल्वे लाईनच्या पश्चिम भागात दु.4 नंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. वादळी वार्‍याचा जोरदार फटका वीज वितरण कंपनीला बसला असून शहर व तालुक्यात रात्रभर वीज गुल झाली होती. वीजेअभावी फॅन, कुलर, ए.सी., बंद असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यास सामोरे जावे लागले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/3natigoti/page/8/", "date_download": "2019-03-26T07:57:11Z", "digest": "sha1:WJHJFW2KQHKAGIOMRCPEFLRB6QSVVBQO", "length": 14587, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "नातीगोती | Saamana (सामना) | पृष्ठ 8", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nडॉ. विजया वाड सहवासाने प्रेम वाढतं... पण कधीकधी अतिपरिचयात अवज्ञाही होते... राधाबाई सचिंत होत्या. कुमूद आणि तनय पुनः पुन्हा विचारीत होते, ‘‘काय एवढी वादावादी...\nआपल्या बाळाने उच्��ारलेला पहिलाच शब्द ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. घरातील प्रत्येकजण त्याचे बोबडे शब्द ऐकायला उत्सुक असतो. मग तो शब्द बाळाला पुन्हा पुन्हा...\nशीतल तळपदे तुमची मैत्रीण - रंगभूमी तिच्यातली सकारात्मक गोष्ट - सकारात्मक ऊर्जा तिच्यातली खटकणारी गोष्ट - कोणतीच नाही तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट - मला मिळालेली प्रसिद्धी. कारण...\nक्षितिज झारापकर,[email protected] चित्रपट-मालिकांमधील सेलिब्रिटी जोडी रिअल लाइफ जोडी असणं सगळ्यांच्याच परिचयाचं आणि उत्सुकतेचंसुद्धा. आपल्या मराठी नाटकातील अशीच थिएटर लाइफ ते रिअल लाइफ जोडी म्हणजे लीना...\nयोगेश नगरदेवळेकर एकमेकांप्रति प्रेम भावना, आत्मियता, जिव्हाळा हा केवळ माणसांमध्येच नव्हे तर प्राण्यांमध्येही तितक्याच तीव्र असतात. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे सगळी फसवी नाती’ असे माणसांच्या नात्यांबद्दल...\nराहुल मेहंदळे तुमची मैत्रीण... - श्वेता मेहेंदळे तिच्यातली सकारात्मक गोष्ट - माझे आर्थिक व्यवहार ती बघते. कारण त्याचा मला प्रचंड ताण येतो. माझ्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून...\n>>नम्रता पवार<< आजची आई सतत २४ तास आपल्या मुलांबरोबर राहू शकत नाही. पण मुलांच्या भवतालची सगळीच माणसं चांगली असतील याची काय खात्री... अशावेळी आईनेच आपल्या बाळांना...\nआज पाडवा. खास पती-पत्नीच्या नात्याचा दिवस. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर सांगताहेत या सुंदर नात्याविषयी... या जगात कोणतं नातं खरं... कोणतं नातं सगळ्यात जवळचं... मुळात एकमेकांना अपरिचित...\nपूजा घाटकर,नेमबाज माझी पहिली सखी तुमची मैत्रिण...भारती घाटकर (माझी आई) तिच्यातली सकारात्मक गोष्ट...प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार कसा करायचा हे ती सांगते. तिच्यातली खटकणारी गोष्ट... तिच्यातलं मला काहीच खटकत नाही. दिवाळीनिमित्त तिच्याकडून...\nनातं फक्त रक्ताचंच असतं का… मनाचं नातं याहून मोठं असतं…\nडॉ. विजया वाड ‘अहो, कोण आलंय पाहिलंत का’ ‘कोण गं’ ‘या तर बाहेर. बघा तरी. निळी परी आलीय.’ वामनराव बाहेर आले. बघतच राहिले. निळी परी खरंच की समोर...\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्���ू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/solpaur-university-news/", "date_download": "2019-03-26T08:31:02Z", "digest": "sha1:SES4CVHI3CW2EG7X54PU7OEGWYEUMEFV", "length": 8022, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापूर विद्यापीठ नामकरणासाठी तब्बल ३० नावांचा प्रस्ताव", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nसोलापूर विद्यापीठ नामकरणासाठी तब्बल ३० नावांचा प्रस्ताव\nटीम महाराष्ट्र देशा- सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ हेच असावे, असा ठराव सिनेट सभागृहाने केला असला तरी तब्बल ३० नावांचे प्रस्ताव सोलापूर विद्यापीठाकडे आले आहेत. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी ही माहिती दिली.\nविविध सामाजिक, राजकीय संघटनांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.सोलापूर विद्यापीठासाठी पुढे नावे सुचवण्यात आली आहेत. शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ (अॅड. गंगाधर पटणे), महात्मा बसवेश्वर किंवा सिद्धेश्वर (शिवा वीरशैव संघटना), सिद्धेश्वर (सोलापूर विद्यार्थी संघ, सतीश राजमाने), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (आमदार प्रकाश शेंडगे), लोकमाता अहिल्यादेवी होळकर (ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), राजमाता अहिल्यादेवी होळकर (जय मल्हार युवा मंच), तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर (जिवा सेना, औरंगाबाद), पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (शिवसेना, पुरूषोत्तम बरडे), साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विद्यापीठ (दलित महासंघ), द्वारकानाथ कोटणीस (एसएफआय), संत नामदेव महाराज – चरणसिंग सप्रा, महर्षी वाल्मीकी ऋषी (महादेव कोळी समाज युवक संघटना), सुशीलकुमार शिंदे (रूस्तुम कंपली यांच्या पत्रास अनुसरून शासनपत्र), भावनाऋषी विद्यापीठ (भावनाऋषी युवक संघटना), सिद्धेश्वर विद्यापीठ (आनंद मुस्तारे, सिद्धेश्वर विद्यापीठ नामांतर कृती समिती, संत रोहिदास, जनजागृती संघटना), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (सरकार सामाजिक संस्था साेलापूर), महाराष्ट्र भूषण डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी विद्यापीठ (ज्ञानोबा तावरे).सोलापूर विद्यापीठ नावाचा प्रस्ताव पाठवला अधिसभेची नववी बैठक १५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली होती. त्यात विविध संघटनांनी दिलेली निवेदने विचारात घेता भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ असेच राहील, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता\n. तसेच २६ जुलै २००८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या १५ व्या बैठकीत ठराव क्रमांक चारनुसारही व्यवस्थापन परिषद सोलापूर विद्यापीठाच्या सद्यस्थितीत कोणताही बदल करू नये, असा ठराव केला. या ठरावाची, प्राप्त निवेदनांची नावांची माहिती शासनाला कळवली आहे, असे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी सांगितले.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nशासकीय जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई-लिलाव\nकम्युनिस्ट विचारधारा आणी रक्तरंजित क्रांती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/story-for-kids-on-marathi-language-day-occasion-1636520/", "date_download": "2019-03-26T08:40:29Z", "digest": "sha1:YWUH7X5BFKQGTQ4X3FMTJ2WRV5SP7OLK", "length": 21454, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "story for kids on marathi language day occasion | अदलाबदलीचा सौदा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबोलता बोलता आजीने तिला एक्स्चेंज ऑफरची आयडिया सांगितली.\nदोस्तांनो, आजकाल आपल्याकडे व्हॅलेंटाइन ड��.. मदर्स डे.. फादर्स डे असे डे- म्हणजेच दिवस साजरे केले जातात. तस्साच एक दिवस आपण मराठी भाषा बोलणारे मोठय़ा अभिमानाने साजरा करतो २७ फेब्रुवारीला.. तो म्हणजे ‘मराठी राजभाषा दिन’ आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल, की तो २७ फेब्रुवारीलाच का आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल, की तो २७ फेब्रुवारीलाच का तर मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. आजकाल बहुसंख्य मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. त्यामुळे त्यांची मराठी वाचनाची सवय कमी झालीय. पण आपल्या मराठी भाषेतही तुमच्याएवढय़ा मुलांसाठी नामांकित लेखकांनी खूप छान छान पुस्तके लिहिलेली आहेत बरं का तर मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. आजकाल बहुसंख्य मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. त्यामुळे त्यांची मराठी वाचनाची सवय कमी झालीय. पण आपल्या मराठी भाषेतही तुमच्याएवढय़ा मुलांसाठी नामांकित लेखकांनी खूप छान छान पुस्तके लिहिलेली आहेत बरं का अशा या मराठी भाषा दिनाच्या दिवशी एका आज्जीने मराठीशीच कट्टी घेणाऱ्या नातीबरोबर केलेल्या अदलाबदलीच्या सौद्याची- म्हणजेच ‘एक्स्चेंज ऑफर’ची ही गोष्ट\nतुमच्यापैकी प्रत्येकाने ‘एक्स्चेंज ऑफर’ हा शब्द ऐकला असेल ना ‘एक्स्चेंज ऑफर’ म्हणजे कशाच्या तरी बदल्यात काहीतरी मिळवणे. म्हणजेच आपल्या आणि समोरच्याजवळच्या वस्तूंची अदलाबदल करणं. पण आज्जी आणि नातीच्या या ऑफरमध्ये काही कुठल्या वस्तूची दुकानातली खरेदी वगैरे नव्हती बरं का ‘एक्स्चेंज ऑफर’ म्हणजे कशाच्या तरी बदल्यात काहीतरी मिळवणे. म्हणजेच आपल्या आणि समोरच्याजवळच्या वस्तूंची अदलाबदल करणं. पण आज्जी आणि नातीच्या या ऑफरमध्ये काही कुठल्या वस्तूची दुकानातली खरेदी वगैरे नव्हती बरं का तरीही या ऑफरमुळे दोघींना खूप फायदाही झाला आणि त्याहीपेक्षा दोघींना खूप आनंदही झाला.\nत्याचं काय झालं- ईशाची दुसरीची परीक्षा झाल्यावर तिच्या आई-बाबांना कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी कॅनडाला जावं लागणार होतं. आजी-आजोबा, इथली शाळा आणि मित्रमंडळी���ना सोडून जाताना ईशाला खूप वाईट वाटलं होतं. सुरुवातीला टोरान्टोच्या शाळेतल्या मुलांचे, टीचरचे इंग्लिश बोलणे तर तिला नीट समजतच नसे. पण हळूहळू तिला सवय झाली. तीसुद्धा तिथल्याच पद्धतीने छानपैकी इंग्लिशमध्ये बोलायला लागली. मात्र, या सगळ्यात एक गडबड झाली. ते जिथे राहत होते त्यांच्या आजूबाजूला मराठी बोलणारे कुणीच नव्हते. त्यामुळे फक्त घरात आई-बाबांशीच मराठी बोलणे होई. त्याहून अधिक मराठी भाषा तिच्या कानावर पडतच नसे. आणि बाहेर तर सगळीकडेच इंग्रजीचा वापर चाले. त्यामुळे ईशाचे मराठी बोलणे हळूहळू खूप कमी होऊ लागले. पण तीन वर्षांनंतर आईचे तिथले काम संपल्याने बाबा तिथे मागे राहिला आणि आई ईशाला घेऊन भारतात आली. इथे त्यांच्या आजूबाजूला सगळेच मराठी बोलणारे. पण ईशाची मराठी बोलण्याची सवय तिथे मोडलेली होती. शाळेत अभ्यासात तिला फार अडचण वाटली नाही, पण सगळ्यांशी मराठी बोलायला मात्र कठीण वाटे. तसे तिला सगळ्यांचे बोलणे समजायचे, पण पटकन् बोलता यायचे नाही. आपल्या बोलण्याला कुणीतरी हसेल असे वाटून ती कुणाशी बोलणेच टाळू लागली. क्वचित ती बोलायला लागली तर थोडे अडखळत बोलायची किंवा चुकीचं मराठी बोलायची. एकदा तिच्या मोडक्यातोडक्या मराठीला कुणीतरी चिडवलं तेव्हा तिला खूपच राग आला. आणि तिनं ‘यापुढे ओन्ली इंग्लिश.. नो मराठी अ‍ॅट ऑल..’ असं रागारागानं घरात जाहीर करून टाकलं. तिचा राग शांत करताना तिच्या आजीनं विचारलं, ‘‘मला सांग, इथून तू कॅनडाला गेलीस तेव्हा तू छान मराठी भाषा बोलायचीस की नाही त्याउलट, कॅनडात गेल्यावर तुला सुरुवातीला इंग्लिश बोलायला चांगलं जमत नव्हतं ना त्याउलट, कॅनडात गेल्यावर तुला सुरुवातीला इंग्लिश बोलायला चांगलं जमत नव्हतं ना पण तू प्रयत्न केल्यावर जमलंच की नाही पण तू प्रयत्न केल्यावर जमलंच की नाही मग आता तस्संच बिनचूक मराठी बोलण्याचा प्रयत्न कर पाहू मग आता तस्संच बिनचूक मराठी बोलण्याचा प्रयत्न कर पाहू अगं, कितीही झालं तरी मराठी आपली मातृभाषा आहे. ती प्रत्येकाला निदान व्यवस्थित बोलता तरी यायलाच हवी. आपल्या मातृभाषेचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी तर म्हणते की, पुढे तू जमतील तितक्या भाषा शिकून घे. कारण भाषा सगळ्याच चांगल्या आहेत. पण त्याआधी आपली मातृभाषा मात्र बोलता यायला हवी.’’\nबोलता बोलता आजीने तिला एक्स्चेंज ऑफरची आयडिया ��ांगितली. आज्जी म्हणाली, ‘‘तुझी तयारी असेल तर मी तुला पहिल्यासारखे उत्तम मराठी बोलायला शिकवीन. पण त्याच्या बदल्यात तूपण मला काहीतरी शिकवले पाहिजेस.’’\nईशाने गोंधळून विचारले, ‘‘आज्जी, तू तर केवढी मोठ्ठी आहेस. मी काय शिकवणार तुला\n‘‘अगं सोप्पंय. मी तुझी गुरू होते आणि तू माझी गुरू व्हायचेस. मला ना, तुमचा संगणक- म्हणजे कम्प्युटर वापरता येत नाही. तुम्ही तिथे होतात तेव्हा कित्ती वेळा तुमच्याशी स्काइपवर बोलावेसे वाटायचे, पण त्यासाठी आजोबांची वाट बघावी लागायची. तुला संगणक वापरता येतो ना छानपैकी.. मग तू शिकवशील मला’’ आजीच्या प्रश्नाने ईशाचे डोळे चमकले.\n‘‘येस्स.. डन.’’ ईशाने खूश होऊन उडीच मारली.\nदोस्तांनो, अशा प्रकारे आजीने ईशाला फाडफाड मराठी बोलायला शिकवायचे आणि त्याबदल्यात ईशाने आजीला फटाफट संगणक शिकवायचा, असा दोघींमध्ये अदलाबदलीचा करार झाला. तोही आजोबा आणि तिच्या आईच्या नकळत. दुपारी दोघी गुपचूप एकमेकींचा अभ्यास घेत. आजी ईशाकडून सोपी सोपी मराठीतील गोष्टीची पुस्तके वाचून घ्यायची. तसेच थोडे थोडे मराठी शुद्धलेखनही लिहायला द्यायची. हळूहळू ईशाचा बिनचूक मराठी बोलण्याचा आत्मविश्वास वाढू लागला. तिला मराठी पुस्तकं वाचणं छान जमायला लागलं. त्याचप्रमाणे आजीही जुजबी संगणक वापरायला शिकली. ती यूटय़ूब पाहू लागली. त्यावर तिच्या आवडीचे खाना खजाना, ओरिगामीचे व्हिडीओ पाहून नवे प्रकार ती शिकली. वेळ मिळाला तर सॉलिटेरचा एखादा डावही खेळू लागली.\n‘‘ए आजी, आता आपण ही एक्स्चेंज ऑफरची गंमत कधी सांगायची गं सगळ्यांना’’ ईशाला आता धीर निघत नव्हता.\n‘‘अगं ए, आपलं ठरलंय ना येत्या २७ तारखेला- म्हणजेच मराठी राजभाषा दिनाला तू, आजोबा, आई आणि स्काइपवरच्या बाबाला मराठी पुस्तकातली गोष्ट स्पष्टपणे वाचून दाखवायची पण त्यासाठी कम्प्युटर मात्र मी स्वत: चालू करणार आणि तुझ्या बाबाशी स्काइपवर बोलणार.’’\n‘‘म्हणजे आपण दोघीही आई-बाबा, आजोबा सगळ्यांना चकित करणार ना आज्जी’’ ईशा जामच खूश झाली होती.\n‘‘म्हणजे मस्त झालाय की नाही आपला अदलाबदलीचा सौदा’’ म्हणत आजीने ईशाकडे टाळीसाठी हात पुढे केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्���ा का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/7/Article-on-Palestinian-women-fighting-for-their-rights-at-the-eve-of-womens-day.html", "date_download": "2019-03-26T08:33:43Z", "digest": "sha1:R5SIJSY2LE4FWEETES67JBSAFI4BSEQJ", "length": 9861, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी!! स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी!!", "raw_content": "\nस्वयंभू अशी दिव्य सौदामिनी\nआज ८ मार्च... जागतिक महिला दिवस...म्हणजे महिलांचा महिला म्हणून सन्मान करण्याचा दिवस. पण, जेव्हा ‘जागतिक महिला दिन’ असे म्हटले जाते, तेव्हा मुळात प्रश्न निर्माण होते, तो जगातील सगळ्या महिलांच्या अधिकारांचा. आशियाई, पाश्चिमात्त्य देशांमध्ये महिलांना निदान नावापुरता आदर मिळत असला तरी, कमनशिबी अशा आखाती देशांमध्ये परिस्थिती मात्र अतिशय बिकट. म्हणजे आधीच अठराविश्वे दारिद्य्राच्या छायेत असलेल्या या देशांमध्ये महिलांच्या अधिकारांना चक्क केराची टोपली दाखवली जाते. असेच गेली ५० वर्षं एकमेकांशी धुमसणारे दोन देश म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल. त्यांच्यातील कट्टर शत��रुत्त्वाचे पडसाद आजतागायत या दोन्ही देशांतील नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यातून महिलांची तर गोष्टच सोडा\nमुळात प्रांतवादापासून सुरुवात झालेल्या या संघर्षाने हळूहळू युद्धाचे स्वरूप धारण केले आणि त्याची झळ पॅलेस्टाईनमधल्या महिलांनाही बसली. एकीकडे जागतिक महिला दिनाकरिता महिला पुरस्कृत कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात, तर तिकडे पॅलेस्टिनी महिलांनी ‘महिला दिनी’च स्वत:च्या अधिकारांसाठी लढायचे ठरविले आहे. पण, अभिव्यक्त होण्याएवढेही स्वातंत्र्य या महिलांना नाही. पॅलेस्टिनी महिला इस्रायलविरोधात रॅली काढणार, हे कळताच ‘महिला दिना’च्या पूर्वसंध्येलाच आपल्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी आलेल्या महिलांवर इस्रायलच्या जवानांनी गोळीबार केला, ज्यात सहा महिलांचा मृत्यू झाला, तर जवळजवळ ५० महिलांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्यापैकी ३० महिला या गर्भवती असल्याचा दावा पॅलेस्टिनी वृत्तपत्रांनी केला आहे. त्यामुळे ‘महिला दिना’चा गाजावाजा करणाऱ्या आणि आपल्याला अभिव्यक्त कसे होता येत नाही, हे चारचौघात सांगणाऱ्या महिला एकीकडे असताना, दुसरीकडे अभिव्यक्त होण्यासाठीचा विश्वास एकवटून, आपली मतं मांडण्याआधीच पॅलेस्टिनी महिलांना त्यांच्या विचारांसहितच कैद करण्यात आले.\nजर आपण पॅलेस्टाईनमधील महिलांच्या समस्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तर या परिस्थितीला नक्की कोण कारणीभूत आहे, याचाच शोध आधी घ्यावा लागेल. कारण, एकूण पॅलेस्टिनींपैकी साधारण ४० टक्के लोक वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये राहतात आणि उरलेले पॅलेस्टिनी स्वत:च्याच देशात विखुरलेल्या निर्वासित छावण्यांमध्ये राहतात. मुळात या वादाला सुरुवात झाली, ती दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनचा नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या छळछावणीतून निसटलेल्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये राहण्यास सुरुवात केली तेव्हा. त्यामुळे ज्यूंनी आश्रयदात्या पॅलेस्टिनींना त्यांच्या देशात निर्वासित बनवलं आणि हा संघर्ष मग पुढे आणखीन चिघळत गेला. १९४८ साली ज्यूंचा इस्रायल हा स्वतंत्र देश जगाच्या पाठीवर उभा राहिला आणि इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन हा वाद मग पुढे पेटतच गेला. १९४८ ते १९६८ च्या काळात हजारो पॅलेस्टिनी महिलांना आपला देश सोडावा लागला, शेकडो महिला विधवा झाल्या आणि यादरम्यान महि��ांवर झालेल्या बलात्काराचे आकडे मोजण्याची हिम्मत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागालाही झाली नाही. २००३ साली पॅलेस्टाईनमधील महिलांनी महिलांसाठीच एक समिती नेमली. मात्र, आजही परिस्थिती ‘जैसे थे’च\nदरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी आणि पॅलेस्टिनींचा वंश वाढू नये म्हणून पॅलेस्टाईनमधील पुरुषांना कैद केले जाते. मात्र, यामुळेही पॅलेस्टाईनमधील महिला खचल्या नाहीत. त्यांनी आपला वंश वाढावा म्हणून ‘शुक्राणू तस्करी’ नावाचा प्रकार सुरू केला. विद्युत करंट किंवा सुटका झालेल्या कैद्याच्या माध्यमातून तुरुंगातील कैद्यांच्या शुक्राणूंची तस्करी केली जाते. म्हणजे मातृत्वाचं साधं सुखही इथल्या महिलांच्या नशिबात नाही. एवढे सगळं असूनही, या महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी रॅलीचे आयोजन केले, हेच खरे तर कौतुकास्पद म्हणावे लागेल. पॅलेस्टिनी महिलांचा हा आत्मविश्वास खरंतर इस्रायलचा पराभव आहे. कारण शेवटी,\nसहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे,\nस्वयंभू अशी दिव्य सौदामिनी\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T07:59:40Z", "digest": "sha1:T7IHY4DRUIGXETGTZIXLMLP7OYFFUGMT", "length": 4621, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:टेनिस स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा‎ (२ क)\n► उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस‎ (१ क, ७ प)\n► ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा‎ (५ क, ४ प)\n► विंबल्डन स्पर्धा‎ (३ क, ५१ प, १ सं.)\n► २०१२ यू.एस. ओपन‎ (१ प)\n\"टेनिस स्पर्धा\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:00:28Z", "digest": "sha1:F2Z75DGCM66FGOQOCO6W3GKK7MGZNA5K", "length": 4665, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► बंगाली गायक‎ (१ क, ३ प)\n► बंगाली गायिका‎ (२ प)\n► बॉलिवूड पार्श्वगायक‎ (१६ प)\n► भारतीय गायिका‎ (१२ प)\n► भारतीय शास्त्रीय गायक‎ (२ क, १०२ प)\n► हिंदी गायक‎ (२९ प)\n\"भारतीय गायक\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१२ रोजी १९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/education-and-politics-1632498/", "date_download": "2019-03-26T09:10:05Z", "digest": "sha1:TAFCFGRT7RKGFHQ6HEN73RKB7RMAS6DT", "length": 16193, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Education and Politics | शिक्षण = राजकारण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nतो सरकारचा शिक्षणाबाबत असलेला दृष्टिकोन दर्शवणारा आहे.\nगुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी स्थापलेल्या आणि आता केंद्रीय विद्यापीठ असलेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीवरून जो गोंधळ चालला आहे, तो सरकारचा शिक्षणाबाबत असलेला दृष्टिकोन दर्शवणारा आहे. त्यातही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या निवड प्रकरणात जे नाक खुपसले आहे, ते तर कोणत्याही पातळीवर अश्लाघ्य म्हणायला हवे. विश्वभारती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवृत्तीनंतर, म्हणजे दोन वर्षांपूर्वी तेथील प्र-कुलगुरू असलेले स्वपनकुमार दत्ता यांच्याकडे कुलगुरुपदाचा हंगामी कार्यभार सोपवण्यात आला. खरेतर कुलगुरू निवृत्तीपूर्वी किती तरी आधीपासून निवडप्रक्रिया सुरू होत असते. तशी ती झालीही होती. या विद्यापीठाचे कुलपती पंतप्रधान; तर राष्ट्रपती हे अभ्यागत असतात. कुलगुरू निवड समितीने तीन नावे सुचवली, त्यामध्ये हंगामी अधिभार असलेल्या प्रा. दत्ता यांचेही नाव होते. त्या नावास राष्ट्रपतींनी संमतीही दिली. मात्र ही गोष्ट मनुष्यबळ विकास खात्याने दडपून ठेवली. दोन वर्षे हंगामी कुलगुरू असलेले प्रा. दत्ता हे मागील महिन्यात निवृत्तही झाले, मात्र त्यांनी या पदाचा अधिभार कोणाकडेही सोपवला नाही. विद्यापीठीय कारभारात घडणारी ही पहिलीच घटना. प्रा. दत्ता यांच्या नावास राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर मानव संसाधन खात्याने त्यांच्या कार्यालयास पत्र पाठवून ही निवड मागे घेण्याची विनंती केली; हे तर आणखीच भयानक. प्रा. दत्ता यांचे नाव रद्द करण्याची सूचना करून नवी निवड समिती नियुक्त करण्याबाबत मंत्रालयाने पावले उचलणे, यामध्ये निश्चितच काही काळेबेरे असले पाहिजे. देशातल्या विद्यापीठांमधील राजकारणात सरकारने स्वत:हून उघडपणे भाग घेण्याची पद्धत नाही. कुलगुरू निवडताना, निकष डावलून मर्जीतल्या व्यक्तींची त्या पदावर वर्णी लावण्याची पद्धत मात्र नवी नाही. सगळीच सरकारे त्याबाबत अतिशय जागरूकपणे निर्णयप्रक्रियेत आडून का होईना, सहभागी होत असतात. सध्याच्या सरकारला प्रा. दत्ता यांना नियुक्त करायचेच नव्हते, तर त्याबाबत राष्ट्रपतींपर्यंत पोहोचणे काहीच अवघड नव्हते. मात्र झालेली नियुक्ती दडवून ठेवणे हे सरकारला अजिबातच शोभणारे नाही. या प्रकारामागे बंगालमधील राजकीय परिस्थिती कारणीभूत असली, तरीही त्याचा या विषयाशी संबंध जोडण्याचे औद्धत्य मनुष्यबळ विकास खात्याकडून मुळीच अपेक्षित नाही. राष्ट्रपतींना, त्यांनी केलेली निवड मागे घेण्यास सांगणे आणि नवी निवड समिती नेमून नवे नाव पुढे आणणे, हे राजकारणच झाले. आपण केलेली निवड प्रत्यक्षात का झाली नाही, याचा जाब खरेतर राष्ट्रपतींनी विचारायला हवा होता. अशा पद्धतीने विद्यापीठातील सर्वोच्च पदावरील निवड होऊ लागली, तर निवड करणाऱ्या तज्ज्ञांचीही काही किंमत राहणार नाही आणि निवडीस मान्यता देणाऱ्या व्यक्तीचीही. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीतही अशाच प्रकारे ढवळाढवळ होत आली आहे. मुंबई विद्यापीठ हे यासंदर्भातील अगदी ताजे उदाहरण. निवड समिती नेमतानाच कोणाचे नाव पुढे आणायचे आ��े, हे ठरवले जाण्याची एक गुप्त पद्धत निदान महाराष्ट्रात कार्यरत असते. हे सारे निवडीचे निकष ठरवण्यापासूनच सुरू होते. त्यामुळे संबंधित व्यक्तीची जातपात, धर्म आणि राजकीय विचारधारा यास विनाकारण महत्त्व प्राप्त होते. शिक्षण हे क्षेत्र तरी राजकारणविरहित आणि केवळ गुणवत्तेशीच निगडित असायला हवे, अशी भाषणे करून प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागण्याची ही राजकीय पद्धत मोडूनच काढायला हवी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/let-women-go-to-sports-stadiums-1119327/", "date_download": "2019-03-26T08:50:05Z", "digest": "sha1:FNK3242H2L3NAZ2U7IXZAES3KC6C76KO", "length": 17940, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लेट वुमन गो टू स्टेडियम’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे ���िलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n‘लेट वुमन गो टू स्टेडियम’\n‘लेट वुमन गो टू स्टेडियम’\nगेल्या वर्षी साधारण याच काळात इराणमध्ये व्हॉलीबॉल मॅच पाहायला स्टेडियममध्ये गेलेल्या घोनचेह घवामी या २५ वर्षीय ब्रिटिश-इराणी तरुणीला अटक होऊन एक वर्षांचा तुरुंगवास झाला.\nगेल्या वर्षी साधारण याच काळात इराणमध्ये व्हॉलीबॉल मॅच पाहायला स्टेडियममध्ये गेलेल्या घोनचेह घवामी या २५ वर्षीय ब्रिटिश-इराणी तरुणीला अटक होऊन एक वर्षांचा तुरुंगवास झाला. स्त्रियांना कोणतेही पुरुषी खेळ बघण्यासाठी स्टेडियमवर जाण्यास इराणमध्ये बंदी असल्याचा फटका तिलाही बसला. तो बसायला हवा होता का, हा प्रश्न विचारायचा नाही. अर्थात प्रकृतीच्या कारणास्तव तिची पाच महिन्यांनी सुटका झाली खरी, पण आज पुन्हा एकदा तोच प्रश्न त्याच उत्तरासह इराणी स्त्रियांच्या इच्छेवर ‘बॅन’ म्हणून थोपवण्यात आला आहे.\nअनेकांनी प्रयत्न करूनही, आंदोलनं करून, ट्विटर, फेसबुकवरून आवाज उठवूनही पुन्हा एकदा १९ जूनला झालेली इराण-अमेरिका व्हॉलीबॉल मॅच इराणी स्त्रियांना बघता आली नाहीच. अर्थात हा नकार काही आजचा नाही. असे अनेक नकार पचवतच आजची इराणी स्त्री ‘पुढे’ जाते आहे. अर्थात या नकाराची मुळं थेट पोहोचतात १९७९ मध्ये.\nतेव्हाच्या इराणी राज्याक्रांती वा इस्लामिक क्रांतीनंतर करण्यात आलेल्या अनेक ठराव वा कायद्यांपैकी एक आजही इराणी स्त्रीला खेळाचा मनमुराद आनंद घेण्यापासून रोखतो आहे. आणि त्यासाठी तथाकथित कट्टरवादी कसले कारण पुढे करत आहेत, तर स्पोर्ट्स कपडय़ातील पुरुषी देहांचे आणि शेरेबाजीचं. (स्त्रियांचे खेळ बघायला जास्तीत जास्त पुरुष गर्दी करतात, त्यामागे असे कारण देणे आपण समजू शकतो, पण स्त्रियांसाठीही तेच) इराणी स्त्रियांना पुरुषी देहांशिवाय तिकडे दुसरे काय बघायला मिळणार आहे, असा प्रश्न जेव्हा तिथला सांस्कृतिक विभाग प्रमुख विचारतो तेव्हा तो स्वत: एखादा खेळ कशासाठी बघतो, हा प्रश्न आधी त्यालाच विचारायला हवा. किंवा स्त्री वर्गाला खेळातले काय कळते) इराणी स्त्रियांना पुरुषी देहांश���वाय तिकडे दुसरे काय बघायला मिळणार आहे, असा प्रश्न जेव्हा तिथला सांस्कृतिक विभाग प्रमुख विचारतो तेव्हा तो स्वत: एखादा खेळ कशासाठी बघतो, हा प्रश्न आधी त्यालाच विचारायला हवा. किंवा स्त्री वर्गाला खेळातले काय कळते असे त्याला म्हणायचे असेल तर त्याने आपली कूपमंडूक वृत्ती बाजूला ठेवून जगभरात स्त्रिया खेळत असलेले विविध खेळ, स्पर्धा पाहायला हव्यात.\nखरे तर बदलत जाणाऱ्या जगाचे वारे इराणवरूनही जात आहेत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत आजही तिथली कट्टरता घट्ट पाय रोवून आहे. खूप संघर्ष करून, स्वत:ला सिद्ध करत आणि मुख्य म्हणजे काही पुरुषांची बदललेली मानसिकता यामुळे स्त्रियांसाठी प्रगतीची दारे काही प्रमाणात किलकिली होत आहेत. आज इराणच्या पार्लमेंटमध्ये २९० पैकी ९ जणींनी आपले स्थान मिळवले आहे, ते या किलकिलत्या दारातूनच. सध्याचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या याच प्रयत्नांमुळे यंदाच्या महिला क्रीडाप्रेमींच्या मनात आपल्याला ही मॅच तरी स्टेडियमवर जाऊन बघायला मिळेल असे वाटले होते. तेहरानच्या १२ हजार प्रेक्षक क्षमतेच्या आझाद क्रीडांगणामध्ये २०० जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्यावर तर या आशा अधिकच पल्लवित झाल्या. मात्र तो फुसका बारच ठरला. कारण त्या इराणच्या स्त्री क्रीडाप्रेमींसाठी नसून परदेशी अधिकारी आणि क्रीडापटूंच्या पत्नी आदींसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले.\nस्त्री-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यां आणि सुधारणावादी महिला विभागाच्या उपाध्यक्षा शाहीनडोख्त मोलावाडी यांनी मात्र या बंदीच्या विरोधात ट्विटर, फेसबुकवर जोरदार मोहीमच उघडली आणि ‘लेट वुमन गो टू स्टेडियम’ या हॅशटॅगखाली त्यावर बरीच गरमागरम चर्चाही रंगली. त्यातली आणखी एक आशेची बाब म्हणजे अनेक पुरुषांनीही या बंदीच्या विरोधात आपला आवाज मिसळलाय. पण कट्टरवाद्यांच्या दहशतीला अजून तरी संवेदनशीलता स्पर्श करत नाही. काय असेल यामागे\nतिला खेळ बघण्यापासून रोखण्याइतका मर्यादित उद्देश यामागे नाहीच. बाईची जागा त्यांच्यासाठी फारच खाली, तळातच आहे. तिला तिथून वर काढण्याचे प्रयत्न समाजात अनर्थ घडवेल हे जे गृहीतक वर्षोनुवर्षे कट्टरवाद्यांच्या मनात रुतले आहे ते त्यामागे आहे. जोपर्यंत त्या गृहीतकाची मुळे ढिली होत नाहीत तोपर्यंत ते समूळ नाहीसे करता येणार नाही. मात्र जोपर्यंत या विचारातला फोलपणा त्यांना जाणवत नाही तोपर्यंत या स्त्रीच्या नशिबी आलेला कोंडवाडा नाहीसा होणार नाही. मात्र हे गृहीतक बदलण्यासाठी यापुढे कुणाचे बळी जाऊ नयेत किंवा कुणाला तुरुंगवास होऊ नये, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sunil-tatkare-comment-on-shivsena-and-bjp/", "date_download": "2019-03-26T08:45:15Z", "digest": "sha1:NWHHEFVJUZBHOZISZEHEI5CG2U4ICIP4", "length": 5440, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना लाचारासारखी सत्तेला चिकटून- सुनील तटकरे", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नाग���िकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nशिवसेना लाचारासारखी सत्तेला चिकटून- सुनील तटकरे\nटीम महाराष्ट्र देशा- सिंहाच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. आणि सेना लाचारासारखी सत्तेला चिकटून आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या या दोन्ही पक्षांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे. चला अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनासाठी तयार होऊया. असं ट्विट सुनील तटकरे यांनी केलं आहे.\nसिंहाच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. आणि सेना लाचारासारखी सत्तेला चिकटून आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या या दोन्ही पक्षांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे. चला अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनासाठी तयार होऊया. #हल्लाबोल #वसमत @NCPspeaks pic.twitter.com/KDVIVqaTeO\nराज्यात साडेतीन वर्ष बिनपैशाचा तमाशा सुरु आहे. एकजुटीची वज्रमुठ सरकारच्या माथ्यावर हाणण्यासाठी सज्ज व्हा. खोटारडया सरकारच्या विरोधात हे हल्लाबोल आंदोलन आहे. हिंगोलीवासियांनो, साथ दया. असे हल्लाबोल आंदोलनात सुनील तटकरे बोलत होते.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nशिवबंधनानंतर शिवसैनिकांच्या हातात वाघाच्या अंगठीचा नवा ट्रेंड\nभाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/bank-strike-in-2019-union-calls-for-2-day-strike-these-services-may-be-impacted-14185.html", "date_download": "2019-03-26T08:47:16Z", "digest": "sha1:EWLZBKQK7M57M6L6C2XBPHCOK2EEV25V", "length": 26615, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Bank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपावर; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प! | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर��वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nBank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपा���र; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प\nयेत्या नव वर्षात पुन्हा बँक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2019 च्या 8-9 तारखेला बँक व्यवहार ठप्प होणार आहेत.\nसरकारने काही दिवसांपूर्वीच विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँक (Dena Bank) या बँकांचे बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda) या बँकेत विलिनीकरण केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला होता. मात्र पुन्हा एकदा नवीन वर्षात बँक कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात येणार आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशियेशन (AIBE) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार आहेत. तर बँकींग क्षेत्रातील काही कारणास्तव हा संप पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जर डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट यासारखी बँकेची काम करवयाची असल्यास त्यांना ती संप संपल्यावर करता येणार आहेत. बँकेने संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. परंतु हा संप एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी असणार आहे.मात्र पुन्हा युनायडेट बँक 20 दिवसाच्या आतमध्ये तिसऱ्या वेळी संप पुकारण्याचा इशारा देणार आहेत. (हेही वाचा-Nation-wide Bank Strike: बँका आज बंद तब्बल 10 लाख कर्मचारी संपावर)\nतर 21 डिसेंबर रोजी विविध राज्यातील जवळजवळ 3.20 लाख अधिकारी बँकेचे कार्य पाहत होते. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण, कर्मचारी वेतनवाढ तसेच, इतर अनेक मागण्या आणि मुद्द्यांवरुन बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees ) संप पुकारला होता.\nBank Strike: 25 कोटी बँक कर्मचारी दोन दिवसीय देशव्यापी संपावर\nबँक विलीनीकरण झाल्याने ग्राहकांवर परिणाम, या व्यवहारामध्ये होणार बदल\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘���वे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/major-accident-near-yeola-10-dead-15-injured/", "date_download": "2019-03-26T08:55:10Z", "digest": "sha1:26TTI66NY3EW7NO3WDMDUAHWONNJLF3Z", "length": 15560, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "येवल्यात भीषण अपघात; १० ठार, १५ जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श���रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nयेवल्यात भीषण अपघात; १० ठार, १५ जखमी\nयेवला-मनमाड रोडवर रविवारी भीषण अपघात झाला. क्रुझर जीप आणि व्हॅनचा हा अपघात इतका भयानक होता की यात १० प्रवासी जागीच ठार झाले तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. क्रुझर जीपमधील प्रवासी घरगुती कार्यक्रम आटोपून धुळ्याला परतीच्या प्रवासाला निघले होते.\nरविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येवला-मनमाड रोडवर एका मोटारबाईकला वाचवण्यासाठी बाजूने रस्ता काढण्याच्या तयारीत असलेल्या क्रुझर जीपची समोरून येणाऱ्या व्हॅनवर इतक्या जोरात धडक बसली की व्हॅन आणि क्रुझरमधील १० प्रवासी जागीच ठार झाले तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. क्रुझरमधील प्रवासी हे धुळ्याचे असून ते साखरपुड्याहून परतीच्या प्रवासाला निघाले होते. जखमी प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटलेली नसल्याने त्यांच्याविषयी माहिती मिळवणे कठीण झाले आहे. मृत आणि जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.\nमृतांची नावे -आदित्य मरसाळे (वय -१२), महेश दिलीप राव (वय-४२, रा. पाशीपुल, अण्णाभाऊ साठेनगर, धुळे), यश महेश राव (वय १०), ओम्नीचालक संजय हरी सोनवणे (वय ३२ रा.अयोध्यानगर,मनमाड), निशांत मनोज तिवारी (वय-२३, इटावा,ता.बरकनर,जि.बाकेनार) तसेच आशुतोष तिवारी यांची पत्नी. इतरांची ओळख अद्याप समजू शकली नाही.\nक्रूझर जीप मध्ये १६ ते १७ प्रवाशी होते. कोळपेवाडी त कोपरगाव येथून साखरपुडयाचा कार्यक्रम आटोपून वराकडील मंडळी धुळ्याकडे चालली होती. क्रूझरच्या मागून येऊन पल्सर ने क्रूझरला ओव्हरटेक केले. ओव्हरटेक अतिशय खेटून केल्याने क्रूझ���च्या चालकाने करकचून ब्रेक दाबले. त्यात वेग जास्त असल्याने क्रूझरचे पुढचे चालक बाजूचे टायर फुटले. अन क्रूझरने मनमाड कडून शिर्डी कडे जाणाऱ्या मारुती ओम्नी व्हॅनला जोरात धडक दिली. त्यावरच धुळे येथून पुणे जाणाऱ्या धुळे – पुणे बसने धडक दिली. मात्र बसचा वेग त्वरित आटोक्यात आल्याने बसमुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी क्रूझर व ओमनीच्या धडकेत या दोनही वाहनातील प्रवासी बाधित झाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलध्यानचंद यांच्यासाठी ‘भारतरत्न’ची भीक मागू नये\nपुढीलदोन महिन्यांत पेट्रोल ४ तर डिझेल २ रुपयांनी महागले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-vidarbha-news-passport-office-48999", "date_download": "2019-03-26T08:41:01Z", "digest": "sha1:Y4FVSTM6LKNAVN3IM3XVLWX6JN6MHMCF", "length": 13732, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola vidarbha news passport office अकोल्यात लवकरच पासपोर्ट कार्यालय | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nअकोल्यात लवकरच पासपोर्ट कार्��ालय\nबुधवार, 31 मे 2017\nअकोला - अकोल्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने पासपोर्ट कार्यालयासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.\nअकोला - अकोल्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने पासपोर्ट कार्यालयासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कार्यालयाचे बांधकाम सुरू होणार आहे.\nव्यवसाय, पर्यटन आदी कामांसाठी विदेशात जाणाऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मोठ्या अडचणीच्या प्रक्रियेतून जावे लागत होते. त्यामुळे पासपोर्ट काढून देणाऱ्यांची एक साखळी निर्माण झाली होती. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी नागपूरला जावे लागत असते. पासपोर्ट काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता पासपोर्ट कार्यालय अकोल्यातच स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यानुसार 2015 मध्ये प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता.\nअकोला जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा प्रस्ताव काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. या संदर्भात डॉ. रणजित पाटील यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना सूचना करीत सर्व तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी एक कोटी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला; तसेच इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पासपोर्ट नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत असावी असा उल्लेख प्रस्तावात आहे.\nअकाेला : निवडणूकीच्या तोंडावर भरारी पथकाने पकडले 53 लाख\nअकाेला : अकोला लोकसभा मतदार संघातील अकाेला पश्चिम विधानसभा मतदान संघ कार्यक्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या स्थिर पथकाने दाेन वेगवेगळ्या कारवाया...\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंब��-बंगळूर...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\n\"प्लास्टिक'विरोध मोहीम पुन्हा जोर धरणार\nजळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T08:40:27Z", "digest": "sha1:65IASACDTQARA323DQWO73BYP47XZH5I", "length": 5973, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "घटना घडली परंतु सुदैवाने अपघात टळले – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nघटना घडली परंतु सुदैवाने अपघात टळले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nठाणे-: टीएमसीच��या अधोरेकेखाली आरडीएमसी मार्फत मेसर्सवरील काम चालू असताना अचानक दोन झाडे खाली पडली . आणि ओम प्रॉपर्टीज (मालकः श्री. राकेश म्हात्रे) सॅफिअर हॉस्पिटल समोर, नागनाथ म्हात्रे तलावाच्या बाजूला, एजेंडा भवन, साई नगर, खारेगाव येथे हि घटना घडली आहे. त्वरित घटनास्थळी आरडीएमसी, पोलीस अधिकारी, एमएसईडीसी अधिकारी, 1 अग्निशमन यंत्र आणि 1 रेस्क्यू वाहनासह अग्निशमन दल दाखल झाले आणि परिस्तिथी अन्वरण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सुदेवाने अपघात आणि कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.\nTags: #घटना घडली परंतु #सुदैवाने #अपघात टळले\nतेजस एक्स्प्रेसने चिरडले ३ कामगार\nआता पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास फेरपरीक्षा होणार,निकालाच्या दोन महिन्यांत फेरपरीक्षा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:21:45Z", "digest": "sha1:TNHSYLD6WFAF6TNMB4TYYNRMZKJ6FDMY", "length": 10472, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित���र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nखेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nपुणे-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मार्गदर्शनाखाली या दुसऱ्या खेलो इंडीया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले,त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही क्रीडा क्षेत्रासाठी काम करत आहोअसे सांगत त्यांनी या खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी आहोत,ह्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा जवळजवळ 10 दिवस चालणार आहे तरी या क्रीडा स्पर्धेचे थेट प्रेक्षपण टी.व्ही माध्यमातून होणार आहे, देशभरात ह्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे सामने पाहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे भारतातील अनेक भागात असलेल्या इतर लहान खेळाडूंना प्रेरणा मिळेल,क्रीडा क्षेत्राचा विकास होईल आणि या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेविषयी व ह्या उपक्रमात कोणत्या योजना आहेत याविषयी प्रचार प्रसार होईल.\nया खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतून जवळपास १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल जेणेकरून त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत व इतर आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरी करता येईल,खेळ हा फक्त पुस्तकात शिकता येत नाही,तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात कृती करावी लागते, आजचा युवा मजबूत होण्यासाठी युवकांनी मैदानावर खेळलं पाहिजे,शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानवर मेहनत केली पाहिजे याचबरोबर तंदुरुस्त भारत निर्माण कार्यक्रमात युवा पिढीचा वाटा असला पाहिजे या मैदानावर खेळा आणि भारत निर्माण कार्यक्रमात सहभागी व्हा असे आव्हान केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड जी यांनी केले.\nया खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही पण या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाचा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव श्री.राहूल भ���नागर जी यांनी वाचून दाखविला.याचबरोबर खेलो इंडीयाच्या “जया आणि विजया” या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारून ,कार्यक्रमाच्या ठिकाणी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडीयाची मशाल ज्योत मान्यवरांच्या हाती दिली गेली यावेळी स्वतःकेंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी व खेळाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.\nTags: #खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी #पंतप्रधान नरेंद्र मोदी #महाराष्ट्र शासनाच\nमाणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला\nतुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का- मोदींची विरोधकांवर टीकास्त्र\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/6/Article-on-BCCI-and-ICC-conundrum.html", "date_download": "2019-03-26T08:18:56Z", "digest": "sha1:JPAF7RDT7ZL4A4NRHLYNTARIN3TC3VD7", "length": 11308, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " एकमेका साहाय्य करु... एकमेका साहाय्य करु...", "raw_content": "\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांचं ’तुझं माझं जमेना, पण तुझ्यावाचून करमेना’ असचं काहीसं नातं. मुळात या दोघांचं ध्येय एकच, क्रिकेटचा प्रसार आणि या खेळातून कमाई. मात्र, बीसीसीआय हे आत्तापर्यंतचे जगातील सर्वात श्रीमंत मंडळ. त्यामुळे आयसीसी कोणत्या ना कोणत्या कारणाने, बीसीसीआयची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसते. म्हणजे अलीकडेच पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयने ��हशतवाद पसरविणार्‍या देशांवर बहिष्कार टाका, या आशयाचे पत्र आयसीसीला लिहिले होते. मात्र, याचे खंडन करत पाकिस्तान विश्वचषकात खेळणारच, या मतावर आयसीसी ठाम राहिली. त्यातच सध्या या दोन्ही संस्थांमध्ये वाद आहे सुरू आहे, तो आगामी २०२१ मध्ये २० षटकांचे आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या आयोजनावरून. बीसीसीआयने या दोन्ही विश्वचषक स्पर्धा भारतात व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले होते, त्यात त्यांना यशही आले. मात्र, या स्पर्धांसाठी भारत सरकारने करमाफी द्यावी, अशी मागणी आयसीसीने केली आणि ही करमाफी न दिल्यास बीसीसीआयला १५० कोटी रुपयांचा भुर्दंड भरावा लागेल, अशी धमकी दिली. मात्र, याला बीसीसीआय खतपाणी घालणार नाही, याची कल्पना आयसीसीला होती. त्यामुळे लागलीच त्यांनी करमाफी द्या, नाहीतर आम्ही या दोन्ही विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर घेऊ, अशी अटही ठेवली. मात्र, याचाही काही विशेष परिणाम बीसीसीआयवर झाला नाही. कारण, करमाफीचा निर्णय हा सरकारचा असतो आणि भारत सरकारच्या कर नियमांमध्ये अशा क्रिकेट स्पर्धांना सवलत दिली जात नाही. एवढेच नाही तर, २०१६ ला भारतात झालेल्या विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठीही आयसीसीला सवलत मिळाली नव्हती. मात्र, आयसीसीने या स्पर्धेतून दुप्पट कमाई केली होती. त्यामुळे बीसीसीआयने,“स्पर्धा भारताबाहेर न्यायच्या असतील, तर खुशाल न्याव्यात. दोन्ही स्पर्धा भारतात झाल्यास आम्हाला आनंदच आहे. मात्र, आयसीसी दबाव टाकणार असेल तर बीसीसीआयही आयसीसीमधून आपला नफ्याचा हिस्सा मागे घेईल. मग कोणाला भुर्दंड सोसावा लागेल, ते कळेलच,” असे म्हणत आयसीसीची कोंडी केली. खरंतर, या दोघांच्या भांडणात लाभ तसं पाहायला गेलं तर कोणाचाच नाही. त्यामुळे सद्यस्थितीत एकमेकांना खरं तर साहाय्य करत, क्रिकेटचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे या स्पर्धा भारताबाहेर झाल्या काय किंवा भारतात झाल्या काय, आयसीसी आणि बीसीसीआयने आपल्या मूळ ध्येयापासून हटू नये.\nसाहेबांचा खेळ’ म्हणून सर्वज्ञात असलेल्या क्रिकेटच्या निर्मितीचा विचार केला तर, गोल्फ खेळून कंटाळलेल्या काही ’साहेबांनी’ त्याच चेंडूंनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि या साहेबांच्या खेळाचा उदय झाला. या खेळाचा प्रसार सतराव्या दशकातच हळूहळू व्हायला सुरुवात झाली आणि भारतात हा खेळा पोहो���ला तो अठराव्या दशकात. आणि आता हा खेळ भारताच्या अगदी गल्लीबोळातही खेळला जातो. अशा या क्रिकेटला आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कारण, हँगझोऊ (चीन) येथे २०२२ मध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही क्रिकेटच्या प्रसारासाठी मोठी घोषणा होती. कारण, सन १९०० मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक सामन्यात क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या खेळाला जागतिक खेळाचा दर्जा मिळाला नाही. आशियाई स्पर्धा ही जगातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. आतापर्यंत २०१०च्या ग्वांगझोऊ आणि २०१४च्या इन्चॉन ‘एशियाड’मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, भारताचा विचार केला, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबतीत नेहमीच अनुत्सुकता दर्शवली आहे. म्हणजे १९९८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी भारताने आपला दुय्यम संघ क्वालालंपूर येथे पाठवला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सर्वात पहिले सुवर्णपदक शॉन पोलॅकच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. त्यानंतर २०१० आणि २०१४ मध्ये बीसीसीआयने आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाला पाठविलेच नाही. त्यामुळे आशियाई ऑलिम्पिक परिषदेने बीसीसीआयवर ‘क्रिकेटचा व्यवसाय करणारे मंडळ’ असा ठपका बसवला. त्यामुळे केवळ आयपीएल आणि इतर सामने खेळून केवळ पैसा कमावण्यापेक्षा बीसीसीआयने आपला सर्वोत्तम संघ आशियाई सामन्यांसाठी पाठवावा, जेणेकरून विश्वचषकासोबत क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदकही जिंकता येईल. क्रिकेटविश्वात दबदबा निर्माण करणारा संघ म्हणून भारतीय संघाची ओळख असली तरी, क्रिकेटच्या प्रसाराकरिता बीसीसीआय नेहमीच उदासीन राहिला आहे. त्यामुळे भारताने २०२२च्या आशियाई सामन्यात खेळावे कारण, विराटसेनेने भारतासाठी केलेली सुवर्णपदकाची कमाई ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:53:46Z", "digest": "sha1:6GCU7RAEQ3YDCT5A5L4PWI3X3EI2CKC6", "length": 3549, "nlines": 98, "source_domain": "thane.nic.in", "title": "निर्देशिका | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nएसटीडी आणि पिन कोड\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/dargah-hazrat-qamar-ali-darwesh/", "date_download": "2019-03-26T07:51:41Z", "digest": "sha1:ATOLZ7DXDRU3SSMXFWOSDRJ4YA73XY24", "length": 5511, "nlines": 66, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dargah Hazrat Qamar Ali Darwesh Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nपोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\nकिडनी ट्रान्सप्लांट का आणि कसे केले जाते \nही १० ‘हास्यास्पद’ भाकिते कधीच प्रत्यक्षात आली नाहीत, येण्याची शक्यताही नाही\nचंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा\nसरकारकडून शून्य मदत मिळूनही ३७ वर्षांच्या मेहनतीने घडवला एक अचंभित करणारा आदर्श\nप्रोटीन्स आणि व्हिटामिन्सचा समृध्द स्रोत, आहारातील अमृत : ताक\nगझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही\nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nशिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट \nSmartphones नी ‘ह्यांचं’ अस्तित्वच नाहीसं करून टाकलंय\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nभारताप्रमाणेच ब्रिटीशांच्या तावडीतून स्वतंत्र झालेले हे देश खरा जागतिक इतिहास दर्शवतात\nस्पर्म काऊंट वाढवण्याच्या १० टिप्स – खुद्द बाबा रामदेवांनी सांगितलेल्या\nवरुथीणी एकादशी : मोदींचा आत्मक्लेश\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2019-03-26T08:02:11Z", "digest": "sha1:V552BL6OLXKCK2OCE75DDVUEBBKSWNG6", "length": 9341, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "ठाणे तहसील विभागाची कारवाई 5 बर्ज आणि 6 सक्शन पंप केला नाश – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nठाणे तहसील विभागाची कारवाई 5 बर्ज आणि 6 सक्शन पंप केला नाश\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nठाणे -: रेती बंदर येथे अवैधरित्या रेती उत्खनन करणार्‍यांवर ठाणे तहसील विभागामार्फत शुक्रवारी कारवाईचा बडगा उगरण्यात आला. यावेळी 5 बार्ज आणि 6 सक्शन पंप खाडीतच कट करण्यात आले. सुमारे 55 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कारवाईची माहिती मिळताच रेती उपसा करणार्‍या इसमानी पाण्यात उडी मारत पळ काढला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअवैधरित्या होणार्‌या गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकार महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा र्‌हास केला जातो. कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि पोलिस मिळून संयुक्तरित्या गौण खनिज तस्करांवर कारवाईचा बडगा उगारतात. त्यात मुंब्रा रेतीबंदर येथील गणेश घाट परिसरात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती ठाणे तहसीलदार विभागाला मिळाली असता, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार आणि उप विभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार विभागाच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगरण्यात आला. यावेळी 5 बार्ज आणि 6 सक्शन पंप जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच या कारवाईची माहिती रेती माफियांना मिळताच खाडीत पाण्यात उड्या मारून पळ काढला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार विभागाच्या वतीने देण्यात आली.\nयापुर्वी देखिल ठाणे तहसिलदार विभागाच्यावतीने रेती उपसा करणार्‍या विरोधात कावराईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यावेळी 15 कुंड्या रेतीसाठा जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली होत्या. तर, योगेश पाटील, दिनकर पाटील आणि अप्पराव हिलाल यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nTags: #ठाणे तहसील #विभागाची कारवाई #5 बर्ज आणि 6 सक्शन #पंप केला नाश\nराजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nखेलो इंडिया ऑलिम्पिक प्रदर्शनास मोठा प्रतिसाद\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-03-26T08:48:28Z", "digest": "sha1:KY5BNLV5WMT2AL3WZQ2DKPQQKBMMASFB", "length": 16609, "nlines": 582, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निचीरेन बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनिचीरेन बौद्धधर्म हा महायान बौद्ध धर्मची एक शाखा वा उपपंथ आहे. हा १३व्या शतकातील जापानी बौद्ध धर्मगुरू निचीरेन (१२२२-१२८२) यांच्या शिकवणुकीवर आणि कामकुरा बौद्ध धर्माच्या एका शाखेवर आधारीत आहे. याची शिकवण निचीरेन यांनी लिहिलेल्या ३०० उपलब्ध अक्षरे व ग्रंथापासून प्राप्त होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/28/Tarun-Bharat-Mumbai-Article-on-controversy-on-Mithali-raj-and-Ramesh-powar.html", "date_download": "2019-03-26T07:52:59Z", "digest": "sha1:RC4VRAD6F6WLQ46BSIDVD4JO27FFRWJ3", "length": 11882, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " वाद चव्हाट्यावर कशाला? वाद चव्हाट्यावर कशाला?", "raw_content": "\nदोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत.\nअपराजित संघ, दर्जेदार खेळाडू, उत्तम संघबांधणी अशी सगळी विशेषणे महिला ‘टी २०’च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला लागू पडत होती. पण गेल्या काही दिवसांपासून मैदानावरील संघाच्या कामगिरीपेक्षा संघाची चर्चा मैदानाबाहेरच जास्त होताना दिसते आणि त्याचा थेट परिणाम होतोय तो खेळाडूंच्या खेळावर. खरं तर, सीनियर खेळाडूंना एका सामन्यात ‘विश्रांती’ देण्याचे प्रकार काही नवीन नाहीत, त्यात पुरुष संघात असे प्रकार तर सर्रास घडतात आणि अर्थात वाद हा आलाच. या वादाचे मुख्य कारण म्हणजे खेळाचे झालेले ‘मीडियाफिकेशन.’ एखादा वाद मीडियाच्या कानावर आला की, तो चघळत बसण्याखेरीज दुसरं काही त्या विषयाचं होऊ शकत नाही, तरीही संघातले आपापसातील वाद कधी मुद्दाम, तरी कधी चुकून चव्हाट्यावर येतातच. दोन दशकं खेळाचे मैदान गाजवून, पुरुष खेळाडूंना टक्कर वगैरे देत, आपलं स्थान कायम ठेवणाऱ्या मितालीची कारकीर्द संपविण्याचा रचला जाणारा डाव हे माध्यमांनी रंगवलेलं स्वरूप, यामुळे महिला संघातील समीकरणं बदलतायत, हे नक्की. पण, एखादा क्रिकेटचा सामना खेळताना मैदानावर केवळ अकराच खेळाडू असू शकतात, हा नियम तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग त्यात मितालीचं नसणं हे पाहायला गेलं तर वावगं ठरणार नव्हतं. पण, हा क्रिकेटप्रेमींसाठी धक्का होता एवढं मात्र खरं. पण त्याची चर्चा झाली, कारण भारत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अतिशय ‘वाईट’ प्रकारे हरला. ही अशी रिस्क घेण्याचं तसं काही कारण हरमनप्रीतकडे नव्हतं, कारण सलग दोन सामन्यांत अर्धशतक ठोकत मितालीने सामने आपल्या खिशात घातले होते. तरीदेखील ही रिस्क हरमनप्रीतने घेतली, मग त्यात मितालीच्या मॅनेजरने हरमनप्रीतवर आरोप केले आणि या मीडियानिर्मित वादाला सुरुवात झाली. त्यात मितालीने केलेले आरोप खरे जरी असले तरी असे प्रकार क्रिकेटविश्वात नवीन नाहीत. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातलं गुरुशिष्याचं आणि सलोख्याचं वगैरे नातं यातून क्रिकेट क्षेत्र कधीच बाहेर पडलं, म्हणजे ग्रेग चॅपेल भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक असताना गांगुलीचंही भविष्य असंच काहीसं धोक्यात होतं. मितालीने महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर केलेले आरोप आणि त्याची चर्चा यामुळे आता या तापलेल्या प्रकरणावर पोळी भाजणारेही बरेच असतील. पण, शेवटी घरातले वाद घरातच राहिले की ते सुटतात आणि बाहेर गेली की त्यांची चर्चा होते... त्यामुळे विश्वचषकाच्या एवढ्या जवळ येऊन सगळी मेहनत मातीमोल होऊ नये, एवढीच काय ती समस्त क्रिकेटपटूंची इच्छा...\nपुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे बिगूल भारतात वाजलं आणि भारताच्या ४३ वर्षांपासूनच्या शल्याची पुन्हा आठवण झाली. आठवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने १९७५ मध्ये एकमेव विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अजित पाल सिंग आणि त्याच्या संघाने इतिहास घडवला होता. आता यजमान असल्यामुळे अपेक्षांचं ओझंही भारतीय संघावर असणार हेही खरं... युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाला या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकविण्याची सुवर्णसंधी असली तरी या संधीचं सोनं कितपत होईल हे ‘क’ गटातील भारताच्या खेळीवर असेल. भारतासमोर आपल्या गटातून बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिकेचे आव्हान ��हे. नवख्या खेळाडूंचा भरणा जास्त असला तरी, १९७५ पासून भारतीय संघाला पहिल्या पाच संघांमध्येही येता आले नाही, त्यामुळे अर्थातचं हे शल्य कायम असेल. १९८२ आणि २०१० मध्ये भारताने या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळवला होता, मात्र त्यावेळीही भारताच्या पदरी निराशाच आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, आतापर्यंत १४ वेळा झालेली ही हॉकी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने पाचवेळा जिंकली. नाही म्हणायला गेलं तर, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा कधीही सरस दिसतो. भारताच्या खात्यात ८ ऑलिम्पिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. पण, गेल्या चार दशकांपासून युरोपियन संघांनी विश्व हॉकीवर वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार सध्या तरी ऑस्ट्रेलिया या संघाला मानले जाते. गतविजेता ऑस्ट्रेलियाला अर्जेंटिना, नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम व इंग्लंड यांच्याकडूनही काँटे की टक्कर नक्कीच मिळू शकते, तर दुसरीकडे भारतीय संघ आपली लाज राखण्यासाठी आणि ४३ वर्षांचे हे व्रत तोडण्यासाठी जोशात खेळेल, अशी अपेक्षा आहे, कारण जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर भारतीय संघ सध्या विराजमान आहे, त्यामुळे भारताच्या या संघांकडून अपेक्षा जास्त असल्या तरी, आशियाई खेळात भारताला सुवर्णपदक राखता आले नाही, त्यामुळे काहीशा बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यापासूनच आपले वर्चस्व दाखवावे लागणार आहे. बाकी ४३ वर्षांचं शल्य यावर्षी शमेल, अशी आशा आणि भारतीय पुरुष संघाला शुभेच्छा...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-started-the-tour-of-parivarthi-village-vikas/", "date_download": "2019-03-26T08:31:08Z", "digest": "sha1:DKJAOOWNI2S3ZLEWZ4EGYZ3MT423VIRU", "length": 4994, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडे यांनी परळीत ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला केली सुरुवात", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nपंकजा मुंडे ��ांनी परळीत ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला केली सुरुवात\nबीड: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून प्रारंभ झाला. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसल्यामुळे खंत व्यक्त केली.\nपरळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आतापासून तयारीला लागल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीत भावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणूक लढवता येऊ शकते, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे नेहेमीच सांगायचे. दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nभगवान श्री रामाचे नाव घेऊन भाजपने केली लोकांची फसवणूक- प्रवीण तोगडिया\nविश्वचषक विजयाच्या दिवशीच धोनीचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pro-kabaddi-2018-auction/", "date_download": "2019-03-26T08:36:27Z", "digest": "sha1:TEHRIBEK4UW6HPW7MZ7ZXSWRID5JXCTT", "length": 6883, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रो कबड्डीच्या लिलावात अर्धा डझन खेळाडू करोडपती, मोनू गोयत सर्वात महागडा खेळाडू", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nप्रो कबड्डीच्या लिलावात अर्धा डझन खेळाडू करोडपती, मोनू गोयत सर्वात महागडा खेळाडू\nटीम महाराष्ट्र देशा- प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात भारतीय खेळाडूंनी लिलावाच्या रकमेत एकामागोमाग एक विक्रम मोडण्याचा सपाटा चालूच ठेवला. पहिल्या दिवसाच्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंना १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोल��� लागली आहे. दिवसाच्या अखेरीस पटणा पायरेट्सचा माजी खेळाडू मोनू गोयतवर, हरयाणा स्टिलर्सने १ कोटी ५१ लाखांची बोली लावली आहे. या बोलीसह मोनू प्रो-कबड्डीतला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोनू गोयतने नितीन तोमर आणि दिपक हुडाचा विक्रम मोडला.\nतेलुगू टायटन्सनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला आपल्याकडे कायम राखलं. गेल्या मोसमात याच नितीन तोमरवर यूपी योद्धानं 93 लाखांची सर्वाधिक बोली लावली होती.दबंग दिल्लीनं एक कोटी 29 लाख रुपये मोजून राहुल चौधरीला विकत घेतलं. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सनं दीपक हूडावर एक कोटी 15 लाखांची यशस्वी बोली लावली.यूपी योद्धानं यंदा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाला एक कोटी 11 लाख रुपये मोजून खरेदी केलं. यू मुम्बानं इराणच्या फझल अत्राचेलीमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.\nसंघांनी कायम राखलेले खेळाडू पुढीलप्रमाणे –\nबंगाल वॉरियर्स – सुरजित सिंह, मणिंदर सिंह\nबंगळुरु बुल्स – रोहीत कुमार\nदबंग दिल्ली – मिराज शेख\nगुजरात फॉर्च्युनजाएंट – सचिन तवंर, सुनील कुमार, महेंद्र राजपूत\nहरयाणा स्टिलर्स – कुलदीप सिंह\nपटणा पायरेट्स – प्रदीप नरवाल, जवाहर डागर, मनिष कुमार, जयदीप\nपुणेरी पलटण – संदीप नरवाल, राजेश मोंडल, गणेश मोरे, गिरीश एर्नाक\nतामिळ थलायवाज – अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण\nतेलगू टायटन्स – निलेश साळुंखे, मोहसीन मग्शदुलू\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nशेतकऱ्यांना १५ दिवसात कर्जमाफी; कुमारस्वामी यांची घोषणा\nभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक; मतमोजणीला सुरवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sonia-gandhi-attack-on-modi-govt-said-acche-din-would-be-like-india-shining/", "date_download": "2019-03-26T08:32:08Z", "digest": "sha1:3RZITRXSKK5WJLFSYKHD7YCCYGZHLL25", "length": 4755, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही - सोनिया गांधी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\n���यकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nमी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही – सोनिया गांधी\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ची अवस्थाही ‘इंडिया शायनिंग’सारखी होईल, असं त्या म्हणाल्या आहेत. तर मी मोदींना व्यक्तिगतरित्या ओळखत नाही, पंतप्रधान म्हणून संसदेत अथवा देश-विदेशातील विविध कार्यक्रमांतून त्यांना पाहिलं आहे, असंही सोनियां गांधींनी सांगितलं आहे.\nमात्र, यावेळेस त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चांगलीच स्तुती देखील केली. वायपेयींच्या विचारांशी काँग्रेस पक्ष सहमत नसला तरी, वाजपेयी सरकारच्या काळात संसदीय परंपरांचा सन्मान केला जात असे. याबाबतीत मोदी सरकार खूपच मागे पडले, असं सोनिया गांधी म्हणाल्या.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nतुकाराम मुंढेंचा नाशिक महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना दणका\nभारताची फसवणूक करण्यापूर्वी मी जीव देईल- मोहम्मद शमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-grape-tourism-grape-wine-festival-94777", "date_download": "2019-03-26T09:00:15Z", "digest": "sha1:PEFEVEAOYM6SLMB5VW5VEXFDYCHFB5D4", "length": 19866, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Grape Tourism grape wine festival द्राक्ष-वाइन महोत्सवाने ‘ॲग्रो टुरिझम’ला चालना | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nद्राक्ष-वाइन महोत्सवाने ‘ॲग्रो टुरिझम’ला चालना\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.\nसुला विनियार्डस्‌तर्फे परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून ‘ॲग्रो टुरिझम’ची बरकत साधण्यासाठी दरवर्षी ‘सुला फेस्ट’ हा संगीत महोत्सव नाशिकमध्ये होतो. ३ आणि ४ फेब्रुवारीला हा महोत्सव होत आहे. यंदाच्या महोत्सवासाठी बारा हजार परदेशी पर्यटक अपेक्षित आहेत. इंग्लंड, नेदरलॅंड, अमेरिका, रशिया, डेन्मार्क, ऑस्ट्रियामधील पर्यटकांनी त्यासाठी नोंदणी केलीय. नेदरलॅंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोलॅंड लेप्रेब्रे हा महोत्सवाचे आकर्षण असेल. सुलातर्फे २८ देशांमध्ये वाइनची निर्यात केली जाते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जपान, सिंगापूर, रशिया या प्रमुख देशांचा समावेश आहे.\n‘नाशिक व्हॅली’ ब्रॅंडसाठी महोत्सव\nनाशिक व्हॅली वाइन क्‍लष्टर, इंडिया ग्रेप हार्वेस्ट आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून नाशिकमध्ये इंडिया ग्रेप हार्वेस्ट २०१८ हा द्राक्ष-वाइन महोत्सव पुढील महिन्यात होतोय. महोत्सवासाठी १ फेब्रुवारीपासून विंचूर वाइन पार्क आणि वैतरणा धरणाच्या पाण्याजवळील व्हॅल्यून विनियार्ड या ठिकाणी तंबूची उभारणी केली जाणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जपानमधील पर्यटक दाखल झाले आहेत. कोरिया, जर्मन, फ्रान्समधील पर्यटकांच्या जोडीलाच विविध राष्ट्रांच्या वाणिज्य दूतावासाच्या वरिष्ठांचे हा महोत्सव आकर्षण ठरणार आहे. महोत्सव ९ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार बहरणार आहे. सह्याद्री फार्ममध्ये ९ फेब्रुवारीला होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होईल. द्राक्षांचे प्रदर्शन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम असे स्वरूप उद्‌घाटनानिमित्त असेल. ११ मार्चला ग्रेप कार्निव्हलचे औचित्य साधून नाशिक शहरातून ‘रोड-शो’ होईल. दरम्यान, सोमा वाइनतर्फे अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या १० हजार लिटर वाइनला एका बाटलीसाठी तीन ते साडेतीन डॉलरइतका भाव मिळाला आहे. लंडनमध्ये ही वाइन लवकर पाठवण्यात येणार आहे. याशिवाय आफ्रिकन देश आणि जपानमध्ये वाइन पाठवण्यासाठी बोलणी सुरू आहे.\nपाच लाख परदेशी पर्यटकांचे उद्दिष्ट\nअत्याधुनिक शेती, फलोत्पादनातील क्रांती आणि वाइन उद्योग अशी जगाच्या नकाश्‍यावर आपली ओळख निश्‍चित करणाऱ्या नाशिकमध्ये वर्षाला सर्वसाधारपणे दोन लाख पर्यटक येतात. द्राक्ष-वाइन महोत्सवाच्या माध्यमातून वर्षाला ५ लाखांपर्यंत परदेशी पर्यटक यावेत हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय शेती उत्पादनातील नाशिक ब्रॅंड विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.\nसुला विनियार्डस्‌च्या माध्यमातून भारतीय वाइनची चव जगातील ग्राहकांच्या जिभेवर रुळावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिकदृष्ट्या हे प्रयत्न करत असतानाच अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्यात येत आहे. त्याच वेळी स्थानिकांच्या विकासाला हातभार लावण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.\n- मोनीत ढवळे (सुला विनियार्डस्‌)\nराज्यातंर्गत करप्रणालीच्या विविध असलेल्या धोरणामुळे वाइन विक्री व्यवस्थेत अडथळा उभा राहिला आहे. त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. द्राक्ष आणि वाइन महोत्सवाच्या अनुषंगाने शेतीविषयक उत्पादने ‘नाशिक व्हॅली’ या ब्रॅंड अंतर्गत विक्रीची व्यवस्था उभी राहावी हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवण्यात आला आहे.\n- जगदीश होळकर (अध्यक्ष, इंडिया ग्रेप हार्वेस्ट असोसिएशन)\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी...\nLoksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी\nवणी (नाशिक) : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nबिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरले पाथर्डी\nइंदिरानगर,(नाशिक) : पाथर्डी शिवारात उसाच्या शेतातून डरकाळ्या फोडणार्‍या बिबट्यामुळे आज (गुरुवार) परिसरात दहशत पसरली. पाथर्डी गावातून वाडीचे रान...\nहोळीसाठी गावी परतणार्‍या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nसटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/holy-stone/", "date_download": "2019-03-26T08:15:04Z", "digest": "sha1:POYSFUA7K2S37KNHWJO3GEEYE53NTKEJ", "length": 5726, "nlines": 66, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Holy Stone Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nलिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण\nभारताचं पहिलं “स्वदेशी” अंतराळ यान अवकाशात झेपावलं\nभारतातील ‘ह्या ‘ठिकाणी मेल्यानंतरही भरावा लागतो ‘टॅक्स’, त्याशिवाय होत नाही अंतिम संस्कार\nअजातशत्रू वाजपेयींच्या मृत्यूवर ह्या विकृतांनी केलेल्या टिपण्या किळसवाण्या आहेत\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\nव्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत\nसौदी अरेबियाचं “गरूड” प्रेम – हॉस्पिटल्स, पासपोर्ट आणि बरंच काही \nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nओप्पोचं नव तंत्रज्ञान : फक्त १५ मिनिटांत होणार मोबाईल चार्ज\n“अमित शहा जी, मला ‘मेकॉले’ शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो आणि त्यामागे “ही” कारणं आहेत”\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nहिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध\nदुष्काळ नियोजन : आपण काय काय करू शकतो\n“रंगपर्व” : होळीच्या रंगोत्सवाचे आजपर्यंतचे सर्वात अफलातून फोटोज\nअखंड अस्वस्थ महाराष्ट्र : अविनाश धर्माधिकारींची विचारात टाकणारी पोस्ट\nयेथे १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होते मुलींची विक्री\nसिक्युरिटी गार्ड्स नेहमी काळा गॉगल का परिधान करतात\nबाईकवरून रोड ट्रीप प्लान करण्यापूर्वी प्रत्येकाने या ८ गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत\nरिमोट, मोबाईल की पॅड आणि कीबोर्डवरील ५ या अंकावर डॉट का असतो\nसुसंस्कृत शहरातील भुताटकीच्या गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ठिकाणे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/arranged-marriage-background-check/", "date_download": "2019-03-26T09:15:48Z", "digest": "sha1:2GOG3GURCNKNKZNCZEG32KBTDJCYIISE", "length": 32952, "nlines": 157, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "आयोजित विवाह पार्श्वभूमी तपासणे: एक व्यापक मार्गदर्शक", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर आयोजित विवाह आयोजित विवाह पार्श्वभूमी तपासणे: एक व्यापक मार्गदर्शक\nआयोजित विवाह पार्श्वभूमी तपासणे: एक व्यापक मार्गदर्शक\nFacebook वर सामायिक करा\nआयोजित विवाह पार्श्वभूमी तपासणे स्पष्ट\nकिंवा नाही ठरवलं लग्न पार्श्वभूमी तपासणे करू हा प्रश्न आम्ही या पोस्ट मध्ये उत्तर दिले आहे आहे\nपार्श्वभूमी तपासणे आधी व्यवस्था विवाह आयोजित करण्यासाठी गरज एक वाढती जागरूकता असल्याचे दिसत आहे. अहे तसा व्यवस्था विवाह भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, लग्नाच्या आधी पार्श्वभूमी धनादेश yesteryears मध्ये त्याच्या मुळे आहे\nपूर्वी, एक व्यवस्था विवाह निश्चित केली होती, सुखाच्या व grooms पार्श्वभूमी तपासणी सावधपणे नातेवाईक आणि शेजारी द्वारे गुप्तपणे झाले. या समस्या जास्त गाजावाजा नाही होता आणि तो लग्न कारवाई नेहमीपेक्षा भाग मानले होते.\nआज, एक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे आयोजन आणि आपण एक फसवणे कलाकार आपली खात्री आहे की लग्न नाही करू शकता कसे अन्वेषण जाईल उपलब्ध अनेक आधुनिक पद्धती आहेत\nएक पार्श्वभूमी तपासणे एक व्यक्ती श्रेय कसून सत्यापन आहे. सहसा, पार्श्वभूमी धनादेश एक नवीन कर्मचारी कामावर महत्त्वाची घटना आधी केले आहेत, व्हिसा जारी किंवा लग्न. पार्श्वभूमी तपासणे उद्देश एक व्यक्ती आणि वर्ण आणि ओळख खरेपणाची स्थापन करण्यासाठी दावा सत्यता तपासून.\nजर तुम्ही विवाहित व्यस्त मिळविण्यासाठी आहेत आणि ते सर्व आपल्या कुटुंबातील वडिलांनी व्यवस्था आहे, नंतर आपण आपल्या भावी भागीदार वर एक पार्श्वभूमी तपासणे आयोजित करू शकते. एक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे आयोजित करण्यासाठी अनेक मार्ग आणि आपण अशा भेटी पाहिजे का म्हणून अनेक कारणे आहेत.\nका आपण पार्श्वभूमी धनादेश आधी लग्न व्यवस्था करावे\nआपण खरोखर आपण लग्न आहेत माहीत आहे का\nविवाह विश्वास आणि बांधिलकी एक जीवनभर बंधन आहे. या बॉण्ड प्रवेश करण्यापूर्वी, दोन्ही भागीदारांना एकमेकांच्या वर्ण बद्दल पूर्णपणे खात्री असावी, श्रेय, आणि वैयक्तिक माहिती. एक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे एक भयानक अनुभव मध्ये चालू नाही आनंदी वैवाहिक जीवन आपल्या योजना याची खात्री करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. सामान भरपूर मिलन कोणीतरी नाही मजा आहे आणि पार्श्वभूमी तपासणे आपली खात्री आहे की आपण आपल्या निर्णय योग्य खात्री आहे करू शकता. आपण काय करावे का येथे चार कारणे आहेत पार्श्वभूमी धनादेश आधी लग्न व्यवस्था.\n1. कर्ज सापळे आणि हुंडा\nकाही माणसे प्रचंड कर्ज चालवा आणि नंतर कर्ज ठराव आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी विवाहबद्ध प्रयत्न असाध्य प्रयत्न मध्ये येणी त्यांच्या लबाडीचा चक्र पासून विश्रांती मिळविण्यासाठी, या लोकांसाठी शारीरिक आणि बळजबरीने वधू छळ च्या पातळीवर लवणे करू शकता हुंडा. एक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे सहज महत्त्वपूर्ण आर्थिक माहिती संभाव्य वधू / वर संबंधित उघड करू शकता.\nलैंगिक इतिहास लोकांना, हिंसा, आणि यौनशोषण अनेकदा समाजात एक आदरणीय समोर ठेवले लग्न. पण त्यांच्या वास्तव पूर्णपणे भिन्न आणि कदाचित दु: ख आहे. कोणीही अशा मानवापेक्षा खालच्या योनीतील हिंसा पोस्ट लग्नाला एक बळी होऊ इच्छितो. त्यामुळे, तो आपल्या भागीदार एक अंधुक पार्श्वभूमी आहे की नाही याची खातरजमा करून अत्यंत महत्वाचे आहे. एक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे, या प्रकरणात, ठरु शकते एक जीवन सेव्हर.\nआपल्या चालवणे तो / ती गुन्हेगारी रेकॉर्ड आतापर्यंत प्राप्त ���वाज कदाचित आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी पोलीस फाइल भागीदार नाव होईल पण तो प्रत्यक्षात किती आवश्यक आहे. एक गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही एक व्यक्ती लग्नाला माध्यमातून घरंदाजपणा प्राप्त करण्यासाठी हे असामान्य नाही.\n4. मागील विवाह आणि टाकतो\nआपण आपल्या भागीदार लग्न आणि / किंवा पूर्वी घटस्फोट झाला होता की तर्क आहे कारण आहे आणि आपल्या भागीदार स्वच्छ आला नाही तर, आपण लग्नाच्या आधी सत्य जाणून इच्छित असाल. विवाह आणि घटस्फोट नोंद सहजपणे प्रवेश करणे शक्य आहे सार्वजनिक दस्तऐवज आहेत. आपण त्या एकाच वेळी दोन बायका किंवा दोन नवरे असणे समिती स्थापन केली जात नाही, याची खातरजमा करण्यासाठी आपल्या भागीदार च्या एकच स्थिती सुनिश्चित करणे आवश्यक आहे\nफायनलमध्ये आणि विश्वासघात वास्तविक जीवन कथा\nयेथे घरी वहन महत्त्व ठरवून लग्न पार्श्वभूमी तपासणे चालविण्यास काही वास्तविक जीवनात कथा आहेत.\nजवळजवळ लग्न एक 'आधीच लग्न'\nसिद्धी 'आदर्श भागीदार hitched करण्यासाठी तयार करण्यात आला’ तिने गेल्या तीन वर्षांपासून माहीत. मात्र, पार्श्वभूमी तपासणे प्रश्न माणूस आधीच लग्न केले, असे निदर्शनास आले पण तरीही सिद्धी संबंध चालू होते\nअनिवासी भारतीय स्वप्न दिवसेंदिवस खाली क्रॅश येतो\nSatwant कौर ती लग्न झाले तेव्हा आशा आणि आनंद व प्रेरणा यांनी गजबजलेला होता. ती एक हुक व्यवस्थापित केली अनिवासी भारतीय पती कोण इटली काम केले आहे व ती जिवावर उदार होऊन तिच्या मुळ पंजाब सोडून होते. लग्न झाल्यानंतर काही दिवस ती हे मला माहीत आहे सरवान सिंग आला (तिचे पती) इटली तिला घेऊन यश आले नाही. कौरने सासरच्या अतिशय हुंडा मागणी आणि धमक्या बनवण्यासाठी सुरू. कौर आत तिच्या पालकांना परत पळून गेला 4 वर्षे (त्या वेळी ती आधीच 3 वर्षीय मुलगी होती). हे एक पार्श्वभूमी तपासणे चालवून टाळले गेले आहेत अनिवासी भारतीय घोटाळा एक विशिष्ट उदाहरण आहे.\nतपास शांतता-शांतता 'गर्भपात' वास्तवाचा unearths\nरघुराम आपला भाऊ एक लग्न प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि प्रश्न मुलगी अल्पवयीन ऑपरेशन वसूल केला जात होता, असे सांगितले होते म्हणतो. मात्र, मुलीचे कुटुंब तपशील शेअर नाराज होते म्हणून रघुराम आणि कुटुंब संशयास्पद वाढली. त्या नंतर एक गुप्त पोलिस भाड्याने करण्याचा निर्णय घेतला. तपास मुलगी प्रत्यक्षात गर्भपात होते, असे निदर्शनास आले आणि डॉक्टर शांतता बाब ठेवणे शक्यता केले होते. या प्रकरणात, पोलिस वाईट लग्न निर्णय पासून त्याचा भाऊ जतन.\nस्वतः व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे\nएक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे आयोजन एक रॉकेट विज्ञान नाही कोणीही साधी स्वतः म्हणता करू शकता. आपण आपल्या संभाव्य सामना उघड करू शकता माहिती रक्कम आश्चर्य वाटेल. आम्ही सुमारे ठेवणे सोपे आणि व्यावहारिक मार्ग काढावयाचे ठरविले आहे 🙂\nतो पार्श्वभूमी माहिती सत्यापित आणि धनादेश आयोजन येतो तेव्हा इंटरनेट एक चांगला स्रोत आहे. येथे शोधण्यासाठी काही सोपे मार्ग आपण अस्सल कोणीतरी लग्न आहेत.\n1. ट्विटर, फेसबुक, Google नकाशे सत्यापन\nआपल्या संभाव्य भागीदार नाव टाइप करा Google मध्ये आणि सामाजिक मीडिया प्रोफाइल ब्राउझ. वन्य चित्रे पहा, प्रक्षोभक पोझेस किंवा संशयास्पद पोस्ट आणि ट्वीट. आपण मित्र पाहू शकता तो / ती ठेवते कंपनी प्रकारची तपासण्यासाठी यादी.\nपत्ता दृश्य पडताळणीसाठी Google नकाशे वापरू शकता. फक्त आपल्या संभाव्य भागीदार स्थानिक पत्ता विचारू आणि Google नकाशे वापरून Google शोध. उपग्रह दृश्य आपण अपार्टमेंट किंवा घर दाखवावा. आपण रिक्त बघू तर पत्ता कदाचित अयोग्य आहे.\nGoogle भारतात पत्ते अचूक नेहमी नाही कृपया लक्षात घ्या की.\nआपल्या संभाव्य सामना प्रत्यक्षात एक अस्सल कंपनीसाठी काम करते तर शोधण्यासाठी संलग्न वापरा. एक व्यावसायिक पाहिजे, किमान, पेक्षा अधिक 50 संलग्न कनेक्शन आणि काही चांगले शिफारसी सुद्धा. येत नाही 50 कनेक्शन एक लाल ध्वज नाही, पण व्यक्ती विश्वासार्हता ते सक्रिय LinkedIn प्रोफाइलमध्ये असेल तर जातो.\nभारत मध्ये आयोजित विवाह बहुतेक मूलत: मध्यस्थ आहे जो मध्यस्थ द्वारे केले जातात. खरं तर, या अत्यंत प्राचीन काळ पासून सराव आहे. काही बाबतीत, मध्यस्थ दोन्ही पक्षांनी बद्दल पुरेशी माहिती आहे एक नातेवाईक आहे. लग्न प्रस्ताव मध्यस्थ द्वारे आला आहे, तर व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे मध्यस्थ बंद सुरू करावी.\nलग्न प्रस्ताव काही लग्न ब्यूरो येत असेल, तर तो सर्व तपशील माहिती आणि तपशील सत्यापित करण्यासाठी एक कुटुंब सदस्य / विश्वसनीय मित्र नियुक्ती सर्वोत्तम आहे. येथे आपण दिसले पाहिजे सूची आहे.\n1. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी बाहेर तपासते शाळा / महाविद्यालय रेकॉर्ड चेक आपण लग्न आणि याची खात्री करण्यासाठी नियोजन व्यक्��ी प्रकारची एक इशारा देऊ शकता. आपण फक्त शाळा मध्ये ड्रॉप करून आपण शोधू शकता काय आश्चर्य जाईल\n2. शेजारच्या किराणा दुकानात सामान्य प्रतिष्ठा सांगू, sociability, आणि कुटुंब मित्रत्व आणि ते प्रलंबित थकबाकी भरपूर असेल तर\n3. स्थानिक पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा misdemeanors माहिती धान्य गोळा करणे येण्याची एक चांगली जागा आहे.\n4. आपल्या वागदत्त पुरुष कार्यालयाकडे गुप्त भेट आपल्याला कळवू काम तपशील सत्यता, कामावर प्रतिष्ठा, आणि कारकीर्द संभावना.\n5. कुटुंब संवाद करण्यासाठी अनौपचारिक कुटुंब संधी सासरच्या 'संस्कृती संभाव्य समजून मानले पाहिजे, अपेक्षा आणि मूल्ये. बाहेर पहा आपल्या सहभागामुळे करताना लाल झेंडे आपल्या संभाव्य साथीदाराबरोबर आणि सासरच्या.\nव्यावसायिक डिटेक्टिव्ह एजन्सी नोकरीसाठी\nआपण आपल्या साथीदाराबरोबर वर पार्श्वभूमी तपासणे आयोजन व्यावसायिक डिटेक्टिव्ह एजन्सी शोधणाऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे, तर आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे काही गोष्टी. व्यावसायिक चांगली साधने आणि अचूक तथ्य उघड करण्यात तंत्र आहे तोपर्यंत, भारतात गुप्त पोलिस संस्था संख्या एवढी दरवर्षी वाढत आणि आपण योग्य एजन्सी निवडण्यासाठी अवघड आहे. येथे भारत च्या वर एक मनोरंजक व्हिडिओ आहे प्रेम गुप्तहेर\nयेथे आपण लग्नाच्या आधी पार्श्वभूमी तपासणी करत योग्य डिटेक्टिव्ह एजन्सी भाड्याने मदत करू शकतात काही संकेत.\n1. विश्वासार्ह खाजगी तपास पहा\nजर आपण नंतर एक विश्वासार्ह रेटिंग आहे किंवा व्यावसायिक मंडळात संबंधित आहे एक गुप्त पोलिस निवडू नका सारखे सोलो काम करीत आहे एक खाजगी गुप्त पोलिस कामावर आहेत Afdi (खाजगी गुप्तहेर आणि तपास संघटना).\n2. एक नामांकित एजन्सी निवड\nजर, आपण एक एजन्सी गाठत आहेत तर आपण एक चांगला आहे की एक जावे बाजारात प्रतिष्ठा. आपण विश्वास ठेवला मित्र आणि सहकारी आपल्या मंडळ त्या एजन्सी सकारात्मक शिफारसी मिळाल्यानंतर एक एजन्सी संपर्क साधू शकता. आपल्या शहरातील अग्रगण्य संस्था नावे उघड करण्यात पोलिस संस्था बातम्या लेख पहा.\n3. एजन्सी वर संशोधन करा\nआपण भाड्याने आणि ऑनलाइन पुनरावलोकने वाचण्यासाठी आहेत एजन्सी संकेतस्थळ पहा. आपण देखील ते ऑपरेट कसे एक चांगली कल्पना मिळविण्यासाठी त्यांना म्हणू शकता. मात्र, व्यावसायिक डिटेक्टिव्ह एजन्सी माजी क्लायंट नावे श���अर करेल\n4. रोजगारात खर्च शोधा\nसर्व संस्था आपले बजेट मध्ये फिट होईल. फक्त आपण साइन इन करत आहात काय खात्री माहित करा. हे एजन्सी तुमच्या बजेटमध्ये संवाद आणि ते आपल्या बजेट आत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम होईल की नाही हे समजून घेणे चांगले आहे. थोडक्यात, पोलिस संस्था कुठेतरी दरम्यान शुल्क रु 25,000 रुपये 40,000 पूर्व लग्न पार्श्वभूमी धनादेश.\nलग्नाच्या आधी पार्श्वभूमी चेक दृष्टीकोन\nएक व्यवस्था लग्न पार्श्वभूमी तपासणे कार्यरत कल्पना आता वाढत्या सामान्य होत आहे तरी, सर्वात संभाव्य सुना आणि grooms कल्पना एक मिश्र दृश्य आहे असे दिसत. जवळजवळ प्रत्येकाच्या संभाव्य भागीदार बद्दल मित्र आणि नातेवाईक सुमारे विचारून आणि त्यांच्या स्वत: च्या वर थोडे आभासी तपास करत पण ठीक आहे, तर तो एक पोलीस निरीक्षक कामावर येतो तेव्हा (खाजगी तपासनीस) त्यासाठी, अनेक एक्सप्रेस आरक्षण.\nRasike Uberai म्हणतो, \"सोशल नेटवर्किंग साइटना पार्श्वभूमी माहिती सत्यापित सर्वोत्तम स्रोत आहेत आणि ती सुद्धा एक मित्र आणि नातेवाईक मदत घेऊ शकता. मात्र, एक या तपास करताना इतर पक्ष देखील त्याच्या स्वत: च्या तपास करत आहे की खूप शक्यता आहे म्हणून एक स्वच्छ रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. \"\nजयेश लालवाणी म्हणतो, \"लग्ने जुळवणारा संभाव्य भागीदार आणि कुटुंब नंतर गंभीरपणे काहीतरी चुकीचे आहे अनुरूपतेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध करु शकत नाही आहे.\"\nयेथे काय एक संभाव्य वधू पालक म्हणणे – \"कोणीही आजकाल विश्वास ठेवला जाऊ शकतो. मी त्याच्या वर्ण बद्दल पूर्णपणे खात्री करा करायचे होते म्हणून मी माझी मुलगी संभाव्य वर पार्श्वभूमी सत्यापित. मात्र, तो येतोय शक्यता आहेत कोणीतरी अनुसरण जोरदार लाजीरवाणी आहे. तज्ञ नोकरीसाठी किती चांगले पर्याय आहे\nआपण लग्नाच्या आधी पार्श्वभूमी धनादेश सामायिक करण्यासाठी मनोरंजक कथा आहे किंवा टिप्पणी आहे का आपले विचार शेअर करण्यासाठी खाली टिप्पणी वैशिष्ट्य वापरा.\n5 मार्ग आपले अनिवासी भारतीय वर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी\n9 प्रभावी मार्ग आयोजित विवाह लाल झेंडे स्पॉट\nकोणालाही भेट आधी रणवीर Logik प्रोफाईल पाहून आग्रह धरा आपलेच तयार करा विनामूल्य.\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेख15 पासून भ��रत प्रत्येक कोपरा आश्चर्यकारक थळी जेवण\nपुढील लेखभारतात डेटिंग साइट – महिलांनी माहिती पाहिजे\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\n7 एक व्यवस्था लग्न प्रस्ताव नाही म्हणू मार्ग\n3 एक ज्यू स्त्री पासून आयोजित विवाह बद्दल जीवन धडे\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/agari-community-1642948/", "date_download": "2019-03-26T08:51:45Z", "digest": "sha1:PBT665525WX3SGGRABQLZMEDSZ35XIMF", "length": 19079, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agari Community | आगरी बापये आणि बायका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nआगरी बापये आणि बायका\nआगरी बापये आणि बायका\nत्या काळी शाळेचा रस्ता थोडा उशिराच सापडायचा.\nआगरी पुरुष म्हणजेच आगरी बापये आणि आगरी स्त्रिया म्हणजेच आगरी बायका. घरात जन्माला मुलगा येवो वा मुलगी, आनंदोत्सव ठरलेलाच आर्थिक स्थिती फारशी चांगला नसली तरीही बाळाचा ‘लाठा’ म्हणजेच जन्माच्या तिसऱ्या दिवशी सुईणींकरवी केला जाणारा विधी आणि ‘सटी’ म्हणजेच पाचव्या दिवशी केली जाणारी सटवाईची पूजा हे दोन विधी होणारच, हे निश्चित. पैसाअडका असो-नसो, ‘लाठय़ाचे मुटके’ (तांदळाच्या पिठात गूळ व इतर जिन्नस मिसळून उकडून केलेले लहान लहान गोळे) व ‘सटीचे पोळे’ (तांदळाच्या पिठाचे चुलीवर भाजलेले डोसे) आणि गूळ हे ठरलेले. आज समाज सधन झाला आहे. त्यामुळे उत्साहाबरोबर या विधींच्या वेळी केली जाणारी खवय्येगिरीही वाढली आहे.\nत्या काळी शाळेचा रस्ता थोडा उशिराच सापडायचा. आय (आई) आणि आबा (बाबा) जाईल तिथे, म्हणजे मिठागर व शेतावर जाण्याची भारी ओढ. शाळेच्या मास्तरांच्या छडय़ा खाण्यापेक्षा निसर्गाच्या शाळेत हरवून जाणं मुलांना आवडायचं. मदत होते म्हणून आईस-बापूस पण खूश, ज्यांचे आई-बाप समजूतदार होते त्यांची मुलं शिक्षणासाठी दूरवर जात.\nऊन, पाऊस, चिखल, पाणी यांच्याशीच ‘सोयरीक’ असल्याने त्यांचा पोशाखही निसर्गाशी साधम्र्य साधणारा होता. अंगात गंजीफ्रॉक (बंडी) आणि कमरेला चौकोनी रंगीत रुमाल त्रिकोणी घडी घालून बांधलेला असे. त्याला रुमाल किंवा लंगोटी म्हणत. पावसाळ्यात ते लाल लोकरीपासून बनलेल्या जाडसर कापडाचे अंगरखे म्हणजेच ‘कोठे’ घालत व डोक्यावर त्याच कापडाची टोपी. या टोपीच्या विशिष्ट आकारावरून आगरी-कोळी लोक सहज ओळखता येत. आत्ता फक्त वेशभूषा स्पर्धेतच ही टोपी आणि रुमाल वापरला जातो. शेतांमध्ये काम करताना विशेषत: पीक लावणीच्या हंगामात इरले घेतले जाई. बांबू आणि सुकलेल्या पळसाच्या पानांचे विशिष्ट आकाराचे हे आच्छादन पावसापासून रक्षण करीत असे.\nवेगवेगळ्या आकारांत इरले बनवण्याचे कसबही आगरी व्यक्तींना अवगत असे. पारंपरिक भातशेती आणि मिठागरातलं मीठ हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत. यातही ते आनंदी आणि समाधानी राहत.\n‘मी हाय आगरी बापया.\nबेफिकीर मी वादलान नं पावसान,\nबिनधास मी उना तान्हान,\nशेतीभातीन कमवलीय मीनी यी काया,\nमी हाय आगरी बापया.\nसुव्र्याची नं माजी रोजचीच दोस्ती,\nम्हनून मीठ आपसूक यतय वरती,\nडोक्यावं माजे हाय आभालाची छाया,\nमी हाय आगरी बापया.\nआगोठीचे दिसान धरतरी भिजतय,\nम्हनून चिखलांशी भाताचा कनीस निंगतय,\nकष्टाचाच खाईन, नको कंची माया,\nमी हाय आगरी बापया..’\nअसे हे आगरी समाजातील पुरुषाचे वर्णन. शेकडो वर्षांपासूनच आगरी समाजात स्त्री-पुरुष समानता आहे. संसारातील सर्व घडामोडींत, तिचं स्थान अनन्यसाधारण आहे. ती चूल, मूल, शेती सगळ्यातच सहभागी असे. शेती आणि मिठागरातही श्रमदान करत असे. त्यामुळे तीही पुरुषांच्या इतकी राकट व बलवान होती. ‘आगोठ’ (पावसाची दमदार सुरुवात) पूर्वी शेतीची, पेरणीपूर्वीची सर्व कामे आगरी बायका ‘परकी’ (एकमेकांच्या शेतात आळीपाळीने जाणे) करून ‘हांद्यंच्या’ (जास्त संख्येने) पाळीने करत. तुटपुंजा उत्पन्नात भर पडावी म्हणून त्या भाजीचे मळे पिकवत, खाजणात (माशांची पैदास होते ती समुद्रालगतची डबकी) मासे पकडत, सरपणासाठी डोंगरात किंवा समुद्रकिनारी लाकडांची मो���ी घेऊन येत. या कामांसाठी तिचे आवडते शस्त्र म्हणजे ‘कोयता’.\nआजही ‘खरोल’ (भात कापायचं हत्यार) व कोयता नसलेलं आगरी घर मिळणं अशक्य. आगरी बायकांचाही तोरा काही कमी नसे, तसा तो आजही जपलेला दिसतोच\n‘आमी आगरी बायका, जरा निटूस ऐका.\nआमचा नेसना एकदम सोपा,\nआमचे केसान फुलांचा खोपा,\nआमी जातून खाजना खारी,\nआमी करतून शेती वारी,\nगुढघ्यापर्यंत नेसलेली साडी, अंगात चोळी, नाकात नथ असे. कानात ‘पेरे’ हा एक वैशिष्टय़पूर्ण दागिना घातला जाई. त्याचा आकार गोल, काहीसा मोठा व जाडसर आणि सुदर्शन चक्रासारखा असे. शेती, मिठागरात ऊन-पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी त्या डोक्यावर ‘खोपा’ घालत. जाड घोंगडीपासून तयार केलेला हा खोपा तिचे निसर्गाच्या सर्व लहरींपासून संरक्षण करत असे. आजही पेण, वडखळ, अलिबाग, कर्जत, नेरळ इत्यादी भागांत हा खोपा पाहायला मिळतो.\nसोन्याचे वेड ‘विसरून जाते ती तिच्या सुख-दु:खाला, सासर-माहेर एक होतं, जेव्हा सणासुदीला.’\nसण-समारंभ म्हणजे आगरी समाजात उत्साहाचं उधाण. सोन्याच्या दागिन्यांची या समाजाला प्रचंड आवड. जी काही जमापुंजी साचेल त्यात जास्तीत जास्त दागिने घडविणे हा जणू काही छंदच. आजही हा छंद मोठय़ा हौसेने जपण्यात येत आहे. बोरमाळ, पुतळ्यांची माळ, पाचू वज्राठी, ठुशी असे स्वर्णालंकार घरात असणे म्हणजे श्रीमंती.\nचापूनचोपून नेसलेली भडक रंगाची साडी आणि शक्य तेवढे दागिने अंगावर परिधान करण्याची मोठी आवड. या सुवर्णप्रेमाचा विसर आजच्या पिढीलाही पडलेला नाही. आजही आगरी स्त्रिया सोन्यात मढलेल्या दिसतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या ��हिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Save-the-information-that-facilitates-the-life-of-the-common-people-says-Nobel-Prize-Winners-Cristiana-Nussen-Violard/", "date_download": "2019-03-26T08:27:57Z", "digest": "sha1:73BDD4VXAOMLJ46CZLBV5ZMBJW7GVWQX", "length": 6397, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणार्‍या माहितीचे जतन करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणार्‍या माहितीचे जतन करा\nसर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणार्‍या माहितीचे जतन करा\nशिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याची क्षमता जाणून ती आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.आजच्या आधुनिक जगात अनेक स्रोतांतून माहिती सतत येत असल्याने माहितीचे आदान-प्रदान सोपे झाले आहे. मात्र, शिक्षकांनी भविष्यात लोकांचे जीवन अधिकाधिक सुसह्य करू शकणार्‍या माहितीचे जतन करावे, असे मत नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा. क्रिस्तियाना नुसेन-व्होलार्ड यांनी व्यक्त केले.\nकला अकादमीमध्ये झालेल्या ‘नोबेल डायलॉग’ या चर्चासत्रात क्रिस्तियाना बोलत होत्या. गुस्ताव कलस्ट्रँड यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली. नोबेल पुरस्कार विजेते सर्जी हारोचे म्हणाले की, शिक्षण ही दीर्घकालीन प्रक्रिया असून त्याचे फलित खूप वर्षांनी मिळते. मात्र, नवीन शोधाचा विनियोग लोकांच्या गरजेची वस्तू बनवण्यासाठी केला जात असून त्यातू�� आर्थिक नफा-तोट्याचे गणित मांडले जाते.\nनोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड रॉबर्टस म्हणाले की, एकमेकांशी संपर्क साधणे अथवा संभाषण करणे ही एक महत्वाची कला आहे. शास्त्रज्ञांनी जनतेशी संवाद साधणे आजच्या काळात गरजेचे आहे. जर ही कला शास्त्रज्ञांना साध्य झाली तर त्यांनी लावलेल्या शोधांचा लाभ अधिकाधिक लोकांना होऊ शकतो.\nशिक्षक चांगले जग निर्माण करू शकतो का, या प्रश्‍नावर रॉबर्टस म्हणाले की, आपल्या हाताखालील विद्यार्थी विद्यार्जन करताना त्याच्या पालकांच्याही ज्ञानात आपण नवी भर घालतो, हे शिक्षकांनी जाणले पाहिजे.\nदुसर्‍या चर्चासत्रात निमंत्रक संजीव आलिवाडी यांनी चर्चासत्र खुलवताना गंमतीदार प्रश्‍न मांडले. या चर्चासत्रात शिकवण्याचा दीर्घ अनुभव असलेले सदानंद मिशाळ, सिद्धार्थी सिनाय नेत्रावळकर, सिद्धराज मोपकर, पोंटूस थनब्लाड आणि अनिका हेदस फाल्ड यांनी आदर्श शिक्षक आणि शिक्षण पद्धतीबद्दलची मते मांडली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/large-scale-concretization-work-done-in-pune-streets-1644483/", "date_download": "2019-03-26T08:50:11Z", "digest": "sha1:P3RZXHVXEW7MHJPCOLMMVUMG7FNE46WU", "length": 15331, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "large scale concretization work done in pune streets | काँक्रिटीकरण थांबवण्याचा आयुक्तांच्या आदेशाकडे काणाडोळा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nकाँक्रिटीकरण थांबवण्याचा आयुक्तांच्या आदेशाकडे काणाडोळा\nकाँक्रिटीकरण थांबवण्याचा आयुक्तांच्या आदेशाकडे काणाडोळा\nशहराला अखंड २४ तास पाणी���ुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.\nपुणे शहरात गल्लीबोळांमध्ये काँक्रिटीकरणाची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत.\nपुणे शहरात सर्वत्र काँक्रिटीकरणाचा धडाका; महापालिका प्रशासनाकडूनच निविदा प्रक्रिया\nशहराला अखंड पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई होणार असल्यामुळे १२ मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण न करण्याचा आयुक्त कुणाल कुमार यांचा आदेश धूडकावून शहरात सर्वत्र काँक्रिटीकरणाच्या कामांचा धडका सुरू झाला आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी तसे कार्यालयीन पत्रक काढल्यानंतरही प्रशासनाकडून काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे गल्लीबोळात सुरू असणारा काँक्रिटीकरणाचा धडाका सुरूच राहण्याची शक्यता असून पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांचा अपव्ययही होणार आहे.\nशहराला अखंड २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागांत १६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी किमान १४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने सिमेंट क्राँकिटीकरणाला मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेव वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. आयुक्त कुणाल कुमार यांनीही १२ मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे करता येणार नाहीत, असे आदेश दिले होते. त्यामुळे ही कामे थांबतील, अशी शक्यता वाटत होती. काँक्रिटीकरण करण्याचा नगरसेवकांचा अट्टाहास कायम राहिला असल्याचे दिसून आले.\nभवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काँक्रिटीकरण करण्याच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. भवानी पेठेतील प्रभाग क्रमांक १९ मध्ये या प्रकारची कामे करण्यासाठी निविदा राबविण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पाश्र्वभूमीवर ही कामे तत्काळ थांबविण्यात यावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे केली.\nमार्चअखेपर्यंत अंदाजपत्रकात नगरसेवकांना देण्यात आलेला निधी संपविण्यासाठी गल्लीबोळातील, प्रमुख रस्त्यांसह जोडरस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या वेगात सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदाई करावी लागणार आहे. ही बाब खर्चिक आहे. त्यामुळे आयुक्तांनी कामे बंद करण्याचे संकेत दिल्यानंतर स्थायी समितीने त्याला विरोध केला होता. गल्लीबोळातील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या १६६ कोटींच्या कामांना स्थायी समितीने मान्यता दिली होती. यातील काही कामे निविदा मान्य होण्यापूर्वीच सुरू झाली असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.onkardanke.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2019-03-26T08:43:25Z", "digest": "sha1:LKF6MCUEF2AS3Q3CKWJ43JP3YQZ6XXU4", "length": 18668, "nlines": 141, "source_domain": "www.onkardanke.com", "title": "Onkar Danke: आरक्षणाची ऐशी की तैशी !", "raw_content": "\nआरक्षणाची ऐशी की तैशी \n2009 हे निवडणुकांचे वर्ष आहे.लोकसभा तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहेत.निवडणुका आल्या की एखादे नवे प्रकरण (भानगड) उभे करायचे .या मुद्यावर निवडणुका लढवायच्या आणि मतं मिळवून सत्ता मिळवायाची ही परंपरा सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाळत आलेले आहेत.महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या निवडणुकीकरता एक नवा मुद्दा मिळालाय..तो आहे मराठा आरक्षण.\nएखाद्या चांगल्या तत्वांची चांगल्या नियमांची या देशात कशा प्रकारे सत्यानाश केला जातो,याचे अगदी क्लासीक उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी. ज्या दलीत,मागसवर्गीय समाजाला वर्षानुवर्षे अन्याय सहन करावा लागलाय..ज्या समाजाला पिढ्यान पिढ्या गावकूसाबाहेरचं जीणं जगावं लागलंय...अशा मगास आणि अतिमागास समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याकरता आरक्षण हे तत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलं.या आरक्षणाच्या तरतूदींचा दर दहा वर्षांनी अभ्यास केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.मात्र डॉ.आंबेडरकरांनंतर आरक्षणाचा उपयोग हा केवळ व्होट बॅँकेकरताच होऊ लागला.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर तर या देशाच्या मानगूटीवर आरक्षणाचं भूत आणखी भक्कम झालंय..हे भूत उतरवण्यासाठी प्रयत्न करण्याची हिंमत कोणत्याच पक्षात नाही..उलट ह्या आरक्षणाकरता आपणचं कसे अधिक पात्र आहोत..ह्याची गरज आपल्याला कशी सर्वात जास्त आहे..या देशात आपलीच जात सर्वात जास्त मागास किंवा अतिमागास कशी आहे.याचा प्रयत्न जो तो करु लागलाय..ज्या महाराष्ट्राचं सारी सत्ताकेंद्र ज्या मराठा ह्या एकमेव पक्षानं इतके दिवसं उपभोगली किंबहूना ब-याच ठिकाणी आजही उपभोगत आहेत तो मराठा समाजही आज आरक्षण मिळवण्याच्या मागे लागलाय...\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण मराठा,राज्याचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर मराठा, विधान परिषद सभापती मराठा,राज्यातल्या जमिनीचे सर्वात जास्त मालक मराठा,शिक्षण संस्थाचे मालक मराठा,सहकारी संस्थांचे चालक मराठा, नगराध्यक्ष,महापौर,जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी मराठा तरीही ह्या समाजाला आरक्षण मिळावं ह्याकरता काही कडव्या आणि ब-याच अंशी माथेफीरु संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच ह्याच समाजानं राज्याचं नेतृत्व केलं आहे. 1962 ते 1999 पर्यंत राज्य विधानसभेतल्या खूल्या जागेवर निवडूण गेलेले सुमारे 60 टक्के आमदार हे मराठाच आहेत.संपूर्ण राज्यभर सत्तेचं जे मराठा मॉडेल ह्या नेत्यांनी तयार केलं त्याच मराठा मॉडेलचा पराभव म्हणजे ही आरक्षणाची मागणी आहे.\nज्या शाहू-फूले-आंबेडकर यांच्या नावानं मराठा नेते आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच समाजातल्या लोकांचा टोकाचा विरोध ह्या समाजानं आजवर गेला आहे.रिडल्स किंवा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हे ह्याच सर्वात ठळक उदाहरण...अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीलाही याच काही नेत्यांनी जोरदार विरोध केला होता.मराठा समाज हा जर खरचं आरक्षित झाला तर संपूर्ण राज्याच्या समाजकारणावर खूप मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत.राज्याची सध्याच बिघडलेली सामाजिक घडी ह्या निर्णयानंतर तर पार विस्कटून जाऊ शकते.खुल्या गटातले मराठा जर 27 टक्के आरक्षण असलेल्या ओबीसी गटामध्ये दाखल झाले..तर या 27 टक्के वाल्या जातींमध्ये मोठी खळबळ माजू शकते.या जातींमधल्या कूणबीसह अन्य काही प्रबळ आणि शक्तीशाली जाती आपला समावेश मागसवर्गात करावा अशी मागणी करु शकतात.मराठा आरक्षण ह्या न्यायानं त्यांचीही मागणी ह्या कनवाळू सरकारनं मान्य करायलाच हवी...असा ह्यांचा आक्रमक आग्रह असेल.ह्या अन्य जाती आपल्या गटात येऊ नये म्हणून दलीत किंवा त्या प्रकारच्या जाती प्रयत्न करु लागलीत.आरक्षणाची मागणी मान्य करुन घेण्याकरता कशा प्रकारचा मार्ग स्विकारला पाहिजे ह्याचा पॅटर्न गुज्जर समाजानं या देशात घालून दिलाचं आहे.महाराष्ट्रतले नेत तसेच त्यांच्या अनुयायी हे पहिल्यापासूनच देशात सर्वात जास्त प्रगत असल्यानं गुज्जर पॅटर्न पेक्षा आणखी हिंस्त्र,आणखी खूनशी आणि देश तोडण्यासाठी प्रयत्न करणारे विषारी कृती कार्यक्रम अतिशय नियोजीत पद्धतीनं राबवतील ही शक्यता नाकरता येत नाही.\nखर तरं या देशातल्या प्रत्येक समाजात ज्याला मराठाही अपवाद नाहीत सत्तेची विकासाची फळं काही ठरावीक वर्गानं आणि ठारावीक कुटूंबीयांनीच चाखली आहेत हे सत्य आहे.मराठा समाजतही बेकारी,दारिद्र्य आणि न्यूनगंडानं पछाडलेल्या व्यक्तींची समस्या मोठी आहे,(याच वैफल्यग्रस्त तरुणांच्या मनगट��च्या जोरावर मराठा समाजातल्या डझनभर संघटनांची दुकानं सूरु आहेत ) पुण्यातल्या भांडरकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सारखी जागतिक किर्तीची संस्था ह्याच वैफल्यग्रस्त तरुणांना हाताशी धरुन ह्या समाजतल्या स्वार्थी नेत्यांनी फोडली होती.आज खरी गरज आहे ह्या वैफल्यग्रस्त समाजाची जखम भरुन\nकाढण्याची गरज आहे.मराठाचं नाही तर देशातल्या अनेक समाज घटकांना आरक्षणाच्या कूबड्या देण्यापेक्षा त्यांना शैक्षणीक तसंच आर्थिकदृष्ट्य़ा स्वावलंबी बनवण्याकरता सर्वांनी प्रयत्न करायला हवा.\nऔरंगजेबसारख्या धर्माँध,परकीय जूलमी अशा मोगल सम्राटाची कबर खणणारी मराठा ही जात आहे. परकीय शक्तीपासून दिल्लीचं संरक्षण करणारी जात मराठा आहे. परकीय शक्तींच्या जूलमी टाचांखाली आपला देश भरडला जाऊ नये म्हणून महाराष्ट्रपासून कित्येक किलोमीटरदूर पाणीपतच्या लढाईत सर्वस्वाची होळी करुन घेणा-या पराक्रमी देशअभिमानी सैनीकांची जात म्हणजे मराठा...महाराष्ट्राच्या शौर्याचे,दरा-याचे,राकटपणाचे,कणखरतेचे आणि जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक म्हणजे मराठा...\nगेल्या पन्नास वर्षात स्वार्थी राजकारण्यांच्या नादी लागून ह्या समाजतली जनता आता वाहवंत चाललीय. हा समाज असाच वाहवंत गेला तर संपूर्ण महाराष्ट्राची गटारगंगा होऊ शकते.\nइंग्रजांच्या अधुनीक आव्हानांचा सामना करण्याकरता आवश्यक ते कौशल्य मराठे शिकले नाहीत..केवळ भाऊबंदीकमध्येच मग्न राहिले,म्हणून त्यांचा पराभव झाला.पर्यायाने सा-या देशाला 150 वर्षे पारतंत्र्य सहन करावं लागलं.गेल्या 60 वर्षात वेगवेगळ्या समस्यांवर मात करुन विकासाच्या मार्गावर वाटचाल करत महासत्ता होण्याचा प्रयत्न भारत करतोय.मात्र दहशतवाद आणि या दहशतवादाला थारा देणा-या पाकिस्तान सारख्या शक्तींमुळे देशासमोर सर्वात गंभीर धोका निर्माण झालाय.अशा परिस्थीत देश मजबूत करण्याकरता प्रयत्न करण्याऐवजी ह्या समाज आरक्षणाची मागणी करु लागलाय. निवडणुकीतला तात्कालीन स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून स्वार्थी मराठे नेते त्याला खतपाणी घालत आहेत.\n1818 च्या पराभावाला आता 190 वर्षे झाली तरीही मराठा समाज आणि त्याचे नेते काहीच शिकत नाहीत.त्याच चूका पून्हा पून्हा करत राहतात..हे या संपूर्ण देशाचे दुर्दैवच मानलं पाहीजे.\nआरकक्षणपेक्षा शैक्षणीक दृष्ट्य़ा सुख सोयी पुरवण गरजेचे आहे मात्��� या विषयावर कुणीच लक्ष केंद्रीत करत नाहीत याचं आश्चर्य वाटतं.तुम्ही यावर आपले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद.\n'तरुण' भारताचे म्हातारे नेते\nआरक्षणाची ऐशी की तैशी \nब्लॉगवरील नवीन पोस्ट ईमेलने मागवा\nया आठवड्याचे टॉप 10\nकठुआ : बलात्काराच्या तिरडीवर सत्तेची मलई\nगंगोत्री शुद्ध करा, गंगा शुद्ध होईल \nशबरीमला : यतो धर्मस्ततो जय:\nनेहराजी का जवाब नही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%A4", "date_download": "2019-03-26T09:00:50Z", "digest": "sha1:4V5LRNGIMKYCEHO455CTM277K7NLQCU2", "length": 6107, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खत - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य[१] पुरविणारे मिश्रण होय.\nसेंद्रिय खत= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.\nरासायनिक खत = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.\nजैविक किंवा जीवाणू खत : हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणार्‍या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणार्‍या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझेबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.\n^ \"शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर\" (मराठी मजकूर). सकाळ अ‍ॅग्रोवन.\n\"गरज एकात्मिक खत व्यवस्थापनाची\" (मराठी मजकूर). सकाळ अ‍ॅग्रोवन.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१४ रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:52:18Z", "digest": "sha1:2R4HLVFQ2WG5NQZ7BDNPGIMM6NNRHPKX", "length": 7392, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जणांचा मृत्यू – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जणांचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 4, 2019\nखोपोली : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता च्या सुमारास आडोशी वळणावर किमी 41 जवळ हा अपघात झाला.\nमुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करुन जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनवर पलटी झाला. यावेळी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या तीन कार या ट्रकखाली चिरडल्याने त्यामधील चार जणांचा जागीच तर एक जणाचा उपचाराकरिता घेऊन जात असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.\nअपघातानंतर ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून लांबच लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच खोपोली व बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते, आयआरबी व डेल्टा फोर्सचे कर्मचारी व देवदूत पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत मृत व जखमींना वाहनांमधून बाहेर काढत उपचाराकरिता रवाना केले.जखमींना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nपेरॉलवर येऊन पोबारा करणाऱ्या आरोपीला ५ वर्षानंतर गुजरातमधून अटक\nधारदार शस्त्राच्या हल्ल्यात फिर्यादी आणि आरोपी जखमी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ वि���ेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/09/blog-post_15.html", "date_download": "2019-03-26T08:55:43Z", "digest": "sha1:2HF7EEF6QG2JJRWPH5A2E3CWAPXN26FF", "length": 9115, "nlines": 33, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: यंदाचा ६ वा कलर्स मराठी मिक्ता पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियात", "raw_content": "\nयंदाचा ६ वा कलर्स मराठी मिक्ता पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियात\nदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिक्ता तर्फे १ कोटीची मदत जाहीर\nमुंबई १४ सप्टेंबर: कलर्स मराठी मिक्ता २०१६ चा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियाला रंगणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच एका दिमाखदार समारंभात करण्यात आली. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१६ ला ६ वा कलर्स मराठी मिक्ता अॅवार्ड ऑस्ट्रेलियात रंगणार आहे. यंदाचा गर्व महाराष्ट्राचा हा पुरस्कार डॉ. डी. वाय पाटील यांना देण्यात येणार आहे.\nगेली ५ वर्षे दिमाखाने मोठ्या जोशपूर्ण वातावरणात दुबई, लंडन, सिंगापूर, मकाऊ अशा वेगवेगळ्या शहरांत साजरा होणारा कलर्स मराठी मिक्ता पुरस्कार या वर्षी पासून स्त्री शक्ती कडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा सोहळा मेधा मांजरेकर व दीपा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार असून महेश मांजरेकर निरीक्षकाच्या भूमिकेत असतील. ट्रॅव्हल पार्टनरची जवाबदारी वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील सांभाळतील.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ व्या कलर्स मराठी मिक्ता २०१६च्या घोषणे प्रसंगी म्हणाले, “महेशला चित्रपट चांगला कळतो त्यामुळे मीच त्याला सांगितले की या सोहळ्यातून थोडा वेळ काढून चित्रपट निर्मितीवर लक्ष दे ,त्याप्रमाणे त्याने ५ वर्षाने मी पुन्हा चित्रपट निर्मितीवर लक्ष देईन असे मला आश्वासन दिले होते त्यामुळेच यंदाच्या वर्षा पासून महेश या सोहळ्याकडे जास्त लक्ष देणार नाही याचा अर्थ असा नव्हे की त्याला ‘जीवनगौरव’ दिला... त्याचे या सोहळ्याकडे लक्ष हे असेलच.”\nअनुज पोद्दार, ई व्ही पी – वायाकॉम१८ & प्रॉजेक्ट हेड कलर्स मराठी, म्हणाले, “गेल्या वर्षी पासून सुरु झालेला कलर्स मराठी व मिक्ताचा ऋणानुबंध हा केवळ एका सोहळ्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्राच्या प्रगतीसाठी उचललेले हे मोठे पाउल आहे. मराठी मनोरंजन क्षेत्राला अधिक प्रगल्भ करून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी कलर्स मराठी मिक्ता कायम प्रयत्नशील असेल.”\nमनोरंजनासोबतच सामाजिक भान जपण्यावरही कलर्स मराठी मिक्ताचा भर आहे. यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता मिक्ता ने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. कलर्स मराठी मिक्ता तर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभय गाडगीळ यांनी १ कोटीची मदत या वेळी जाहीर केली. त्याचप्रमाणे रोटरी तर्फे ही १ कोटीची मदत करण्यात येईल असे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळेस जाहीर केले. अभय गाडगीळ पुढे म्हणाले गेली ५ वर्षे कलर्स मराठी मिक्ता ने करमणुकी सोबतच सामाजिक कार्य सुद्धा केले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये मिक्ताने क्षितीज या संस्थेस २० लाख रुपयाची मदत केलेली आहे. तसेच इतरही मदत सातत्याने करत आहोत. मिक्ताने केलेल्या सामजिक कार्याची माहिती चंद्रकांत कुलकर्णी यांनी याप्रसंगी उपस्थितीतांना दिली.\nकलर्स मराठी मिक्ता पूर्वरंग सोहळा आणि नाट्य महोत्सव २४ ते २७ डिसेंबर २०१५ दरम्यान होणार असल्याचे सुशांत शेलार यांनी सांगितले. नेटके आयोजन, कलाकारांचं आदरातिथ्य, मनोरंजनाचे अनोखे नाविन्यपूर्ण कार्यक्रम या त्रिसूत्रीमुळे ‘कलर्स मराठी मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात यंदा नवीन काय असणार याची उत्कंठा साऱ्यांनाच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/lathe-joshi-review", "date_download": "2019-03-26T08:18:30Z", "digest": "sha1:6VKJFALOEEZZ4WHJO7QDO4E5E2HKC6MS", "length": 12631, "nlines": 36, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "लेथ जोशी (२०१८): हरपत चाललेला ठेहराव | पाहावे मनाचे", "raw_content": "\nलेथ जोशी (२०१८): हरपत चाललेला ठेहराव\n'लेथ जोशी' पाहिला. त्याचे परीक्षण वगैरे करण्याचा इरादा नाही. एखादा दर्जेदार सिनेमा पाहिल्यावर त्यातल्या प्रतिमा दीर्घ काळपर्यंत मनात तुकड्यातुकड्याने चमकत राहाव्यात आणि त्या उगमापासून डोक्यात निरनिराळ्या दिशांना जाणारे दमदार, प्रवाही विचार उमटत राहावेत तसे काहीतरी झाले आहे. हे विस्कळीत विचार नोंदवून ठेवण्याचा हा प्रयत्न.\nसिनेमाच्या कथेबद्दल रसभंग न करता एका ओळीत सांगणे आवश्यक आहे. बदलत्या काळासोबत कामाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या एका माणसाची,त्याच्या फेकल्या जाण्याची ही गोष्ट आहे.\nसगळ्यांत भारी काही असेल, तर सिनेमातला ठेहराव. संपूर्ण गोष्टीला अतिशय संथ अशी एक अंगभूत लय आहे. चित्रचौकटी त्यांच्या गतीने आपल्या डोळ्यासमोर शांतपणे उलगडत जातात. त्यांचे आपले स्वतःचे असे सौंदर्य आणि आशय आहेच. पण त्यांची ही धीमी लय सिनेमाला त्याची खास प्रकृती बहाल करून जाते. त्याच्या जोडीने पार्श्वसंगीत. दर चौकटीला, दर प्रसंगाला मागे काहीतरी टायटुंय वाजलेच पाहिजे असे नाही, हे पचवण्याची ताकद असलेले पार्श्वसंगीत या गोष्टीला मिळाले आहे. एरवी पायही न वाजवता शांतपणे घरभर फिरणार्‍या पण वस्तूंवर आपला काळजीपूर्वक हात फिरवणार्‍या व्यक्तीसारखे ते सिनेमाभर आहे. पण कळीच्या प्रसंगात ते आपले अस्तित्व असे काही जाणवून देते, की जीव थरारून जातो. चित्रचौकटींची प्रकृती आणि पार्श्वसंगीत या दोन्ही गोष्टींनी मिळून सिनेमाला दिलेला ठेहराव निव्वळ दुर्मीळ आणि नितांत देखणा आहे.\nया ठेहरावामुळेच सिनेमा आपल्याला गोष्ट सांगता सांगता इतरही अनेक विचार करायला माया पुरवत राहतो. सिनेमातली गोष्ट लेथ जोशींची आहे खरी. पण ती फक्त त्यांची नाही. ती माझीही आहेच.\nकोणत्याही माणसाला जगण्यासाठी निव्वळ अन्न-वस्त्र-निवारा आणि थोडी चैन पुरत नाही. त्याला आपल्या जगण्याला आब असलेला हवा असतो. आब असेल, तर आब-रू असते. लेथ जोशी हा यंत्रावर काम करणारा कुशल कारागीर. स्वतःला कलाकार मानणारा. पण तशी कला नसते कुठे आपले काम मनापासून, जीव ओतून करणार्‍या सार्‍याच माणसांचे काम म्हणजे त्यांचे सर्जनच असते. ते त्यांच्या जगण्याला अर्थ पुरवत असते. हा अर्थ त्या माणसापासून हिरावून घेतला गेला, तर त्या माणसाने काय करावे आपले काम मनापासून, जीव ओतून करणार्‍या सार्‍याच माणसांचे काम म्हणजे त्यांचे सर्जनच असते. ते त्यांच्या जगण्याला अर्थ पुरवत असते. हा अर्थ त्या माणसापासून हिरावून घेतला गेला, तर त्या माणसाने काय करावे मग जगणे काय आणि मरणे काय, सगळे सारखेच. तुम्ही-आम्ही-सगळ��च याच दिशेने चालणारे प्रवासी आहोत, हे लेथ जोशी ठायी ठायी सांगत राहतो.\nबदलता काळ, सतत प्रगत होत जाणारे तंत्रज्ञान, मानवी हातांचे कालबाह्य होत चाललेले कौशल्य, यंत्र आणि माणसातले अनेकपदरी नाते आणि या सगळ्या बदलांचा क्षणोक्षणी राक्षसी होत जाणारा वेग... या सूत्रांची घट्ट वीण सिनेमाला वेढून आहे. तलम आणि खमंग पुरणपोळ्या करणारे हात, त्या हातांच्या दिमतीला आलेला नि हातांचे कष्ट वाचवणारा फूडप्रोसेसर. जगभरच्या पदार्थांच्या पाककृती टीव्हीवरून जाणून घेऊन काळासोबत राहिलेली व्यावसायिक सुगरण. जुनाट वाड्याच्या देखण्या गतखुणा मिरवणारी दरवाज्याची चौकट आणि त्यात येऊन ठाकलेली पिवळीधम्मक नॅनो. स्वामी समर्थांचा जप करणारे यंत्र आणि नरसिंहावर अभिषेक करणारा अ‍ॅपलचा लॅपटॉप. नाना प्रकारची, बघत राहावीशी वाटणारी, आपल्या आत्ममग्न कौशल्याचे सौंदर्य ल्यालेले एकाग्र-कसबी हात.... आणि चढत्या वेगाने त्यांचे जीवनाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाणे...\nकाही प्रकारची माणसे बदलत्या काळासोबत जुळवून घेत राहतात. काही प्रकारची माणसे आपल्या कामात जीव ओतून त्यातच आपले विश्व निर्माण करतात. यांतले काय चूक आणि काय बरोबर हे ठरवता येणे अशक्य आहे. म्हटले तर जगण्यासाठी पहिले कौशल्य आवश्यक आहे. म्हटले तर तेच जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी दुसरे कौशल्य अनिवार्य आहे. अशा वेळी जगातल्या बदलांचा वेग आपल्याला भोवंडून टाकत असताना दुसर्‍या प्रकारचे कौशल्य असलेल्या माणसांनी नेमके करावे तरी काय\nनिव्वळ अधिक उत्पादन करणे, अधिक उपभोग घेणे, अधिक सुखे ओरबाडणे, अधिक अधिक अधिक.... हे हव्यास आपल्याला सुखे देतील. पण आनंद आणि समाधान आणि शांतता देतील का आणि भलेही - या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ चोचले मानले, तरी पृथ्वी आपल्या या हव्यासांना कुठवर पुरी पडेल\nकुठवर जाऊन थांबणार आहे हे\nमाणसापाशी असलेला सर्जनाचा ठेहराव आणि पर्यायाने त्याच्या जगण्यातला आब हिरावून घेणारी ही तथाकथित अपरिहार्य अशी जगण्याची व्यवस्था पाहताना आपले तिच्यातले प्यादेपण दिसायचे राहत नाही आणि मग भयानक उदास-विषण्ण-हताश व्हायला होते.\nलेथ जोशीचे काम करणारा नट आपल्या मिताक्षरी वावराने, दुखर्‍या डोळ्यांनी, त्या पात्राच्या बाह्यावताराला साजेशा नसलेल्या आणि त्यामुळे चकित करणार्‍या भिजल्या स्वराने आपल्याला स्पर्श करून ��ातो. आपल्या कामाचे जाणकाराकडून कौतुक झाल्यावर तो ज्या डौलात सिगारेट शिलगावतो, ते पाहताना आपण मनापासून सैलावतो-हुशारतो-फुशारतो. सिनेमा संपता संपता लक्ष्यात येते, हा नट संपूर्ण सिनेमात एकदाच हलकेसे हसतो. लेथ मशीनवरच्या त्याच्या प्रभुत्वामुळे त्याला ‘लेथ जोशी’ या संबोधनासह नकळत दाद मिळते, तेव्हा. तेव्हा आपले डोळे भरून येतात...\nलेथ जोशी (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: अश्विनी गिरी, ओम भुतकर, चित्तरंजन गिरी\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\n‘वायझेड’ जगण्याची ‘वायझेड’ गोष्ट\nएक माधवबाग – सकारात्मक संदेश देणारा एक उत्तम एकपात्री प्रयोग.\nAIB नॉकआउट व रोस्टिंगः भारतासाठी नवा विधा व नव्या माध्यमाचा उदय\nआयलंड सिटी (२०१६): एक झलक आपली, आपल्या बेटाची\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/now-use-jeans-in-rainy-season-also/", "date_download": "2019-03-26T07:59:10Z", "digest": "sha1:GFLEFOVYMYTFO4LXPRLUTCXOE4SC4XK5", "length": 17720, "nlines": 120, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "जीन्स वापरा आता पावसाळ्यातही …. - Thinkmarathi.com", "raw_content": "\nजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….\nफॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो. जीन्सला तशी कुठं रोज इस्त्री करावी लागते. जीन्समध्ये हायवेस्ट, मीड वेस्ट हे प्रकार तर फेव्हरेट होतेच मात्र लो वेस्ट जीन्सनेही तरुणांध्ये जादू केली आहे. जीन्स सोबत शर्ट, टी शर्ट, शॉर्ट शर्ट, कुर्ता नवा लूक देतं.\nपूर्वी पावसाळ्यात जीन्स कपाटात ठेवली जायची मात्र आता पावसाळ्यातही ऑल टाइम फेव्हरिट जीन्सचं आहे. यात हॉट पॅन्टस, थ्री फोथ्र्स, शॉर्ट पॅन्टस, स्कर्टस ही उपलब्ध आहेत. यामुळे येणारा फंकी, ट्रेंडी लूकही तरुणाईच्या पसंतीस पडत आहे. डेनिम, कार्गो, लुझर्स ली, लिवाईस, स्पायकर यासारख्या कित्येक ब्रँडसच्या जीन्सची मागणी जास्त आहे. तरुणांसाठी जीन्स हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. जीन्समध्ये कोणता प्रकार घ्यायचा हे ऑकेजनप्रमाणे ठरते. कॉलेजमध्ये वापरण्यासाठी स्पायकर, डेनिम तर प्रवासासाठी कार्गो, सिक्स पॉकेट. ब्रँडेड जीन्सची qकमत जास्त असली तरी ती टिकण्यास चांगली असते. जीन्स कधीही, कुठेही, ���ुठल्याही प्रसंगासाठी वापरण्यायोग्य असल्याने पसंती मि ळते. प्रत्येकजण हिला अगदी कितीही दिवस (कधी घट्ट, कधी थोडी सैलसर तर कधी अगदीच अघळपघळ) कवटाळून असतो. जन्माची सखी असल्यासारखी. ज्या कुणी हिला जन्म दिलाय त्याचा समस्त तरुणवर्ग शतजन्माचा ऋणी राहील.\nइटलीच्या जेनो गावच्या खलाशांपासून सुरु झालेला हिचा प्रवास पुढे गुलाम खाणकामगारांना दिलेले कपडे लवकर फाटतात म्हणून मालकांनी मोठ्या प्रमाणात हिला वापरायला सुरुवात केली. त्यात हवे तसे बदल लिओब स्ट्रॉस नावाच्या व्यक्तीने करुन दिले (त्यानेच नंतर लेव्ही असे नाव बदलले). पुढील काळात काऊबॉयजनी आणि प्रस्थापितांविरोधी चळवळीने या हिला (टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे) लोकप्रिय केले. मग तिचा मूळचा रंग जाऊन अधिक रंग आले. आणि ती गरिबांची हे लेबल सोडून एक फॅशन स्टेटमेंट झाली आणि मग तो एक ब्रँड बनला. ती म्हणजेच जीन्स. काय गुण नाहीत तिच्यात किलर लूक्स देते, गबाळेपण देते, हॉट दिसते, टिकाऊ आहे, धुण्याची आणि इस्त्रीची कटकट नाही. अगदी लहान असल्यापासून डेनिमचे आकर्षण असते. जीन्सच्या चड्डीपासून लहान मुलांच्या जॅकेट्स आणि शूजपर्यंत सारे काही आजकाल मिळते. आणि बच्चे कंपनीलाही ते आवडते.\nखरेतर जाडेभरडे निळे (किंवा अन्य) कापड, सहसा पिवळी शिलाई, मागे कसलातरी लेदर किंवा तत्सम पॅच, ठोकलेली रिवेट्स असा विचित्र अवतार. पण खरेच या जीन्सने आम्हांला किती तरी आधार दिला असेल. जेवढी जास्त मळकी तेवढी उठून दिसते. धुवायची गरज नाही. एखादे वेळी उदार मनाने धुतलीच तरी इस्त्रीची गरज नाही. गादीखाली एक रात्र अंथरुन ठेवली की दुसऱ्या दिवशी घालायला तयार. कितीही रंग गेला तरी छानच दिसणार. कुठे फाटली तरी पॅच मारला की अजून स्टाईल. विटलेली जीन्स अजून भारी दिसते. त्यावर बॉलपेनाने काहीतरी जहाजाचा नांगर, समुराई तलवार, विंचू असली चित्रं काढली की अजून फॅशनेबल (आता यांचे इथे काय काम असे खवचटसारखे विचारु नका). महिलावर्ग पण आजकाल बरीच काही कलाकुसर करतात म्हणे तिच्यावर. एम्ब्रॉयडरी, कुंदन वर्क, भरतकाम, रंगकाम असलं काय काय असतं. त्या कांटा लगा गाण्यामधली कलाकुसरीची जीन्स तर कुणी तरी विसरेल का प्रकार तरी किती नानाविध: रंगउडी (फेडेड), ठिगळी (पॅच्ड), दगडधुलाई, माकडधुलाई (स्टोनवॉश आणि मंकीवॉश), फाटकी (श्रेडेड) असे तर कापडाचेच प्रकार आहेत. पॅटर्नध्ये पण व��विधता: लूज फिट, कम्फर्ट फिट, स्ट्रेट फिट, स्किन फिट, लो वेस्ट, बॅगी, बेलबॉटम, बूटकट, एक्स्ट्रा लूज वगैरे. वापरुन वापरुन फाटली तर चित्रविचित्र ठिगळ लावा. रंग उडाला तरी छान दिसेल (अगदीच हवा असेल तर डाय करुन पण मिळते). खालून विरली तर धागे निघालेली रस्ता झाडत चालली तरी कुणी नावे न ठेवता कौतुकानेच पाहील. अगदीच वाईट अवस्था झाली तरी बाह्या कापून फॅशनेबल हाफ पँट होईल. आजकाल तर वयाच्या सगळ्या सीमा पार करुन जीन्स ज्येष्ठांध्येही लोकप्रिय झाली. ऑफिसला कालपरवापर्यंत काळी किंवा फार तर ग्रे पँट घालणारे काका आता जीन्समध्ये दिसू लागलेत. खरेच त्या खाणकामगारांना वाटले असेल का हे ताडपत्रीसारख्या कापडाचा हा असला प्रकार भविष्यात एवढा हिट होईल.\n← बाप्पाचे आवडते मोदक \nथंडीत घ्या त्वचेची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-03-26T07:59:18Z", "digest": "sha1:AFU3DYTMHKN234NEEB5LDHHQN5OYQHWE", "length": 4568, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चुरू (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nचुरू हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चुरू (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/10", "date_download": "2019-03-26T08:03:59Z", "digest": "sha1:DKJYQKK33BL67UGMWQPGWRODMYCAVPFD", "length": 20105, "nlines": 255, "source_domain": "misalpav.com", "title": "धर्म | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nमुलतः अज्ञेय (अ‍ॅग्नॉस्टिक) राहून दर क्षणास विविध विचारधारांच्या दृश्टीकोणातून विचार करण्याचा अधिकार राखून ठेवणारा अशी स्वतःची लांबलचक व्याख्या करणारा असल्यामुळे आस्तिकांसोबतच नास्तिकांनासुद्धा (टिकेप्रमाणेच) मनापासून शुभेच्छाही देत असतो तशा या २३ मार्च २०१९ या जागतिक नास्तिकता दिवसाच्या नास्तिकांना हार्दीक शुभेच्छा.\nRead more about नास्तिकता दिवसांच्या शुभेच्छांच्या निमीत्ताने\nमकरंद घोडके in जनातलं, मनातलं\nगाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल.\nसमोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी\n१९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच सगळा इतिहासच प्रेरणादायक तो.\nपिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nआज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो...\nपुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो ||\nपण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nसायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली ||\nपोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nस्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने ||\nस्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nRead more about असे षंढ आम्ही कैसे निपजलो\nज्योति अळवणी in जे न देखे रवी...\nसर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे....\nवाट गेली हो पुसून\nतू फ़क्त एक धागा\nतुझी वेळ खरी येता\nRead more about वाट त्याची पाहाता....\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nहिंदू चार्टर ऑफ डिमांड्स\nसाहना in जनातलं, मनातलं\nहिंदूंना त्यांच्या देशांत कायद्याच्या दृष्टिकोनातून \"समान\" अधिकार असावेत अशी अतिशय माफक मागणी काही प्रमुख विचारवंतांनी केली आहे आणि २०१९ मध्ये इलेक्शन मध्ये ह्याला एक प्रमुख मुद्दा करावा ह्या दृष्टिकोनातून हे पत्रक जाहीर केले आहे.\n१. भाजप खासदार सत्यपाल सिंग ह्यांचे खाजगी बिल पास करावे ज्याद्वारे हिंदूंना सुद्धा त्यांच्या शाळा आणि मंदिरे चालविण्याचा अधिकार प्राप्त होईल.\n२. FCRA वर संपूर्ण बंदी. फक्त प्रवासी भारतीयांनाच भारतीय NGO ला पैसे द्यायला मिळतील\nRead more about हिंदू चार्टर ऑफ डिमांड्स\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\n“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन ” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.\nRead more about बोनेदी बारीर पूजो\nसुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास\nकवितानागेश in जनातलं, मनातलं\nसुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास\n भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास....\nRead more about सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास\nगणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या\nअत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं\nपार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावया���े) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.\nRead more about गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या\nतामीळनाडू आणि गूगल ट्रेंड\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nकरुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले.\n* तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले.\nRead more about तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/a-fan-named-mohammad-salim-injures-himself-at-shah-rukh-khans-residence-mannat-last-night-6159.html", "date_download": "2019-03-26T08:07:27Z", "digest": "sha1:RUJPVSRCUABCHEKDF5VLKBYGRXQ4JOTF", "length": 27833, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "वेडाचार: अभिनेता शाहरुखच्या चाहत्याकडून 'मन्नत'समोर स्वत:वरच ब्लेडने वार | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची का�� बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nवेडाचार: अभिनेता शाहरुखच्या चाहत्याकडून 'मन्नत'समोर स्वत:वरच ब्लेडने वार\nबॉलिवूड अण्णासाहेब चवरे Nov 04, 2018 11:44 AM IST\nअभिनेता शाहरुख खानच्या एका चाहत्याने ब्लेडने वार करुन घेत स्वत:लाच जखमी करुन घेतले आहे. मोहम्मद सलीम असे व्यक्तीचे नाव असून, आपण शाहरुखचा चाहता असल्याचा त्याचा दावा आहे. शाहरुख खान याच्या 'मन्नत' या घराबाहेर शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.\nप्राप्त माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानने वाढदिवस आणि दिवाळीचे औचित्य साधत आपल्या घरी प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात अभिनेता आमिर खान, अर्जुन कपूर, इसान खट्टर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, कटरीना कैफ, संजय लीला भन्साळी, काजोल, मान्यता दत्त, अर्पिता खान शर्मा, अलीवरा अग्निहोत्री, जया बच्चन, श्वेता बच्चन, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, मलायका अरोरा, तापसी पन्नू, इम्तियाज अली, शायना एनसी यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.\nदरम्यान, या वेळी शाहरुखच्या 'मन्नत'बाहेर चाहत्यांचीही मोठी उपस्थिती होती. या वेळी सलीमने अचानक ब्लेडने स्वत:वर वार करुन घेतले. हा प्रकार ध्यानात येताच पोलिसांनी सलिम याला ताब्यात घेतले. तसेच, पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. (हेही वाचा, Zero Trailer : वाढदिवसादिवशी शाहरुख खानने दिले चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, पाहा व्हिडीओ)\n२ नोव्हेंबर या दिवशी शाहरुखचा वाढदिवस असतो. यंदाही तो त्याने नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा केला. महत्त्वाचे असे की, वाढदिनी शाहरुखने आपल्या आगामी 'झिरो' या चित्रपटाचाही ट्रेलर लॉन्च केला.\nTags: Mannat Shah Rukh Khan बॉलिवूड ब्लेडने वार मन्नत वाढदिस पार्टी शाहरुख खान शाहरुख खान चाहता शाहरुख खान वाढदिवस शाहरुखचा मन्नत\nफक्त Zero नाही तर, याआधीही शाहरुखचे अनेक चित्रपट ठरले आहेत सुपरफ्लॉप; पहा यादी\nशाहरुख, सलमान नव्हे, जाहिरात क्षेत्रातही विराट कोहलीचाच षटकार, ब्रँड व्हॅल्यू आहे 1200 कोटी रुपये\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्य�� Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/action-on-the-officers-who-failed-to-work-during-natural-calamity/", "date_download": "2019-03-26T08:36:22Z", "digest": "sha1:XYZAKKZABY2HPW25POOSDA6ZESPP7VBU", "length": 7924, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नैसर्गिक आपत्तीच्यावेळी कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई - राहुल द्विवेदी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nनैसर्गिक आपत्तीच्यावेळी कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई – राहुल द्विवेदी\nमहाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. तसेच पावसाळापूर्व काळात करावयाच्या सर्व उपाययोजना तात्काळ कराव्यात, जेणेकरुन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. मात्र, आपत्ती व्यवस्थापनात हयगय करणाऱ्या यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सन 2018 नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडधे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.\nयावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, प्रत्येक यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जनजीवन विस्कळीत होणार नाही, जीवित वा वित्तीय मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचे आहे. त्याअ नुषंगाने बहुतांशी विभागांनी काम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही प्रकारे नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात हयगय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या जबाबदाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला १ वर्ष पूर्ण, अपघातात ज्याचं घर पडलं ते अजूनही वाऱ्यावरच\nभाजपने ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी परिस्थिती निर्माण केल्यानेच श्रीनिवासला उमेदवारी – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gujrat-election-second-phase-voting-started/", "date_download": "2019-03-26T09:03:26Z", "digest": "sha1:TOGON3KQJYU7VIEKVU3WLTDWLOIRXOPJ", "length": 4419, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुजरात रणसंग्राम: दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nगुजरात रणसंग्राम: दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात\nटीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एकूण ९३ जागा तर ८१५ उमेदवारांच भवितव्य ईव्हिएममध्ये कैद होणार आहे.\nसंपूर्ण देशाच लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा आजचा महत्वाचा टप्पा समजला जात आहे. यापूर्वी ९ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. यावेळी सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे,\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nशेकडो आमदारांचा एकच प्रश्न ‘शेतकरी कर्जमाफीचे’ काय झाले \nडुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होतं या गड्याला अजून एक पिस्तुल द्या-अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1635330/southern-actor-kamal-haasan-makes-big-political-debut-launch-his-new-party-makkal-needhi-maiam-in-madurai/", "date_download": "2019-03-26T08:50:56Z", "digest": "sha1:SVVJ4FQHAZXJVQKV4WORE2B5YPCO2KFJ", "length": 9815, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Southern Actor Kamal Haasan makes big political debut Launch His New Party Makkal Needhi Maiam In Madurai | Kamal Haasan political debut : आया है राजा लोगो रे लोगो… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबऱ्याच चर्चा आणि तर्कवितर्कांनंतर अखेर अभिनेते कमल हसन यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याचे वृत्त समोर आलं. बुधवारी मदुराईच्या ओथाकडाई मैदानात त्यांनी जनसमुदायासमोर आपल्या नव्या पक्षाची स्थापना करत राजकीय वर्तुळात प्रवेश केला.\n'मक्कल निधी मय्यम' नावाच्या पक्षाची घोषणा त्यांनी केली असून, या पक्षाचं चिन्हंही यावेळी सर्वांसमोर सादर करण्यात आलं.\nयावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.\nमध्यभागी एक तारा आणि त्याभोवती एखाद्या कुंपणाप्रमाणे असणारं हातांच्या साखळीचं चक्र असं एकंदर त्यांच्या पक्षाचं चिन्हं आहे.\nआपल्या पक्षाची स्थापना करण्यापूर्वी बुधवारी सकाळपासूनच हसन यांनी विविध ठिकाणी जात स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.\nएक कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवल्यानंतर आता राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला तामिळनाडूच्या घराघरात पोहोचायचं आहे, असा मानस हसन यांनी उराशी बाळगला\nआपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मूळ घरी भेट दिली. त्यानंतर त्यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादनही केले.\nहसन यांच्या रुपात तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता राजकीय पटलावर त्यांची चाल कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:13:16Z", "digest": "sha1:KURUFFKE3KLUQ2DKYWN7XG2S7VV6UHCO", "length": 4840, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "#विमानातील प्रवासी व ठाण्यातील #४० नगरसेवक #सुखरूप ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nTag: #विमानातील प्रवासी व ठाण्यातील #४० नगरसेवक #सुखरूप \nविमानातील प्रवासी व ठाण्यातील ४० नगरसेवक सुखरूप \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nमुंबई-: आज सकाळी ठाण्यातील ४० नगरसेवक काही कामानिमित्त मुंबईवरून दिल्लीला जात होते. जी- ८३१९ या गो ऐअर ने जात असताना काही तांत्रिक बिघाडामुळे विमान विमान त्वरित जवळच्या पोर्टवर ल्यांड करण्यात\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news?start=6", "date_download": "2019-03-26T08:28:37Z", "digest": "sha1:IFSZMYIW27NGADEANHVTOI6ZTR577T5O", "length": 11749, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nस्टार प्रवाहच्या कलाकारांची आठवणीतली होळी\nस्टार प्रवाहच्या कलाकारांनी प्रेक्षकांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा देत काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.\n‘कोण होणार करोडपती’ मध्ये सहभागी होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक\nसोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ‘रजिस्ट्रेशन्स’. हॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन आयुष्य बदलवून टाकण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचा पहिला टप्पा असलेली रजिस्ट्रेशन्स प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु झाली आहे.\nहोळीच्या दिवशी अमृतासमोर येणार कियाराचे सत्य - कलर्स मराठीवर होळी – रंगपंचमी विशेष \nसगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. तसेच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून, लक्ष्मी सदैव मंगलम्, नवरा असावा तर असा आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमीचे विशेष भाग या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मालिकांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाळूमामा मालिकेमध्ये होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. तेंव्हा नक्की बघा लाडक्या मालिकांचे हे विशेष भाग या आठवड्यामध्ये ६.३० वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.\n‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर जल्लोषात साजरा झाला होळीचा सण\nआनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. या खास सणाचं धमाकेदार सेलिब्रेशन स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब य��� सणाच्या निमित्ताने एकत्र आलंय. होळीच्या सणासोबतच धुळवड खेळत सर्वांनीच रंगांची उधळणही केलीय. शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय.\nअनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास\nगेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पडद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत .सोनी मराठी वरील ‘एक होती राजकन्या’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री किरण ढाणे यांच्या अभिनयाने सुरुवात झालेल्या या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच एकंदरीत वडील आणि मुलीच्या गोड नात्याची गुंफण पाहायला मिळत आहे.\nसिध्दार्थ - अनुच्या मैत्रीमध्ये दुरावा आणण्याचा दुर्गाचा प्रयत्न\nसुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये एकीकडे सिद्धार्थला कुठेतरी अनुचा सहवास, तिच्यासोबत गप्पा मारणे हे आवडू लागले आहे म्हणजेच ही प्रेमाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. सिध्दार्थने अनुचा विश्वास आणि मैत्री पुन्हा मिळवली आहे. काही दिवसांपासून सिद्धार्थची तब्येत ठीक नसल्याने तो घरीच आहे. हे सगळे होत असतानाच दुर्गाची इच्छा आहे सिद्धार्थने तिला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करावे. पण याबाबत सिद्धार्थला काहीही माहिती नाही. दुसरीकडे सिद्धार्थच्या आजीने अनुला तत्ववादिंच्या घरी बोलावले आहे. अनु घरी येणार म्हणून सिद्धार्थने त्याची रूम नव्याने सजवली असून सिद्धार्थ खुश आहे. परंतु हे अजूनही दुर्गाला माहिती नाही. जेंव्हा दुर्गाला हे समजते ती पोलिसांना बोलावते. आता पुढे काय होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे रात्री ८ वा. फक्त कलर्स मराठीवर.\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gpedia.com/mr/gpedia/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%B0_%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2019-03-26T08:29:14Z", "digest": "sha1:V35MDOBQPWB6MSCYDAYTSLM737UQIW6R", "length": 2198, "nlines": 34, "source_domain": "www.gpedia.com", "title": "क्रिस्टोफर डग्लस - Gpedia, Your Encyclopedia", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबर्म्युडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2019-03-26T08:52:00Z", "digest": "sha1:U6UC2ULZDVQSGCZG7CTUZNDUZRAZGFBS", "length": 11710, "nlines": 64, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 1, 2018\n· प्रवाशांचा वळसा वाचणार\n· प्रकल्पाचा खर्च १० कोटी रुपये\n· कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचेही रुंदीकरण होणार\n· मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात\nठाणे : वाढत्या गर्दीमुळे ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला येत असला तरी क्षमता वाढीचे अनेक प्रकल्पही या मार्गावर हाती घेण्यात आले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट मिळणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या या होम प्लॅटफॉर्मच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार, १ नोव्हेंबर रोजी झाले. त्याचबरोबर अपर कोपरला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या रुंदीकरणालाही मंजुरी मिळाली असून त्याचेही काम सुरू होणार आहे.\nठाण्यापुढील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी, यासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच दिवा आणि ठाकुर्ली स्थानकांचा कायापालट झाला. अंबरनाथ स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. कल्याण येथील रेल्वे यार्डाचे देखील रिमॉडेलिंग होऊन लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन उपनगरी गाड्यांची संख्या वाढणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथपर्यंतच्या सर्व स्थानकांवर अवघ्या पाच रुपयांत पिण्याचे शुद्ध थंड पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच, अपघातग्रस्त प्रवाशांसाठी कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा येथे वैद्यकीय कक्ष सुरू झाले असून कळवा येथील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होत आहे.\nयाच मालिकेतील आणखी एक बाब म्हणजे ज्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म नाहीत, त्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म व्हावेत, जेणेकरून प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करावा लागणार नाही आणि पादचारी पुलांवरील गर्दीचा ताण कमी होईल,यासाठी खा. डॉ. शिंदे पाठपुरावा करत होते. त्यातूनच ठाकुर्ली येथे असा होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल देखील झाला. त्यापाठोपाठ अंबरनाथ आणि कोपर स्थानकातही होम प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळाली असून कोपर स्थानकातील या कामाला गुरुवारपासून सुरुवात देखील झाली. गुरुवारी खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, सभागृह नेते श्रेयस समेळ, नगरसेवक रमेश म्हात्रे,विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, संजय पावशे, तालुका प्रमुख एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.\nया कामासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून हा प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.\nमुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात\nसध्या कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचा���ी पुल नसल्यामुळे पूर्वेला राहाणारे प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडून ये जा करतात. त्यामुळे मुंबई दिशेला पादचारी पुल व्हावा, यासाठीही पाठपुरावा सुरू होता. या पादचारी पुलालाही मंजुरी मिळून त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.\nरेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ४० ते ५०बेरोजगारांची फसवणूक ,दोघांना अटक\nसेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/interviews/6753-sachin-sir-taught-me-zumba-for-film-love-you-zindagi-says-prarthana-behere", "date_download": "2019-03-26T08:27:02Z", "digest": "sha1:54XL6V6LEJWG2VC2AWNWQ4TJRLCZRGNM", "length": 12699, "nlines": 230, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सचिन सरांनीच मला झूम्बा शिकवला - प्रार्थना बेहरे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसचिन सरांनीच मला झूम्बा शिकवला - प्रार्थना बेहरे\nPrevious Article कॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\nNext Article \"भूमिका आत्मसात करण्यासाठी मी अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्या\" - विजय आंदळकर\n“मी सिनेमात झूम्बा डान्सरची भूमिका करते आहे, चित्रपटात मी अनिरुद्धला म्हणजे सचिन सरांना झूम्बा शिकवते पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झूम्बाच्या स्टेप्स शिकवल्या पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झूम्बाच्या स्टेप्स शिकवल्या मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झूम्बाच्या सूचना देताना मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झूम्बाच्या सूचना देताना” कायम टवटवीत असलेली प्रार्थना बेहरे तिच्या १��� जानेवारीला प्रदर्शित झालेल्या “लव यु जिंदगी” सिनेमाबद्दल बोलताना शूटिंग करतानाचे किस्से सांगत होती.\nअभिनेत्री 'कविता लाड मेढेकर' दिसणार \"लव यु जिंदगी\" मध्ये\n'लव्ह यु जिंदगी': नवीन वर्षात पहिल्यांदाच जुळून येणार सचिन पिळगांवकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री\n‘लव्ह यु जिंदगी’मध्ये सचिन पिळगांवकर या अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर\nमनोज सावंत यांचा 'लव यु जिंदगी' करताना सेट वर कायम मजामस्तीचं वातावरण होतं. सचिन पिळगावकर सरांसोबत आणि कविता लाड मेढेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. सचिन सर सेट वरील वातावरण कायम तजेलदार ठेवत. कधी ‘प्रॅंक्स’ करत. एक दिवस मला सेटवर यायला उशीर झाला असता सचिन सरांनी सगळ्यांना राग आल्याचं नाटक करायला, माझ्याशी कोणी न बोलायला सांगितलं. मला ते वातावरण बघून खूप ताण आला, अपराधी वाटू लागलं. पण नंतर सगळे हसू लागले आणि माझा जीव भांड्यात पडला. कधी सचिन सर मुद्दाम खास कठीण मराठी शब्दांचा अर्थ विचारायचे, ज्याचा अर्थ मला कळायचा नाही. मग तेच त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगायचे. एकूणच चित्रपट करताना धमाल आली. शूटिंग कधी पूर्ण झालं कळलं देखील नाही.\nहा सिनेमा का करावासा वाटला हे विचारल्यावर प्रार्थना म्हणाली की तिला हा सिनेमा स्वप्नील जोशीमुळे मिळाला. स्वप्नीलने हा सिनेमा करशील का फोन करून विचारलं. सचिन सरांसोबत काम करायचंच होतं म्हणून देखील हा सिनेमा मी केला प्रार्थनाने सांगितलं.\nसिनेमातील रिया आणि मुळातील प्रार्थनामध्ये खूप साम्य आहे, ती म्हणाली. “लव यु जिंदगीमधील रिया स्वतःच्या भरवशावर आयुष्य जगणारी, आत्मविश्वासाने भरलेली, खूप विचार न करणारी, भरभरून आयुष्य जगणारी आहे, मी देखील तसंच जगते” प्रार्थनाने तिच्या भूमिकेबद्दल आणि स्वतःबद्दल सांगितलं.\nतिच्या आयुष्यातील लव यु जिंदगी क्षण म्हणजे आयुष्यातील आनंदाचा क्षण विचारला असता प्रार्थना म्हणाली की ती प्रत्येक दिवस संपूर्णपणे जगते, ती दररोज जीवनावर प्रेम करते. लव यु जिंदगी ती फक्त म्हणत नाही तर ते खरोखर जगते. प्रत्येक क्षण व्यक्तींनी आनंदाने जगावा, प्रथम स्वतःवर, जीवनावर, आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांवर प्रेम करावं लव यु जिंदगी चित्रपट देखील तेच सांगतो, कायम सुंदर, तजेलदार दिसणारी प्रार्थना चेहऱ्यावर सुंदर हास्य आणत म्हणाली.\nलव ���ु जिंदगी सिनेमा का बघावा विचारलं असता प्रार्थना म्हणाली की हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ज्यांना आयुष्यावर प्रेम करायचंय, जे आयुष्यावर स्वतःवर प्रेम करतात त्या प्रत्यकाने हा सिनेमा बघावाच.\nसचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला, हसवणारा, भावनिक करणारा, एसपी प्रॉडक्शन्स लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित, मनोज सावंत दिगदर्शित कौटुंबिक मनोरंजक चित्रपट “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित झालाय.\nPrevious Article कॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\nNext Article \"भूमिका आत्मसात करण्यासाठी मी अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्या\" - विजय आंदळकर\nसचिन सरांनीच मला झूम्बा शिकवला - प्रार्थना बेहरे\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5102614610740258545&title=Kathak%20Mahotsav%20celebrated%20in%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:24:23Z", "digest": "sha1:QC3FN3GP2KC5H6Q4MPH53CXIOTP4XX7Q", "length": 8918, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘नृत्यात भावछटांची मुक्तहस्ते उधळण आवश्यक’", "raw_content": "\n‘नृत्यात भावछटांची मुक्तहस्ते उधळण आवश्यक’\nपं. जयतीर्थ मेवुंडी यांचे मत\nपुणे : ‘कोणतीही कला सादर करणाऱ्या कलाकाराच्या मनात नेहमी विविध भावछटा उमटतात. नृत्यामध्ये या भावछटा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे प्रत्येक नृत्य कलाकाराने आपल्या भावछटांची मुक्तहस्ते उधळण केल्यास ते सादरीकरण सर्वोत्तम ठरते,’ असे मत किराणा घराण्यातील गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी व्यक्त केले.\nनवी दिल्लीतील कथक केंद्राच्या वतीने व इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आयसर) आणि ऋजुता सोमण कल्चरल अकादमी यांच्या सहयोगाने या दोन दिवसीय कथक उत्सवाचे आयोजन ‘आयसर’च्या सी. व्ही. रमण सभागृहात करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, सुजाता नातू, मनीषा साठे, नीलिमा आध्ये, प्राजक्ता राज, परिमल फडके आदी मान्यवर उपस्थित होते.\nदुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना समीक्षा शर्मा यांच्या भगवान शंकर यांच्या विविध रूपांवर आधारित कथक नृत्याने झाली. त्यानंतर त्यांनी कृष्णलीला व काही पारंपरिक रचना सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली.\nत्यानंतर नवी दिल्लीतील कथक केंद्रातील कलाकारांनी ज्येष्ठ नृत्यांगना मालती श्याम यांनी दिग्दर्शित केलेले नृत्य उल्हास आणि नृत्य बसंत हे बहारदार कार्यक्रम सादर केले. नीलाक्षी खांडकर, जया भट, क्षिप्रा जोशी, पार्थ मोंडल व विश्वदीप यांनी नृत्याचे सादरीकरण केले.\nकार्यक्रमाचा समारोप कथक केंद्राचे राजेंद्र गंगाणी यांच्या सादरीकरणाने झाला. त्यांनी पारंपरिक रचनांसह काही बंदिशीही सादर केल्या. त्यांना योगेश गंगाणी, राहुल विश्वकर्मा (तबला), समीलुहा खान, ब्रिजेश मिश्रा (गायन), गुलाम वारिस (सारंगी) आणि अतुल शंकर (बासरी) यांनी साथसांगत केली.\nTags: पुणेकथक नृत्य महोत्सवराष्ट्रीय कथक केंद्रइंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चऋजुता सोमण कल्चरल अकादमीपं. जयतीर्थ मेवुंडीPuneKathak Nrutya MahotsavIISERRujuta SomanClassical DanceRajendra GanganiPt. Jayateerth MevundiBOI\nराष्ट्रीय कथक उत्सवाचे पुण्यात आयोजन ‘मधुरिता’च्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ९३व्या स्थानावर ‘आयसर’चे प्रवेश अर्ज उपलब्ध नृत्यविषयक ‘संचारी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nदेवी भगवतीच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्न��हसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pandharpur-is-getting-ready-for-uddhav-thackrey-rally/", "date_download": "2019-03-26T08:23:30Z", "digest": "sha1:J33S2UODI5L5H5XHB7IHWY6Z3VGI3VHW", "length": 12943, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेच्या सभेसाठी सजले पंढरपूर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nशिवसेनेच्या सभेसाठी सजले पंढरपूर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता\nसोमवारी शिवसेना पक्षप्रमु�� उद्धव ठाकरे यांची पंढरपूरमध्ये सभा आहे. त्यासाठी पंढरपूर सजले असून अवघे पंढरपूर भगवे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासभेसाठी चंद्रभागा मैदानावर तयारी सुरू असून चार लाख हून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nसभेच्या मंडपस्थानी भगवान श्रीराम, विठ्ठल, छत्रपती महाराज आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहेत. यासभेसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक हजेरी लावणार आहेत. तर सभेत उद्धव ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता सगळीकडे लागली आहे.\nया सभेसाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार तानाजी सावंत महासभेचे नियोजन करीत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाविकांच्या विठाई बससेवेचा सोमवारी शुभारंभ\nपुढीलमेहकर मतदार संघात पाच कोटी रूपयांची विकास कामे होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-03-26T08:01:49Z", "digest": "sha1:Y24Y3NXBG7GM2XM7CGFCIJJMJPVVAPYD", "length": 42908, "nlines": 160, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "ब्रह्मदेवांना डॉक्टरेट ? - Thinkmarathi.com", "raw_content": "\nस्वर्ग लोकातील समस्त देवगणांची एक महासभा महामंत्री इंद्रदेवाच्या दरबारात आयोजित करण्यात आली होती. आयोजक होते स्वर्ग -मृत्यू- पाताळ या तिन्ही लोकांतून येरझाऱ्या घालणारे देवगणांचे दूत देवर्षी नारद .विश्वनिर्माते दस्तुरखुद्द ब्रह्मदेवांनी सभेचे अध्यक्षपद भूषविले होते .\nनारदमुनींच्या प्रस्ताविकाने सभेला आरंभ झाला. नारदमुनी म्हणाले “स्वर्गवासी उपस्थित देवगणहो, आजच्या सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम जाहीर करतो की सभा आयोजित करण्यामागे स्वर्ग लोकांवर कुठल्याही संकटाचे सावट नाही, देवगणांमधील हेवेदावे नाहीत, अप्सरा मधील तू- तू- मैं- मैं- नाही किंवा आपले मुख्य शत्रू असूर यांच्याकडूनही उपद्रवाचे संकेत नाहीत.\n“आजच्या सभेचा मुख्य विषय आहे ,पृथ्वीवरील मानवजात आणि त्यांच्या उपद्रवी कारवाया. देवगणहो पृथ्वीवरील प्राणीमात्रांनी स्वर्ग लोकांच्या अनभिषिक्त वर्चस्वाला हादरे देण्याचा खोडसाळपणा आरंभला आहे देवगणहो आजच्या सभेचे अध्यक्ष देवराया ब्रह्मदेव यांच्या कर्तृत्वाबद्दल मी काय बोलावे ज्यांनी ब्रह्मांड निर्मिले , अखिल विश्वाची निर्मिती केली,चराचर अस्तित्त्वात आणले , पृथ्वीवरील अवघे स्थावर जंगम उदा. भूभाग, अवकाश मार्ग, महासरोवरे , नद्या- नाले , रमणीय सृष्टी त्यांमधील वृक्षराजी एवढेच नाही तर मनुष्य प्राण्यांसह अनेक सस्तन प्राणी , पशु, पक्षी ही सारी ब्रह्मदेवाची किमया आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.\n“दुर्दैवाची गोष्ट अशी की पृथ्वीवरील महाभाग आपल्या उपकारकर्त्याला साफ विसरले . पृथ्वीतलावर वास करणारे अनेक ज्येष्ठ – श्रेष्ठ विद्वान, समाजसुधारक ,संशोधक , शास्त्रज्ञ , राजकारणी ,गुन्हेगार एवढेच काय महान साधु संत , स्वतःला ईश्वरी अवतार म्हणवणारे भोंदूबाबा सर्वासर्वांनी देवादिकांकडे कानाडोळा केल्यामुळे देवदेवतांचे अस्तित्व धोक्यात देऊ पाहतेय”.\n“एक काळ असा होता की पृथ्वीतलावर जन्म घेताच प्रत्येक जण ईश्वराच्या आधीन होऊन त्याचे ऋण फेडायचा . स्वतःच्या हितासाठी , कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी , द्रव्य प्राप्तीसाठी ,शत्रूपीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी अक्षरश: देवापुढे नाक रडायचा, व्रतवैकल्ये, नवससायास करायचा, पूजापाठ , जप – जाप्य अशा अनेक मार्गांनी प्रसंगी लाचलुचपतीचा अवलंब करून देवाला खूश ठेवायचा.”\nआज पृथ्वीतलावरील चित्र भयानक आहे . ईश्वर तत्त्वाचा मानवजातीला विसर पडत चाललाय. ईश्वरभक्ती लोप पावण्याची चिन्हे दिसू लागलीत. देवपुजा, नामस्मरण, भजन – कीर्तन या गोष्टी भकास मंदिरे किंवा देवळापुरत्याच उरल्या आहेत. प्रसंगी देवादिकांना अडगळीत टाकण्याचा संकल्प जोर धरू लागला . पृथ्वीवर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ राबवणाऱ्या संस्थानी तर धुमाकूळ माजवलाय. “\n ईश्वर भक्ती म्हणजे काय त्याची भक्ती कशासाठी कुणाचं भलं बुर केलाय कुणाला अमरत्व दिलयं निदान गंभीर आजारातून उठवलंय कोणाला श्रीमंती बहाल केलिय कोणाला श्रीमंती बहाल केलिय गरिबांची पाठराखण केलीय अरे , मग त्याचा उद्योग उद्धव कशासाठी देवाची स्थापना, त्याची पूजा- अर्चा ,जप-जाप्य, उपास तापास अशा फालतू गोष्टींसाठी वेळ आहे कुणाला\n“देवगणहो , मानवजातीत प्रचंड उलथापालत झाली आहे. जो तो स्वतःच्या उत्कर्षासाठी ,अधिकाधिक प्रगतीसाठी, विकासासाठी झपाट्याने प्रयत्न करतोय. नवयुगातील नवनवीन यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान , नवनवीन शोध यांच्या आकर्षणामुळे मानव बुद्धिवादी प्रयत्नशील आणि ध्येयवेडा बनलाय. उच्चं शिक्षणाचा लाभ आणि विद्वानांचा सहवास यामुळे प्रगतिशील बनला आहे. झपाटल्यासारखा नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करताना भूभाग, जलाशय आणि अवकाशज्ञान या तीनही क्षेत्रात मानवाने प्रगती करताना आज त्याला गगन ठेंगणे झाले आहे .मानवाने गगनाला गवसणी घातलीय. सूर्य, चंद्र ,नक्षत्र ,तारकांशी हितगुज सुरू केले आहे. अनेक ग्रहांची संपर्क साधलाय. ऋतुऋतूंमध्ये बदल घडवले आहेत . अनेक रहस्य अनेक चमत्कार उजेडात आणलेत .\n“पृथ्वीतील संशोधन पर्वामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अफाट शोध निर्मितीमुळे स्वर्गलोकात पेच निर्माण होऊन अवघे देवगण अस्वस्थ झाले आहेत. स्वर्गातील अमृताचे घोट घेत चिरतारुण्य प्राप्त झालेल्या देव लोकांना अप्सरांच्या सहवासात कालक्रमणा करताना पृथ्वीवरील घडामोडींचा विसर पडला. विचार करा, नवनवीन संशोधनात व्यग्र असलेले पृथ्वीवरील संशोधक, शास्त्रज्ञ न जाणो संशोधनाच्या भरात उद्या जिवंतपणीच स्वर्गात घेऊन टपकले तर देवलोकात केवढा हाहाकार माजेल\n“आज पृथ्वीवरील अनेक दिग्गजांना, विचारवंतांना ,विद्वानांना त्यांनी केलेल्या बहुमोल कार्याचे चीज म्हणून खास गौरविण्यात येते. अनेक महान शास्त्रज्ञांना त्यांच्या महान शोध कार्याची दखल घेत सन्मान , पुरस्कार दिले जातात. वेगवेगळ्या गहन विषयांवर सादर होणाऱ्या प्रबंधांचे महत्त्व लक्षात घेऊन संशोधकांना, शास्त्रज्ञांना डॉक्टरेट बहाल करण्यात येते.”\n“स्वर्गातील आम्ही देवलोक मात्र मुळातच कर्मदरिद्री आमची कोण दखल घेणार आमची कोण दखल घेणार आजच्या सभेचे अध्यक्ष ब्रह्मदेवांनी हजारो ,लाखो ,कोट्यवधी वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती करून विश्वात अजरामर काम करून ठेवले ; पण संकुचित मानवाने त्यांच्या महान कार्याची दखल घेतली का आजच्या सभेचे अध्यक्ष ब्रह्मदेवांनी हजारो ,लाखो ,कोट्यवधी वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती करून विश्वात अजरामर काम करून ठेवले ; पण संकुचित मानवाने त्यांच्या महान कार्याची दखल घेतली का आजवर ते दुर्लक्षित राहिले. आहो , डॉक्टरेट तर राहो ; पण साधे दोन ओळींचे सर्टिफिकेट देखील भगवंतांच्या नावे आजवर पृथ्वीतलावरील मानवाने पाठवलेले नाही. केवढा हा दैवदुर्विलास आजवर ते दुर्लक्षित राहिले. आहो , डॉक्टरेट तर राहो ; पण साधे दोन ओळींचे सर्टिफिकेट देखील भगवंतांच्या नावे आजवर पृथ्वीतलावरील मानवाने पाठवलेले नाही. केवढा हा दैवदुर्विलास अखिल देवगणांचे केवढे हे अवमूल्यन अखिल देवगणांचे केवढे हे अवमूल्यन \n“पृथ्वीतलावरील मानवाने देवांची मांडलेली विटंबना तर पाहावत नाही . आजमितीस पृथ्वीवरील चित्रपट निर्माते अनेक देवदेवतांवर सवंग चित्रपट निर्मिती करत आहेत. कुणी भगवान शंकर, ब्रह्मा- विष्णू- महेश, कुणी इंद्र , कुणी साक्षात कृष्ण देवाचा अवतार घेतलाय. पृथ्वीतलावरील पार्वती, सीता, द्रोपदी, राधा यांनी तर इतक्या झकास भूमिका केल्या आहेत की, प्रसंगी त्या आपल्या अप्सरांच्या थोबाडीत मारतील . अनेक जण खुद्द माझाच म्हणजे महर्षी नारदांच्या अवतार धारण करून विणा वाजवीत नारायण- नारायण असा टाहो फोडित पृथ्वीवर धुमाकूळ घालताहेत. रामायणातील श्रीरामांचे तर धिंडवडे बघवत नाहीत. काय करायचे या मानवजातीचे \nकपाळावरील घाम पुसत नारदांनी आपले प्रास्ताविक संपवले आणि हाशहुश करीत ते आसनावर स्थिरावले. दुसऱ्याच क्षणी सभागृहातील चिडलेल्या देवगणांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली. ” पृथ्वीवरील मानव जातीचा धिक्कार असो कृतघ्न मनुष्य प्राण्याचा आम्ही निषेध करतो कृतघ्न मनुष्य प्राण्याचा आम्ही निषेध करतो स्वर्गवासी देवांच्या हक्कांवर गदा आणणारे देवगणांना कलंक चालवणारे कोण हे उपटसुंभे स्वर्गवासी देवांच्या हक्कांवर गदा आणणारे देवगणांना कलंक चालवणारे कोण हे उपटसुंभे त्यांचा निपात करा \nदेव लोकांचा गोंगाट वाढतो हे पाहून इंद्रादी वरिष्ठ देव अस्वस्थ होऊन चुळबुळ करू लागताच नारदमुनी पुन्हा उठून बोलू लागले,\n“देवगणहो , तुमचा निषेध, तुमचा राग, मानवाविषयी तुमची प्रतिक्रिया समजते ;पण या सभागृहात ते दाखवून काय उपयोग त्यापेक्षा तेहतीस कोटी देवांनी एक निषेध खलिता तयार करावा आणि तो पृथ्वीवर मानव जातीकडे पाठवून द्यावा , म्हणजे मानवाला त्यांच्या कृत्याची शरम वाटेल. निषेध खलित्यावर पूर्ण तेहतीस कोटी देवगणांच्या सह्या मात्र हव्यात . आता गोंगाट थांबवा आणि ज्या देवगणांना आपले विचार मांडायचे त्यांनी व्यासपीठावर येऊन मांडावेत.\nत्यासरशी व्यासपीठाभोवती देवगणांनी गर्दी केली .भाषणांना सुरुवात झाली एकजण म्हणाले, “विश्वनिर्मिती करताना भगवान महादेवांनी नको तितकी अक्कल मनुष्याला बहाल केल्यामुळे मानव उन्मत्त झाला अन नको ते चाळे करू लागला. त्याची ती मजल गेली की ,तो स्वर्गाला भारी ठरू करू लागला. देवगणांशी पंगा घेऊ लागला. त्याला एकच उपाय , मनुष्यप्राण्याच्या डोक्यातील अक्कल गोठवून त्याला निर्बुद्ध बनवणे.”\nदुसरे एकजण म्हणाले, “पृथ्वीवरील निरोद्योगी लोकांनी पृथ्वीवर लोकसंख्या अतोनात वाढवाली. त्यातूनच अनेक यातूनच अनेक रिकामटेकड्या लोकांतून अधिकाधिक प्रगल्भ ,बुद्धिमान आणि आक्रमक प्रजा निर्माण झाली. मग कोणी विचारवंत बनले ,कोणी समाजसुधारक बनले, कुणी राजकारणी बनले आणि बरेच संशोधक, शास्त्रज्ञ बनले त्यांनी पृथ्वी व्यापली आणि आता ते स्वर्गारोहणाची स्वप्ने बघत आहेत. त्याला एकच उपाय. मानवजातीचे खच्चीकरण करणे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवणे. मी या सभागृहाला विनंती करतो की त्यांनी कृपया यमराजांशी संपर्क साधावा . यमराजांनी चित्रगुप्ताच्या मदतीने त्यांच्या वहीत फेरफार करून पृथ्वीतलावरील मानवाचा मृत्यूपूर्व संहार घडवून आणाव��. मानवांची संख्या कमी करावी, प्रसंगी पृथ्वीवर चतुष्पाद प्राण्यांची संख्या वाढली वाढली तरी चालेल परंतु मनुष्य प्राण्याचे खच्चीकरण झालेच पाहिजे. उगाच चोराच्या हाती जमादारखान्याच्या किल्ल्या नकोत.”\nत्यानंतर एक देवगण बोलावयास उठले . ते म्हणाले “मला एक जालीम उपाय सुचला आहे. भगवंतांनी आपल्या प्रभावाने पृथ्वीवरील माणसामाणसांमध्ये पराकोटीचा वैरभाव निर्माण करावा, द्वेषभाव अहंकार , कपट – कारस्थाने, परस्परातील मत्सर या विकारांनी लिप्त झालेला माणूस एकमेकांचा जीव घेण्यास प्रवृत्त होईल , पर्यायाने एकमेकांचा संहार करीत आपापसात लढून मनुष्यप्राणी मृत्युमुखी पडतील आणि सुंठी वाचून खोकला जाईल.”\nनारदमुनी उठून म्हणाले ,” एकेकाळी पृथ्वीतलावरील मनुष्य प्राण्याचे सरासरी वयोमान साठ ते बासष्ट वर्षे इतके मर्यादित होते पण मानवाने त्यावर देखील मात केली .नवनवीन औषधे शोधली. आधुनिक उपचार पद्धती निर्माण केल्या अनेक गंभीर आजार आटोक्यात आणले. पर्यायाने आज मनुष्य प्राण्याचे सरासरी वयोमान ८५-९० वर्षांपर्यंत वाढले. केवढी ही प्रगती हा स्वर्गलोकातील यमराजाचा सपशेल पराभव आहे. चित्रगुप्ताने आपली वही रद्दीत टाकायला हवी. देवगणांना तर याचे काहीच घेणे देणे नाही.\nनारदमुनींच्या उद्गारांनी सभागृहातील देवगणांमध्ये कुजबुज सुरु झाली. ” खरोखर आपण इतके निर्बुद्ध आहोत का ना आपण कसली प्रगती केली.ना काही भव्य दिव्य घडवले. आपली सारी फुशारकी पृथ्वीवरील भक्तगणांवरच. त्यांच्या भक्तीने आळवणीने, जपजाप्याने उपवास तपासाने , वेळी अवेळी प्रसन्न होऊन भक्तांवर वरदानाचा वर्षाव करणे , त्यांचा उदोउदो करणे एवढेच आपले काम उरले . आपण सज्जनांची वाट लावली, दुर्जनांची पाठ थोपटली ,संधी -साधूना भरभरून दिले आणि महान साधू संतांची झोळी रिकामीच ठेवली. आपण आपल्याच मस्तीत राहिलो. सोम रसाच्या तारेत स्वर्गातील अप्सरांशी दंगा मस्तीत रममाण होऊन पृथ्वीतलावरील मानवाच्या रोषास पात्र ठरलो. मानवांने आपल्याला सरळ अडगळीचा रस्ता दाखवला. ‘ना घर का ना घाटका’ अशी आपली स्थिती झाली. ‘देवाची करणी अन नारळात पाणी’ असं असं म्हणताना मानवाने आमच्यावर करणी केली आणि नारळ पाण्याच पार सुक खोबर करून टाकलं.”\nजसे सभेचे वातावरण गंभीर बनू लागले तसे खुद्द इंद्राने बोलावयास उठले ., त्यांनी सुरुवात केली,” मंड���ी परिस्थिती खरोखरच गंभीर आणि आणीबाणीची आहे, पृथ्वीतलावरील मानवांनी देवांच्या सार्वभौमत्वाबद्दल आव्हान दिले आहे. तेहतीस कोटी देवांची परिस्थिती कधी नव्हे ती नाजूक बनली आहे . त्यातून मुक्तता हवी असेल तर अखिल देवलोकांनी झपाट्याने कामाला लागायला हवे, महर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी मानव जातीविरुद्ध त्वरित निषेध खलिता तयार करावा. त्यावर सहय़ांची मोहीम राबवावी. खलिता तयार झाल्यावर माझ्याकडे पाठवावा . पुढचे मी बघतो.\n” अखिल विश्वाची निर्मिती करून मानवाचा उद्धार करणार्या भगवान ब्रह्मदेवांचा बायोडेटा तयार करण्याचे काम मी स्वतः करणार आहे. विश्वनिर्मिती केल्यापासूनचे सारे दुवे , भगवंतांचे संशोधन त्यांची चळवळ , विचारधारा सारे सारे एकत्र करून एक प्रबंध तयार करणार आहे. ‘ अखिल विश्वाची निर्मिती’ हा भगवंतांच्या संशोधनाचा विषय असेल. तर या क्षणापासून आपण सारे कामाला लागू या सर्वांना शुभेच्छा देऊन याची सभा बरखास्त करतो.”\nअशा रीतीने इंद्रदेवानी सभा गुंडाळली.\nत्यानंतर ‘विश्वनिर्मिती’ हा भगवान ब्रह्मदेवांचा प्रबंध साकारू लागला. ब्रह्मदेवांनी स्वतःचा अनुभव पणास लावला. स्वर्ग, मृत्यू ,पाताळ या तीनही लोकांतून अनेक बारीक सारीक तपशील गोळा केले.नारदांची मदत घेतली. अनेक महान ऋषीमुनींची सल्लामसलत केली. मानव जातीचे विश्लेषण केले.\nकुठल्याही परिस्थितीत पृथ्वीतलावरील मानव शास्त्रज्ञांकडून डॉक्टरेट मिळवायचीच , हा ब्रह्मदेवाचा संकेत होता .इंद्र देवाने त्यांना बहुमोल मदत केली भगवंतांचा प्रबंध त्यांनी काळजीपूर्वक तपासला. हव्या त्या दुरुस्त्या केल्या. प्रबंधांची छाननी केली. त्यानंतर देवर्षी नारदांना पाचारण करण्यात आले .त्यांना स्वतःचे पुण्य वापरण्यास सांगण्यात आले आणि देवांचे खास दूत म्हणून नारदांच्या हस्ते भगवान ब्रह्मदेवांचे प्रबंध पृथ्वीवरील शास्त्रज्ञांकडे पाठवण्यात आला. शास्त्रज्ञांनी त्याला दिलेली पोचपावती घेऊन मोठय़ा उत्साहाने नारदमुनी स्वर्गलोकात परतले.\nआणि मग सुरु झाली भगवंतांच्या नावे प्राप्त होणारी पृथ्वीतलावरील डॉक्टरेटची प्रतीक्षा ब्रह्मदेवांची अविस्मरणीय कामगिरी व त्यांचा अद्वितीय प्रबंध यामुळे त्यांना डॉक्टरेट खचित मिळणार त्याबद्दल स्वर्गीय लोकांची खात्री होतीच. जसजसा वेळ जाऊ लागला , तसतसे सारे उतावीळ होऊ लागले. भगवान ब्रह्मदेवाने अनुष्ठान मांडले. यज्ञयाग करण्याकरता तिन्ही लोकातील\nऋषीमुनींना सन्मानाने पाचारण करण्यात आले. मेनका, रंभा, उर्वशी आदी अप्सरांनी उपास -तापास सुरू केले. इंद्रदेवाने तर अखिल मानवजातीलाच साकडे घातले.\nअखेर तो दिवस उजाडला. निमित्त होते पृथ्वी तलावरील एका महान शास्त्रज्ञाचे वृद्धापकाळामुळे झालेले निधन. निधनानंतर स्वर्गारोहण केलेल्या शास्त्रज्ञांच्या हातात पृथ्वीतलावरून पाठवलेला लखोटा होतो. तो लखोटा म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या प्रबंधांचा निर्णय होता. स्वर्गातील अखिल देवगण आतुरतेने प्रतीक्षा करीत असतानाच इंद्रदेवाने उत्सुकतेने लखोटा उघडला. ब्रह्मदेवासह सारेच जण लखोटा वाचू लागले.\nपृथ्वीतलावरील समस्त शास्त्रज्ञांनी ब्रह्मदेवाचा प्रबंध नाकारला होता. संशोधनात्मक प्रबंध नाकारण्याची कारणे अशी होती –\n१. आपण विश्वाची निर्मिती हा विषय घेऊन संशोधन प्रबंध पाठवला आहे पण त्यानंतर अब्जावधी वर्षे उलटून गेल्यामुळे हा विषय पूर्ण विस्मृतीत गेला. आपल्या संशोधनाला पुष्टी कोण देणार संशोधनाकरिता घेतलेल्या आपल्या प्रमाणांची सत्यता कोण पटवणार संशोधनाकरिता घेतलेल्या आपल्या प्रमाणांची सत्यता कोण पटवणार अनंत काळाच्या विस्मृतीत केलेल्या संशोधनाला आज महत्त्व देता येणार नाही .\n२. आपल्या संशोधनात्मक प्रबंध सादर करण्यामागे आपले मार्गदर्शक (गाइड) कोण त्यांचे नामनिर्देशन असणे आवश्यक आहे. मार्गदर्शनाअभावी प्रबंध स्वीकारता येणार नाही .\n३. आपलं संशोधन विख्यात संशोधनाच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले कुठेही आढळून येत नाही. तो फक्त ठरावीक पुस्तकांतून पुराण, बायबल, कुराण आदी पुस्तकातून त्रोटकपणे आढळतो अशा पुस्तकी प्रकाशनाला संशोधन क्षेत्रात किंमत नसते.\n४. विज्ञानात कुठलेही प्रयोग प्रथम शास्त्रज्ञाने केल्यानंतर दुसऱयाला त्याची पुनरावृत्ती करता आली पाहिजे. आपले पुरातन संशोधन आजपावेतो दुसऱ्या कुणालाच करून दाखवता आलेले नाही .\nया कारणास्तव आपले संशोधन विश्वसनीय ठरत नाही.\nवरील ढोबळ कारणास्तव आपला संशोधन प्रबंध स्वीकारता येत नाही. कळावे.\nपृथ्वीवरील शास्त्रज्ञांनी प्रबंध नाकारण्याची कारणे वाचून ब्रह्मदेवांनी चक्क कपाळावर हात मारून घेतला .\nक्षणभरात इंद्रादी देवगणांच्या दरबारात सन्नाटा पसरला.\nप्रबंधाच्या लखोट्या बरोबरच देवगणांनी पाठविलेल्या निषेध खलित्याचे पाकीट देखील ‘अस्वीकृत’ असा शिक्का मारलेले मानव जातीकडून परत आले होते.\nतर अशी ही ब्रह्मदेवांच्या डॉक्टरेटची शोकांतिका \n१३६, नारायण पेठ, सीताफळ बाग कॉलनी,\nपुणे – ४११ ०३०.भ्रमणध्वनी : ९८२२४ ७०७२२ PC:google\nकथा – शक्कल →\nबँकिंग क्षेत्राची गतिमान वाटचाल – कॅश टू कॅशलेस\nपंढरीची वारी – काय आहे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/chemistry-celebrating-deep-amavasya-school-137109", "date_download": "2019-03-26T08:55:32Z", "digest": "sha1:MGAF4U2JFWTDAD3IS2OAB4INLWDOQDPQ", "length": 12620, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chemistry - Celebrating Deep amavasya in school रसायनी - प्राथमिक शाळेत दीप आमवस्या उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nरसायनी - प्राथमिक शाळेत दीप आमवस्या उत्साहात साजरी\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nरसायनी (रायगड) - रसायनी येथील महिला उद्योग मंडळाच्या शिशु विकास बालमंदीर आणि प्राथमिक शाळेत शुक्रवार ( ता 10 ) रोजी दीप आमवस्या उत्साहात साजरी करण्यात आली.\nयावेळी महिला मंडाळाच्या खजिनदार हर्षदा पालव, सहसचिव सुनिता कराड, शोभा देऊळगावकर, मुख्याध्यापक महादेव पाटील उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दिव्यांचे प्रज्वलन आणि पुजन करण्यात आले होते. यावेळी समई, नंददिप, मालटा, पणती, पंचारती, कंदील आदि दीवे मांडण्यात आले होते.\nतसेच विद्यार्थ्यांना अश्विनी पाटील व यांनी दिप आमवस्याची महंती आणि शोभा देऊळगावकर यांनी दिव्याचे प्रकार आणि फुलवातीचे महत्व बदलची माहिती दिली.\nरसायनी (रायगड) - रसायनी येथील महिला उद्योग मंडळाच्या शिशु विकास बालमंदीर आणि प्राथमिक शाळेत शुक्रवार ( ता 10 ) रोजी दीप आमवस्या उत्साहात साजरी करण्यात आली.\nयावेळी महिला मंडाळाच्या खजिनदार हर्षदा पालव, सहसचिव सुनिता कराड, शोभा देऊळगावकर, मुख्याध्यापक महादेव पाटील उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दिव्यांचे प्रज्वलन आणि पुजन करण्यात आले होते. यावेळी समई, नंददिप, मालटा, पणती, पंचारती, कंदील आदि दीवे मांडण्यात आले होते.\nतसेच विद्यार्थ्यांना अश्विनी पाटील व यांनी दिप आमवस्याची महंती आणि शोभा देऊळगावकर यांनी दिव्याचे प्रकार आणि फुलवातीचे महत्व बदलची माहिती दिली.\nपाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ता लवकरच काँक्रीटचा\nरसायनी (रायगड) - पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन एमआयडीसीने मुख्य रस्ता...\nLoksabha 2019 : सुनील तटकरेंपुढे अडथळेच अधिक\nगुहागर - रायगडमध्ये सुनील तटकरेंचा सर्वाधिक भरवसा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांवर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात समाजाचे गणित, कुटुंबातील वाद,...\nचार वर्षीय बालकाचा आगीत होरपळून मृत्यू\nनेरळ (जिल्हा रायगड) : कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील एका चार वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू झाला. बंद असलेल्या गाडीने अचानक पेट घेतला....\nसंकष्टीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी\nपाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली...\nमाथेरान राणी मिनीट्रेनसाठी नवीन इंजिनाचा साज\nनेरळ (रायगड) : पर्यटकांच्या लाडक्या माथेरान राणी म्हणजे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनसाठी मार्च 2019 मध्ये आणखी एक नवीन इंजिन नेरळ येथे येऊन...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/no-need-property-independent-identity-municipal-139846", "date_download": "2019-03-26T09:03:54Z", "digest": "sha1:57IC34W2AWQFKTY2OECFKZQ5PHHNFKHK", "length": 14005, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "No need for Property Independent identity Municipal मिळकतींना स्वतंत्र ओळखीची गरज नाही | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमिळकतींना स्वतंत्र ओळखीची गरज नाही\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nपुणे - महापालिका हद्दीतील मिळकतींना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याची आवश्‍यकता नसल्याचे नमूद करीत आयुक्तांनी या प्रकल्पाची सुमारे दहा कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. या निर्णयाचे सजग नागरिक मंचने स्वागत केले आहे.\nपुणे - महापालिका हद्दीतील मिळकतींना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याची आवश्‍यकता नसल्याचे नमूद करीत आयुक्तांनी या प्रकल्पाची सुमारे दहा कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. या निर्णयाचे सजग नागरिक मंचने स्वागत केले आहे.\nमहापालिकेच्या प्रशासनाने शहरातील मिळकतींचा स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी निविदा प्रक्रिया नुकतीच राबविली होती. सुमारे दहा कोटी रुपयांची ही निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली गेली आहे. या निविदा प्रकियातील अटी आणि शर्ती मधील बदल करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची मान्यता घेणे बंधनकारक आहे. तरीही करआकारणी व करसंकलन विभागाने कोणतीही मान्यता न घेता यात बदल केल्याचा प्रकार गंभीर आहे. दरम्यान, यापूर्वीच्या जी.आय.एस. सर्व्हेक्षणात प्रत्येक मिळकतीला स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याचा समावेश होता. ते काम होऊ शकले नाही. त्या निविदेनुसार हे काम करणाऱ्या कंपनीलाच पुन्हा नवीन निविदा काढून दहा कोटींचे काम देण्यात येत आहे. याचा दोष पालिकेवर येऊ शकतो, असे ताशेरे अभिप्रायात ओढले आहेत.\nआयटी कंपन्यांची मदत घ्यावी\nसध्या महापालिकेच्या सर्व मिळकतींना घर क्रमांक, रस्त्याचे नाव, इमारतीचे नाव, सर्व्हे किंवा प्लॉट क्रमांक, जवळची खूण, पिन कोड याच्या आधारे पत्ता देण्याची प्रचलित पद्धत आहे. तरीही स्वतंत्रपणे ओळख क्रमांक देण्याचा खात्याचा उद्देशाचे आकलन होत नाही. अशाप्रकारचे कोणतेही काम करायचे असेल तर ते उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व या संकल्पनेनुसार करावे. शहरात असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची त्यात मदत घ्यावे, असेही नमूद केले आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करून आयुक्तांनी पुणेकरांचे दहा कोटी रुपये वाचविल्याबद्दल सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी अभिनंदन केले आहे.\nपुणे - शहर आणि नगर परिषदांच्या हद्दीत राज्य सरकारने तुकडाबंदी उठविली असताना, हवेलीच्या तहसीलदारांनी मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीचे फर्मान सोडले...\nसिडको, पालिकेचे कामकाज ठप्प\nनवी मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा सोमवारी (ता. २५) प्रशिक्षणाचा पहिला दिवस अ���ल्याने सिडको व महापालिकेचे सर्व अधिकारी व...\nप्रत्येक नगरसेवकावर सीसीटीव्हीसारखी नजर\nपुणे - निवडणुकीमध्ये कोण काम करत आहे कोणाच्या प्रभागात किती मते पडली कोणाच्या प्रभागात किती मते पडली यासह प्रत्येक नगरसेवक काय करत आहेत, याची सर्व माहिती मिळते. तुमच्यावर...\nकसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात...\n#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण\nपुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल...\nपिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत टॉवरचे पेव\nपिंपरी - शहरातील ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवर अनधिकृत आहेत. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची २२ कोटी ४३ लाखांची मिळकतही थकविली असून, महापालिकेच्या एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-metro-pmrda-81066", "date_download": "2019-03-26T08:41:34Z", "digest": "sha1:C3TZ5SNTTGFCQ7DFYNL5KYZP5IAMINDJ", "length": 17796, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news metro PMRDA सर्वंकष आराखड्यातून मेट्रोचे मार्ग निश्‍चित | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसर्वंकष आराखड्यातून मेट्रोचे मार्ग निश्‍चित\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nपुणे - \"\"पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी \"सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्‍चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर \"पीएम��रडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्‍चित करण्यात येणार आहे.\nपुणे - \"\"पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्यासाठी \"सर्वंकष वाहतूक आराखडा' (कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करावा. तो आराखडा झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गांबरोबर अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेता येईल, हे निश्‍चित करावे,'' असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे. त्यामुळे हा आराखडा तयार झाल्यानंतर \"पीएमआरडीए'कडून मेट्रोचे जाळे नव्याने निश्‍चित करण्यात येणार आहे.\nमेट्रो प्रकल्पाबाबत पुणे महापालिकेच्या पाठीमागून आलेल्या \"पीएमआरडीए'ने बाजी मारत हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटर लांबीचा इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यास राज्य सरकारने मान्यताही दिली. त्यापाठोपाठ या कामासाठी जागतिक (ग्लोबल) निविदा मागवून अहवाल तयार करण्याचे कामही पीएमआरडीएने सुरू केले असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गाचे काम बीओटी तत्त्वावर करण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण होत आली आहे.\nहिंजवडी ते शिवाजीनगर पाठोपाठ पीएमआरडीएने शहरातील आखणी आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली होती. प्रायोगिक तत्त्वावर हे मार्गदेखील निवडले होते. त्याची पूर्वसुसाध्यता तपासणी करूनच हे मार्ग निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी यापूर्वीच दोन वेळा बैठकाही झाल्या. या मार्गांची पूर्वसुसाध्यता तपासणीचे काम दिल्ली मेट्रोला देण्याचे जवळपास निश्‍चित केले होते. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार होते.\nनिश्‍चित मार्गांचे \"डीपीआर' हवे\nनवे आठ मार्ग निवडताना पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडणारे हे मार्ग असावेत; तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक मार्ग ठेवावेत. जेणेकरून शहरात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारणे शक्‍य होईल, हा हेतू त्यामागे होता. मात्र, पीएमआरडीएने सुचविलेल्या आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्याऐवजी संपूर्ण हद्दीचा सर्वंकष वा��तूक आराखडा तयार करावा. त्यातून मेट्रो प्रकल्पाचे मार्ग निश्‍चित करावे. ते मार्ग निश्‍चित झाल्यानंतर त्या मार्गांचे डीपीआर तयार करण्यात यावा, असा सल्ला दिल्ली मेट्रोने दिला आहे.\n..तरच मेट्रोचे जाळे शक्‍य\nमार्ग निश्‍चित झाल्यानंतर त्याचे डीपीआर तयार करावे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाबरोबरच मोनो रेल, बीआरटीसह अन्य वाहतुकीसाठी एकमेकांना पूरक प्रकल्प \"पीएमआरडीए'ला हाती घेणे योग्य ठरेल. त्यातूनच मेट्रोचे जाळे निर्माण करणे शक्‍य होईल, असे दिल्ली मेट्रोने कळविले आहे.\n\"पीएमआरडीए'च्या कार्यक्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून मेट्रो, रिंगरोड, बीआरटी यासह वाहतुकीचे विविध पर्याय एकमेकांना कसे जोडता येईल, हे निश्‍चित करण्यात येणार आहे. कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविणे फायदेशीर ठरेल, हे त्यातून निश्‍चित होईल.\n- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nपुणे - शहर आणि नगर परिषदांच्या हद्दीत राज्य सरकारने तुकडाबंदी उठविली असताना, हवेलीच्या तहसीलदारांनी मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीचे फर्मान सोडले...\nदोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल...\nLoksabha 2019 : वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती ‘किंग मेकर’\nपुणे - मतदारांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघाची साथ कोणाला, यावर...\n#DogBite रेबिज इंजेक्‍शनसाठी रुग्णांची ससेहोलपट\nपुणे - रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे... कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जाच आणि उद्या या... आता ‘लंच ब्रेक’ झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/majhe-jug-news/history-of-mumbai-city-and-rajabai-clock-tower-part-2-1520468/", "date_download": "2019-03-26T08:46:31Z", "digest": "sha1:WWHWTXMI6GFA4J3L7APSHRFL5XPYZOCC", "length": 27971, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "History of Mumbai City and Rajabai Clock Tower Part 2 | राजाबाई टॉवरचं पुनरुज्जीवन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nप्राथमिक संशोधनातून अनेक ऐतिहासिक घटना पुढे आल्या.\n१९९०च्या मध्यात राजाबाई टॉवरच्या स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची आणि वाचनालयाच्या इमारतीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट विकास दिलावरी यांच्यावर सोपवण्यात आली. राजाबाई टॉवरच्या घडय़ाळाची दुरुस्तीही सुरू झाली. दिलावरी यांच्या प्राथमिक संशोधनातून अनेक ऐतिहासिक घटना पुढे आल्या. आज आधुनिक मुंबईच्या पटलावरही राजाबाई टॉवरची जादू कायम आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंवरचा हा उर्वरित भाग..\nगेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ राजाबाई टॉवर आणि वाचनालयाची इमारत स्थितप्रज्ञ रक्षकासारखी उभी आहे. त्या काळच्या बॉम्बेचा आताच्या आधुनिक मुंबईपर्यंतचा प्रवास बघत, प्रचंड वेगाने झालेला विकास बघत, एकविसाव्या शतकातली स्वतंत्र भारताची कायम धडधडत राहणारी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत झालेला बदल बघत. नव्यानेच उदयाला आलेल्या या राष्ट्राचे प्राधान्यक्रम इतके निराळे होते की, फ्रेअर यांच्या मौल्यवान वास्तूंचं जतन झालं पाहिजे, याचं भानही कोणाला राहिलं नाही. ते भान आलं भारताचा विकास आणि प्रगतीच्या मार्गावरून स्वत:चा असा स्वतंत्र प्रवास सुरू झाल्यानंतर.\nएकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या उद��रीकरणाची फळं दिसायला लागली आणि वारसास्थळांच्या जतनाची आवश्यकता आहे याबद्दल मुंबईतले वास्तुविद्याविशारद (आर्किटेक्ट्स), खासगी संस्था, हेरिटेज ट्रस्ट, सरकार जागरूक होऊ लागले. मुंबईतल्या गोथिक शैलीतल्या वास्तूंचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बरेच आराखडे तयार केले गेले. या वास्तूंमध्ये राजाबाई टॉवर आणि वाचनालयाचा समावेश ठळकपणे करण्यात आला होता. १९९०च्या मध्यात स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची आणि वाचनालयाच्या इमारतीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट विकास दिलावरी यांच्यावर सोपवण्यात आली. राजाबाई टॉवरच्या घडय़ाळाची दुरुस्तीही सुरू झाली.\nदिलावरी यांच्या प्राथमिक संशोधनातून अनेक ऐतिहासिक घटना पुढे आल्या. ते सांगतात, ‘‘मुंबईतल्या फोर्ट परिसरात बांधण्यात आलेल्या गॉथिक इमारती म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातल्या ब्रिटिशांच्या जीवनमूल्यांचं प्रतीक होत्या. औद्योगिक क्रांतीमुळे कालबद्ध कार्यसंस्कृतीवर भर दिला जाऊ लागला होता. कामगारांपैकी बहुतेकांकडे स्वत:ची मनगटी घडय़ाळं नसायची. मग त्यांना वेळ कळावी म्हणून विद्यापीठ, क्रॉफर्ड मार्केट, व्हिक्टोरिया टर्मिनस आणि सचिवालयासारख्या सार्वजनिक इमारतींवर मोठाली घडय़ाळं लावण्यात आली होती. राजाबाई टॉवर ही पहिली वर्तुळाकार इमारत होती. या इमारतीत ७६२ मीटर लांबीचे स्टेण्ड ग्लास लावण्यात आले आणि त्यापैकी कशावरही धार्मिक चित्र नव्हतं. सगळ्या खिडक्यांसाठी आणि जिन्यांसाठी महागडं रोझवूड वापरण्यात आल्याचं आमच्या लक्षात आलं. या इमारतीचा प्रत्येक तपशील हा रिव्हायवल गॉथिक स्थापत्यशैलीला अनुसरून निश्चित करण्यात आला आहे.’’\nमुंबईतल्या ब्रिटिश कौन्सिल डिव्हिजनने आणि ब्रिटिश व्यापार व उद्योग खात्याने पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ८० लाख रुपयांचं योगदान दिलं; त्याचप्रमाणे पुनरुज्जीवनासाठी स्टेण्ड ग्लास तज्ज्ञ आणि साहित्य पाठवलं. मग दिलावरी यांचं काम सुरू झालं. बाकीचा निधी मुंबई विद्यापीठाने दिला. विद्यापीठाने अनेक लोकप्रिय उपक्रमांतून हा निधी उभा केला. दिलावरी यांच्यावर जबाबदारी होती ती बांधकामातल्या डागडुजींची आणि स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची. तळमजल्यावरच्या किमती मिंटन फरशाही पुन्हा बसवण्यात आल्या. वाचनालयाची इमारत ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत अशी तत्त्वे आणि जतनतंत्रे वापरून पूर्णपणे पुनरुज्जीवित झालेल्या भारतातील काही थोडय़ा वास्तूंपैकी एक आहे.\n‘‘पुनरुज्जीवनाच्या कामात सर्वात आव्हानात्मक होतं ते स्टेण्ड ग्लासच्या खिडक्या पुन्हा बसवण्याचं. ब्रिटिश डिझायनर्स अल्फ्रेड फिशर, सेप वॉ आणि मार्क बॅम्ब्रो हे त्यांना लागणाऱ्या सर्व साहित्यासह ब्रिटनमधून मुंबईला आले होते. भारतातील पथकांसोबत त्यांनी अनेक महिने मेहनत घेऊन सर्व खिडक्यांना त्यांचे गतवैभव परत मिळवून दिलं. स्टेण्ड ग्लासच्या डिझाइन्समुळे या इमारतीचा खरा दिमाख उठून दिसू लागला. रिव्हायवल गॉथिक स्थापत्यकलेचं हे उत्तम उदाहरण समजलं जातं. घडय़ाळाचं मेकॅनिक्सही शक्य तेवढं दुरुस्त करण्यात आलं. सोळापैकी आठ घंटा कार्यान्वित करण्यात आल्या. त्या दर १५ मिनिटाला वाजतात. सध्या घडय़ाळ काम करत राहावं म्हणून ठरावीक अंतराने त्याची किल्ली फिरवली जाते. आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कारांमध्ये आम्ही केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला याचा अभिमान वाटतो.’’\nप्रशस्त घुमटाकार छताची दालनं, गतस्मृती जाग्या करणारे सज्जे (गॅलरी), व्हेनिसच्या पलाझो डय़ुकलपासून प्रेरणा घेऊन बांधलेले जिने आणि अनोख्या स्टेण्ड ग्लास खिडक्या यांच्यासह ऐतिहासिक राजाबाई टॉवर आणि वाचनालयाच्या इमारतीचं मूळ वैभव जवळपास परत आलं आहे.\nया वाचनालयात संस्कृत भाषेतल्या ७४१८ हस्तलिखित प्रती (मॅन्युस्क्रिप्ट्स), उर्दू, पर्शियन आणि अरेबिक भाषेतल्या ११९० हस्तलिखित प्रती, भूर्जपत्रावर लिहिलेले १८१ ग्रंथ आणि सोळाव्या शतकातले प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत यांची ११७४ हस्तलिखितं असा खजिना आहे. शिवाय वेगवेगळ्या काळातली सहा लाख पुस्तकं आणि नियतकालिकं इथे आहेत. सर्वात जुनं पुस्तक १४९० चं आहे. ब्रेडेनबाशने जर्मनी ते जेरुसलेम अशा केलेल्या प्रवासाचं ते वर्णन आहे. याशिवाय अनेक पुस्तकं, डायऱ्या, वर्तमानपत्र, क्लिपिंग्ज, रेकॉर्ड्स इथे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ ए. ए. फैझी, समाजासाठी काम करणारे जमशेदजी जिजिभॉय आणि संस्कृतचे विद्वान भारतरत्न पी. व्ही. काणे यांच्यासंदर्भातली खूप पुस्तकं वाचनालयात आहेत.\n(मुंबई ११ राजाबाई टॉवर, अरबी समुद्र दिसत होता तेव्हा) आज आधुनिक मुंबईच्या पटलावरही राजाबाई टॉवरची जा���ू कायम आहे. शहराची गगनरेखा (स्कायलाइन) आता वेडीवाकडी झाली असली, तरी त्यात गतवैभव परत मिळालेला हा टॉवर लक्षवेधी ठरतोच. राजाबाई टॉवरचं सौंदर्य आणि त्यामागचा इतिहास प्रकाशात यावा म्हणून मुंबई विद्यापीठाने आपल्या सव्वाशे वर्षपूर्तीनिमित्त अनेक उपक्रम घेतले. यात इतिहासकारांची, कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट्सची आणि साहित्यिकांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. मौल्यवान हस्तलिखितांचं कायमस्वरूपी प्रदर्शन तळमजल्यावरच्या दालनात भरवण्यात आलं होतं. त्या वर्षी या हस्तलिखितांचा संग्रह प्रकाशितही करण्यात आला. वाचनालयाचं डिजिटायझेशन करण्याचीही योजना आहे. राजाबाई टॉवर आणि वाचनालयाच्या इमारतीप्रमाणे मुंबईतल्या अनेक गाथिक वास्तूंचं गेल्या दशकभरात पुनरुज्जीवन करण्यात आलं. अशा प्रकारे, हे नुकतंच पुनरुज्जीवित करण्यात आलेलं मिनी-लंडन मुंबईतल्या वसाहतवादाच्या इतिहासाबद्दल बरंच काही सांगतं; तसंच या शहराच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश टाकतं. अशा प्रकारचा इमारतींचा समूह जगात अन्यत्र कुठेही नाही, असं आघाडीचे वास्तुविद्याविशारद आणि इतिहासकारांचं मत आहे.\nभारताचे महान सुपुत्र सर जमशेदजी जिजिभॉय यांच्या चित्राचं अत्यंत सुंदर पद्धतीने पुनरुज्जीवन अलीकडेच करण्यात आलं आहे. जिजिभॉय यांनीच बांधलेल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये हे चित्र लावण्यात आलं आहे. शेमॉल्ड गॅलरीचे कलातज्ज्ञ केकू गांधी यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये हे पुनरुज्जीवनाचं काम पूर्ण केलं. हंगेरीचे चित्रकार लॅस्लो सेरेस यांनी असामान्य कौशल्य वापरून हे चित्र पुन्हा काढलं आहे. सर जमशेदजी टाटा यांनी ज्या प्रकारे त्यांचं जीवन लोकसेवेला अर्पण केलं, तसं अन्य कोणी क्वचितच केलं असेल. मुंबईच्या इतिहासात त्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे.\nसर जमशेदजी जिजिभॉय यांच्या आयुष्यातल्या काही रसप्रद गोष्टी : जिजिभॉय एका गरीब पारशी कुटुंबात जन्माला आले आणि खूप लहानपणीच अनाथ झाले. तरीही त्यांनी उद्योगांत मिळालेल्या यशानंतर मुंबईतल्या नागरिकांसाठी अनेक प्रकल्प उभारून अतीव करुणा आणि सेवाभावाचा वारसा मागे ठेवला. १५ जुलै १७८३ रोजी जमशेदजी जिजिभॉय यांचा जन्म मुंबईतल्या गर्दीच्या क्रॉफर्ड मार्केटजवळच्या एका वस्तीत झाला. शहरात अनेक शाळा, कॉलेजांच्या इमारती बांध���्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या जिजिभॉय यांना स्वत:च्या आयुष्यात औपचारिक शिक्षणाची संधीच मिळाली नाही. काकांसोबत तीन र्वष काम केल्यानंतर त्यांना चीनशी व्यापाराचा अनुभव आला. स्वत:च प्रयत्न करून त्यांनी लेखापालनाचं मूलभूत शिक्षण घेतलं आणि शेवटी मोठय़ा प्रमाणात वैभव प्राप्त केलं. आज फोर्ट भागातल्या अनेक इमारतींना त्यांचं नाव देण्यात आलं आहे. उदाहरणार्थ : जे.जे. स्कूल ऑफ आर्ट\nभाषांतर – सायली परांजपे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5263-thane-to-host-fun-filled-stand-up-comedy-show-mumbaikar-punekar-nagpurkar-ani-parpryantiy", "date_download": "2019-03-26T08:29:57Z", "digest": "sha1:PBC76KGZ24OBQLJ3ZNZRO5UHHPJATYCR", "length": 9115, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘मुंबईकर, पुणेकर, न���गपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nPrevious Article आमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nNext Article 'सुमित राघवन' साकारणार \"हॅम्लेट\" - झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती\nयूटय़ूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.\nसोशल मीडियावर लोकप्रिय असणारे सारंग साठे, चेतन मुळ्ये, मंदार भिडे आणि ओमकार रेगे हे चार विनोदवीर या शो चे सादरीकरण करणार आहेत. प्रत्येक शहराची तसेच तिथल्या माणसांची एक खासियत असते. हीच खासियत विनोदी ढंगात अनुभवण्याची मजा या शो मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या संकल्पनेबद्दल बोलताना ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना सांगतात की, सोशल मीडियावरील या विनोदवीरांना घेऊन अशा प्रकारचा लाइव्ह शो करण्याची कल्पना वेगळी असली तरी प्रेक्षक या ‘शो’ चे नक्की स्वागत करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.\nPrevious Article आमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nNext Article 'सुमित राघवन' साकारणार \"हॅम्लेट\" - झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती\n‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-india-news-potato-producer-51937", "date_download": "2019-03-26T09:26:55Z", "digest": "sha1:B7FXCGFKAOMBY577YUU5A7LBIOO2C5AE", "length": 12676, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national news india news potato producer उत्तर प्रदेशमध्ये बटाटा उत्पादकांत नाराजी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nउत्तर प्रदेशमध्ये बटाटा उत्पादकांत नाराजी\nसोमवार, 12 जून 2017\nअलिगड - बटाटा उत्पादकांना चांगली किमत मिळत नसल्याने आणि हरियानाबरोबरचा शेतजमिनीचा वाद मिटत नसल्यामुळे बटाटा उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.\nगेल्या काही वर्षांपासून ही नाराजी असून अलिगडच्या शेतकऱ्यांच्या मते दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाचे आणि केंद्रात एनडीएचे सरकार असूनही अद्यापही हा प्रश्‍न सुटलेला नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या तपलसह दोन विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे.\nअलिगड - बटाटा उत्पादकांना चांगली किमत मिळत नसल्याने आणि हरियानाबरोबरचा शेतजमिनीचा वाद मिटत नसल्यामुळे बटाटा उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.\nगेल्या काही वर्षांपासून ही नाराजी असून अलिगडच्या शेतकऱ्यांच्या मते दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाचे आणि केंद्रात एनडीएचे सरकार असूनही अद्यापही हा प्रश्‍न सुटलेला नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या तपलसह दोन विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे.\nभारतीय किसान संघटनेचे अध्यक्षांनी सांगितले की, गोंडा विभागात संघटनेने ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. हरियानाबरोबरचा जमिनीचा वाद मिटवावा, बटाट्याचा खरेदी दर ठरवावा आणि मध्य प्रदेशमध्ये गोळीबारात शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांना अटक करावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.\nLoksabha 2019 : मथुरेत हेमा विरुद्ध सपना\nनवी दिल्लीः हरियानाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे...\nLoksabha 2019 : उमेदवार ठरवताना काँग्रेसची दमछाक; भाजपला आव्हान कधी देणार\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे देशभरात कसून प्रयत्न सुरू असले, तरीही...\nअवशेषांत दडला माहितीचा खजिना\nपुणे - उत्खननांमधून सापडणारी प्राण्यांची हाडे, दात तसेच शंखशिंपल्यांचा अभ्यास करून त्या काळच हवामान, तापमान, भूजलाची उपलब्धता आदींसंदर्भात अंदाज...\nजम्मूत ग्रेनेड फेकण्यासाठी दिले होते 50 हजार\nश्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (...\nकेजरीवाल हे लादेन बनले असते\nनवी दिल्ली : गालावर थप्पड मारणारी व्यक्ती जर दहशतवादी ठरत असेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ओसामा बिन लादेन बनायला हवेत, अशी...\nसपना चौधरीने पुन्हा लावली आग, व्हिडिओ पाहाच\nनवी दिल्ली : आपल्या नृत्याने उपस्थितांना घायाळ करणारा हरियानाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, सोशल मीडियावर या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pranab-mukherjee-praise-narendra-modi-economic-policy-48165", "date_download": "2019-03-26T09:18:54Z", "digest": "sha1:DCILHEPT3HVBS5WPCSVUBUPNRGFJNXXY", "length": 13541, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "pranab mukherjee praise narendra modi economic policy मोदींनी अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली : मुखर्जी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमोदींनी अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली : मुखर्जी\nशनिवार, 27 मे 2017\nकदाचित पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या अन्य माजी पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सरकारच्या लोकशाही पद्धतीत त्यांची धोरणे, त्यांच्या कल्पना राबविल्या, तसेच एका धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार केला त्याच्याशी त्यांची तुलना होऊ शकते.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांत प्रभावी संवादकांपैकी एक असून, त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी स्तुती केली.\nराष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडी) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तकाचे प्रकाशन करताना मुखर्जी म्हणाले, की मोदी यांनी विविध उपक्रम राबविले असून, त्यांच्या काही निर्णयांमुळे एका काळाची निर्मिती झाली आहे. समकालीन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभावी संवादकांपैकी एक आहेत, यामध्ये शंकाच नाही आणि कदाचित पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या अन्य माजी पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सरकारच्या लोकशाही पद्धतीत त्यांची धोरणे, त्यांच्या कल्पना राबविल्या, तसेच एका धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा स्वीकार केला त्याच्याशी त्यांची तुलना होऊ शकते.\nचांगल्या संवादकाची क्षमता नसेल तर कोट्यवधी लोकांचे नेतृत्व करता येऊ शकत नाही, असे नमूद करून सरकारविषयी बोलताना मुखर्जी म्हणाले, वेगवेगळ्या दिशेने भारतात अनेक महत्त्वाचे विकासाचे उपक्रम राबविले गेले आहेत आणि अर्थव्यवस्थेचा पाया भक्‍कम करण्यात आल्यामुळे हे शक्‍य झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी एक नवी दिशा दिली आहे, यात शंकाच नाही.\nLoksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार \nबेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार...\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्य��ंनी भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nमराठा आरक्षणामुळे राज्‍यघटनेला धक्का\nमुंबई - मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवून राज्य सरकारने आरक्षण दिल्यामुळे अन्य घटकांमध्ये विषमता निर्माण झाली आहे. राज्यघटनेतील समानतेचे...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nashik-news-divorce-loop-show-small-family-91853", "date_download": "2019-03-26T09:05:15Z", "digest": "sha1:4U63YN2LGS7AVM5K7YS7K5D6G6ZEHT36", "length": 16041, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Divorce loop to show a small family लहान कुटुंब दाखविण्यासाठी घटस्फोटाची पळवाट | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nलहान कुटुंब दाखविण्यासाठी घटस्फोटाची पळवाट\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nनाशिक - गेल्या बारा वर्षांपूर्वी राज्यपालांनी जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी आता प्रशासनाने सुरू केली असली, तरी त्यातूनही संबंधितांनी निव्वळ कागदोपत्री घटस्फोटाची पळवाट शोधून आपण कायद्याच्या दोन पावले पुढेच असल्याचे दाखवून देण्यास सुरवात केली. सरकारी कर्मचाऱ्याला तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अनर्ह ठरवून त्यांची ���ेवा कायमस्वरूपी समाप्त केली जाणार आहे.\nनाशिक - गेल्या बारा वर्षांपूर्वी राज्यपालांनी जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी आता प्रशासनाने सुरू केली असली, तरी त्यातूनही संबंधितांनी निव्वळ कागदोपत्री घटस्फोटाची पळवाट शोधून आपण कायद्याच्या दोन पावले पुढेच असल्याचे दाखवून देण्यास सुरवात केली. सरकारी कर्मचाऱ्याला तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अनर्ह ठरवून त्यांची सेवा कायमस्वरूपी समाप्त केली जाणार आहे.\nनियम अंमलात येण्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये एकापेक्षा अधिक जन्मलेली मुले अनर्हतेसाठी विचारात घेतली जाणार नसल्याचे या अधिसूचनेत नमूद केले. दत्तक मुलालाही वगळण्यात आले. त्यामुळे त्यानंतर तिसरे अपत्य जन्माला घातल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. शासकीय पदांमध्ये कपात करण्याचे धोरण शासन अवलंबवत आहे. त्यात तीस टक्के कटऑफ लावताना हा निकष पाळला जाणार आहे. सर्व आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या अपत्याबाबतची माहिती बंधपत्राद्वारे सादर करावी लागणार आहे.\nशासकीय सेवेत कर्मचारी रुजू होतानाच त्याच्याकडून एक बंधपत्र लिहून घेतले जाते. मात्र अनेक कर्मचारी लग्नापूर्वीच नोकरीत रुजू होतात. त्यामुळे त्यांच्या अपत्याबाबतची गणती झालेली नाही; मात्र आता सर्व कर्मचाऱ्यांच्या अपत्याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले. यापूर्वीच चार अपत्य असूनही कारवाईपासून दूर राहण्यासाठी कागदोपत्री घटस्फोट घेणे, तिसरे मूल नातवाईकात दत्तक दिल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. पती-पत्नी दोघे सरकारी नोकरीत असूनही चार अपत्य दिसत असले तरी घटस्फोटाच्या दाखल्यापुढे नियम हतबल ठरणार आहेत.\nएकीकडे नवीन नोकरभरती होत नाही. रोज नवनवीन निर्णय घेतले जातात. कामाचा बोजा वाढत असताना पुन्हा कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले जात आहे. त्याचा परिणाम सरकारी कामावर होत असताना आता पुन्हा तिसऱ्या अपत्यांच्या शोधात वेळ घालवणार का\n- पी. वाय. देशपांडे, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, नाशिक\nशासन निर्णयाकडे दुर्लक्ष फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचेच होऊ शकते. त्यात मुलाच्या प्रतीक्षेत मुलीच होत गेल्याने ��िसऱ्या अपत्याचा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. मात्र, या कारवाईतून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.\n- प्रवीण गांगुर्डे, सरकारी कर्मचारी\nLoksabha 2019 : मतदान केंद्रावर होणार स्वयंसेवकाची नेमणूक\nजळगाव ः दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध...\nदिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी मोबाइल ॲप उपलब्ध\nअकोला : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक...\nसोळापैकी दोनच वाळूगटांचा लिलाव\nजळगाव: जिल्ह्यातील वाळूगटांचा लिलाव गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. यातील काही वाळूगटांचा लिलाव गेल्या महिन्यात झाले. परंतु, उर्वरित 16 पैकी...\nकडावल सरपंचपदी स्नेहा ठाकूर\nकुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका...\nकोल्हापूरः फुटबॉलला रेड कार्ड\nकोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल...\nपहारेकरी पालिकेतील सत्तेत सहभागी होणार काय\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१९-२० या वर्षांसाठीच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/samajh-nahi-aata-ki-congress-ne-sarkar-chalayi-hai-ya-apne-michel-mama-ka-darbar-pm-modi-hits-out-at-congress-in-baripada-odisha-15532.html", "date_download": "2019-03-26T08:08:10Z", "digest": "sha1:NOJNFJBPWZH6IGSY3MFW4672VDUUBKTM", "length": 28246, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "समजेना झालंय, काँग्रेसने सरकार चालवले की, मिशेल मामाचा द���बार: नरेंद्र मोदी | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्��ावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसमजेना झालंय, काँग्रेसने सरकार चालवले की, मिशेल मामाचा दरबार: नरेंद्र मोदी\nबातम्या अण्णासाहेब चवरे Jan 05, 2019 06:12 PM IST\nओडीसामधील (Odisha) बारीपदा (Baripada) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी काँग्रेसवर (Congress ) जोरदार हल्ला चढवला. खास करुन ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, आता हेच कळेना झालंय की, काँग्रेसने सरकार चालवले की, मिशेल मामाचा दरबार. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेल (Christian Michell) याच्या अटकेचा आपल्या भाषणात पुरेपूर वापर करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलॅंड: 'हड्डीवाला कुत्ता' कोण ख्रिश्चन मिशेल याची डायरी सीबीआयच्या हाती)\nआपल्या भाषणात मोदी म्हणाले, मिशेलच्या डायरीमुळे काँग्रेसचा पोलखोल झाला. तपासात पुढे येत आहे की, ख्रिश्चन मिशेल आणि काँग्रेस सरकारमधील मोटे नेते आणि मंत्र्यांची खास जवळीक होती. पंतप्रधान कार्यालयातून कोणती फाईल कुठे गेली आणि कशी गेली याची माहिती आरोपीला मिळत असे. या प्रकरणात आता सत्य समोर येत आहे. म्हणून काँग्रेस नाराज आहे. प्रसारमाध्यमांतून एक रिपोर्ट आला आहे. हेलीकॉप्टर घोटाळ्यात आरोपी असलेल्या मिशेलच्या एका चिठ्ठीबाबत यात छापण्यात आल्याचेही मोदींनी या वेळी सांगितले.\n2004 ते 2014 या काळात देशाच्या लष्कराला कमजोर करण्याचा कट रचण्यात आला. आता देश पाहतोही आणि समजतोही आहे. आता या कटातून आमचे सरकार लष्कराला बाहेर काढत आहे. म्हणूनच आता आम्ही यांना खटकू लागलो आहे. आज मी स्पष्ट सांगू इच्छितो की, देशाच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देण्यात ज्या लोकांचा सहभाग राहिला आहे, त्या सर्वांची चौकशी तपास यंत्रणा करेन, असेही मोदींनी या वेळी आपल्या भाषणात सांगितले.\nTags: BJP vs Congress Christian Michell Modi Baripada Rally Modi in Odisha PM Modi ओडिशामध्ये मोदी ख्रिश्चन मिशेल ख्रिश्चियन मिशेल पीएम मोदी भाजप विरुद्ध कॉंग्रेस मिशेल मामा मोदी बारिपदा रैली\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Election 2019: भाजप नेतृत्वाचा छत्तीसगड राज्यात मोठा निर्णय; सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कपणार\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/bihar-upendra-kushwaha-rlsp-will-become-the-part-of-upa-12970.html", "date_download": "2019-03-26T08:07:32Z", "digest": "sha1:54CDOUGW6Q2TC34DZBD27WBJRHWPTID4", "length": 27085, "nlines": 181, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी NDA ला झटका; RLSP चा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी ��णखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ��या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्री���ेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी NDA ला झटका; RLSP चा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय\nउपेंद्र कुशवाहा (Photo Credit; ANI)\nमोदी सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी युपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित बैठक गुरुवारी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर कुशवाहा यांनी महाआघाडीत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बिहारमध्येही भाजपाला झटका मिळाला आहे.\nबैठकीत उपेंद्र कुशवाहा यांच्यासह बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते.\n\"माझ्याकडे अनेक पर्याय होते आणि युपीए हा त्यातील एक. पण राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवलेली आपुलकी यामुळे मी युपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण सर्वात मोठे कारण म्हणजे बिहारच्या जनतेमुळे मी युपीएसोबत आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nकुशवाहा यांच्या युपीएमधील प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आरएलएसपी तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) नंतर एनडीएचा दुसऱ्या सहयोगी पक्षाने मोदी सरकारची साथ सोडली आहे.\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स���वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळ��ार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governor-of-maharashtra-should-apply-in-jammu-and-kashmir-ram-madhav/", "date_download": "2019-03-26T08:35:04Z", "digest": "sha1:JZYFZ7SLGF3GYI7DAKIJVGRL2BBT57QD", "length": 5256, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा ! - राम माधव", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nजम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा \nटीम महाराष्ट्र देश : जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. भाजप नेते राम माधव यांनी युती तोडल्याची घोषणा केली असून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.\nनॅशनल कॉन्फरन्स – १५\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमेहबुबा मुफ्ती काश्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत : भाजपा\nजम्मू काश्मीरमध्ये राजकीय भूकंप ; भाजप सत्तेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-talks-on-subsidy-to-sugarcane-farmers/", "date_download": "2019-03-26T08:51:45Z", "digest": "sha1:H4CIQYINAGETN44EXIRPBREWNRM3OPQ7", "length": 5762, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच - शरद पवार", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे. साखरेचे दर घटल्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले होते. मात्र साखरेबाबत केंद्राने जाहीर केलेली मदत अपुरी आहे, असे माजी कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. तसेच, नितीन गडकरींशी यासंदर्भात चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली असून, येत्या आठ ते दहा दिवसात भेटून यावर चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले आहेत.\nकेंद्रीय मंत्रिगटाने 55 रुपये प्रति टन अनुदान देण्याची शिफारस केली. त्यानुसार देशातील शेतकऱ्यांना 1500 ते 1600 कोटी रुपये मिळणार आहेत. आज अखेर महाराष्ट्रात साडे नऊशे लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे, त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 522 कोटी रुपये येतील. विशेष म्हणजे हे अनुदान हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा विचार चालू आहे. याआधी 2015-16 मध्ये ऊसावर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यावेळ��� एका टन ऊसावर 45 रुपये इतकी सबसिडी केंद्र सरकारने मंजूर केली होती.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nसेना – भाजप युती नंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी\nसरकारी दूधधोरणा विरोधात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mall/", "date_download": "2019-03-26T08:36:46Z", "digest": "sha1:XWL3AQJM5GBJ5555XDZEKNULLI3LKTZO", "length": 6191, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "mall Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशॉपिंग मॉलमध्ये तुमच्या खिशाला जास्तीत जास्त कात्री लावण्यासाठी “या” चलाख युक्त्या वापरतात\nअशाप्रकारे मॉलमध्ये आपल्याकडून पैसे काढून घेतले जातात आणि तेही हसत हसत.\nकोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूर भारतीय सैनिकांची थरारक कहाणी\nरझाकारांच्या ह्या ‘क्रौर्या’ च्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतात\nमोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे\nपद्मावती वाद, प्रकरण नेक्स्ट: संजय लीला भन्साळींनी आता सरळ व्हिडिओच रिलीज केलाय\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\nसर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं टाकण्यामागे ही कारणं आहेत…\n‘संजू’ : तुमच्या आवडत्या सिनेपरीक्षकाचे पितळ उघडे पडणारा चित्रपट\nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nशहरी नक्षलवादाला हरवणायसाठी “दुसऱ्या चळवळीची गरज”\nजीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nह्या आहेत जगातील सर्वात महाग “कॉकटेल्स”, ज्यांची किंमत एका १ BHK फ्लॅटएवढी आहे \n“आर्थिक” स्तरावर आरक्षण: अतार्किक, अव्यवहार्य आणि अयोग्य\nअमेरिकेचा गुप्त डाव: तुमची आमची (भारतियांचीसुद्धा) खाजगी माहिती सर्रास गोळ करण्याचा\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\n“बाबा…थांब ना रे तू…” मना��ा भिडणारी प्रियांका चोप्राची हळवी साद\nदेशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो\nपुण्यातील एकमेव Petxi टॅक्सी सर्विस- खास तुमच्या लाडक्या पाळीव दोस्तांसाठी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/nital-2006", "date_download": "2019-03-26T08:07:00Z", "digest": "sha1:R4H5RAQXYQHQ5XQBJQ2VYKSZBQOFGGUX", "length": 10650, "nlines": 32, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "नितळ - २००६ | पाहावे मनाचे", "raw_content": "\nस्पॉयलर अलर्ट:- पुढील लेखनावरून थोडीफार कथा कळते\nबाह्यदर्शनी आधुनिक वाटणारे खरोखरी विचारांनीही आधुनिक असतील याची शाश्वती नसते. मुळात मनुष्य हा बरेचदा सोयीस्करपणे दांभिकतेने वावरणारा प्राणी आहे. किंवा कधी कधी असं होतं की आपले स्वत:चे हितसंबंध खूप नाजूकपणे अडकलेले असतील तर कळतं पण वळत नाही अशीही परिस्थिती येते. कारण काहीही असो, काही लोक दुटप्पी वागतात आणि बरेचदा याच कारणामुळे लोकांबद्दल केलेले अंदाज हमखास चुकतात.\nनीरजा ही बेंगलोरमधल्या एका हॉस्पिटलात काम करणारी हुशार नेत्रतज्ञ आहे. तिथेच काम करणार्‍या अनन्यचं आणि तिचं एकमेकांवर प्रेम आहे पण काही कारणाने त्यांचा इजहार-ए-मोहब्बत अजून झाला नाहीय. त्याच्या आजीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी सेकंड ओपिनियन अधिक तिला घरच्यांना भेटवणं अशा हेतूने तो तिला घरी बोलावतो. ती घरी येण्याआधी उपवर मुलाची मैत्रिण येणार म्हणून उत्साहात फेसाळणारं घर तिच्या अंगावरचे डाग पाहून शांत होतं.\nअनन्यचे घर मोठे. कुटुंब मोठं उच्चविद्याविभूषित, तसेच समाजात चांगलेच स्थान असलेलं. आजोबा-आजी, आई-बाबा, काका-काकू व त्यांची दोन मुले, एक विधवा काकू-तिची मुलगी आणि एक अविवाहित आत्या असा याचा हा परिवार. मधल्या पिढीचा तिला नकार. मोठ्या घरात अंतर्गत मतप्रवाह, एकमेकांशी असलेले विसंवाद हळूहळू जाणवतात. हे सगळे लोक खरेतर वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघड्णीतून आलेले आहेत. प्रत्येकाची एक ठाम विचारांची बैठक आहे आणि त्यांच्या लेखी-त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत. तरी या खरंतर कोड नसलेल्या, जगाच्या लेखी सुंदर, सुशिक्षित व प्रतिष्ठित हे सगळं बाहेरून दिसणार्‍या लोकांमध्येही काही खूप चांगलंच चालेलं आहे असं नाही. त्यामुळे उत्तम आयुष्याचे हे निकष नव्हेत. ’उस डोंगा परि रस नाही डोंगा’ उक्तीप्रमाणे या सर्वांच्याही पलीकडे मन चांगलं असायला हवं. नीरजाचं बाह्यरूप डोळ्यांच्या आजारामुळे न दिसणार्‍या आजीला तिच्या मनाचं सौंदर्य दिसतं. ’मुक्ता’ मध्येही मधल्या पिढीपेक्षा आजोबा अधिक समंजस आणि नव्या विचारांना मानणारे दाखवले होते. तसेच इथेही जुनी पिढी वयाबरोबर प्रगल्भ होत नवे बदल स्वीकारायला तयार दिसते व नवी पिढी अधिक विज्ञानाभिमुख होऊन हे सर्व चटकन स्वीकारते.\nफ्लॅशबॅक्स मधून जाणवतं की तिला तिच्या कोडामुळे बरेचदा त्रास सहन करावा लागला आहे. आताही घरच्यांच्या आडून आडून विरोधामुळं अनन्यचं तिच्यासोबतचं वागणं बदललंय. किशोर कदमचं पात्र म्हणावं तर अस्थानी , म्हणावं तर तिला अनन्य नाही मिळाला तर तिला आयुष्यात दुसरा जोडीदार मिळू शकतो हे दाखवणारं. पण तो आदिवासींसाठी समाजकार्य करतो इथं पर्यंत ठीक आहे. तो मागासवर्गीयच कशाला असायला हवा हे कळालं नाही. पण तिने त्याला अखेरचं हो म्हणेपर्यंत चित्रपटाचा सुखांत शेवट येतो आणि ते घडत नाही.\nनीरजाच्या त्वचेमधले व्हाईट पिगमेंटस कमी झाल्यामुळे तिच्या अंगावर , विशेषत: चेहर्‍यावर हे पांढरे चट्टे आहेत. जिथे अनन्यची डॉक्टर आई तिने कापलेली फळं केरात फेकते तिथेच त्याची आत्या त्वचातज्ञांना फोन करून खरं कारण विचारते. अनन्यच्या भावंडाना त्याचीही गरज वाटत नाही. यापूर्वी पस्तीस वर्षांपूर्वीही या घरात आलेली सून आवडलेली नव्हती. तेव्हापासून आजवर घराण्याच्या विचारसरणीत काहीच फरक पडला नाही का असा जुन्या नावडतीला प्रश्न पडतो. दोन्ही वेळची कारणं वेगळी असली तरी शेवटी परिणाम एकच. थोडक्यात काय, शैक्षणिक , वैज्ञानिक आणि आर्थिक बाबतीत कितीही पुढे गेला तरी अजून समाजाची मानसिकता काही बाबतीत अद्याप बदलली नाहीय. जर चित्रपटमाध्यमातून काही प्रबोधन होतं अशा आशावादाला मात्र हा चित्रपट पुरून उरतो.\nचित्रपटात गाणी कमी आहेत. परंतु आहेत ती लक्षात राहण्याजोगी आहेत, विशेषत: ’पानी सा निर्मल हो, मेरा मन’. सहज गुणगुणल्यासारखं अन कानात रूंजी घालणारं हे गोड गाणं आहे. स्टारकास्ट अगदी तगडी आहे त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत सिनेमा कुठे कमी पडत नाही. खरंतर चित्रपट अगदी सरळधोपट आहे. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि आपण चित्रपटात गुंतत जातो.\nनितळ - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nदिग्दर्शक: सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर\nकलाकार: देविका दफ्तरदार, शेखर कुलकर्णी, विजय तेंडुलकर, दीपा श्रीराम, उत्तरा बावकर, रविंद्र मंकणी\nचित्रपटाचा वेळ: ९२ मिनिटे / १ तास ३२ मिनिटे\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nप्रजासत्ताकदिन २०१६ परेडच्या निमित्ताने: चित्रीकरणातील तांत्रिक प्रगती\nआनंदी गोपाळ (२०१९): सिनेमाच्या पुढे नेणारा सिनेमा\nअवताराची गोष्ट (२०१४): नवी वाट नवखे दिग्दर्शन\nफिल्म इन्स्टिट्यूट, संप आणि ’होली’\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/08/blog-post_27.html", "date_download": "2019-03-26T08:44:15Z", "digest": "sha1:3YCS6MBDBVHCYBKCLFRNMBNV22RECWG4", "length": 16289, "nlines": 128, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: भाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nभाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी\nबारा पैकी एकही मंत्री कामाचा असेल तर राजीनामा देईन, एकही मंत्री कामाचा नाही, आमची कामे करीत नाही फक्त वैयक्तिक कामे करवून घेण्यात बाराही मंत्र्यांना रस आहे, शिवसेना मंत्र्यांचे भाजपाशी संधान,शिवसेना नियोजनशून्य म्हणून अधोगतीला जातेय, शिवसेनेचा एकही मंत्री कामाचा नाही, मंत्र्यांना कार्यक्रमाला बोलाविले तर त्यांना यायला वेळ नसतो, स्थानिक निवडणुकांना एकही मंत्री प्रचाराला येत नाही, शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, युती झाली तर मी निवडणूक लढणार नाही, नागपूर अधिवशेषणाच्या दरम्यान विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या असे आम्ही आमदार मंत्र्यांना विचारतो ते येत नाहीत, वेळ देऊनही येत नाहीत, पाठीशी एकही मंत्री उभा राहत नाही, विदर्भातल्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात,\nआपले मंत्री वैयक्तित कामांसाठी विविध मतदार संघात येतात पण भाजपा विरोधी प्रचार करणे ते टाळतात, वैक्तिक कामे आपले मंत्री शासन दरबारी किंवा मुख्यमंत्री फडणवीसांकडून करवून घेतात पण आमदारांचे सामान्य शिवसैनिकांचे काम होत नाही उलट त्यांना सामान्य शिवसैनिक किंवा पदाधिकारी भेटायला गेले तर अपमानित करून म्हणतात, कोणाला विचारून येथे\nआलास, का आलास, साधी विचारपूस करणे दूर, वरून थकून भागून आलेला, पदरमोड करून आलेला सेनेचा पदाधिकारी डोळ्यात पाणी आणून आल्या पावली निघून जातो..\nअसे एक ना अनेक आरोप जे आमदार बाळू धानोरकरांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर केले, तेव्हापासून मी सेनेच्य�� अनेक आमदारांशी जेव्हा या संदर्भात बोललो, नावे न सांगण्याच्या अटीवर त्यांनी आणखी अनेक पुरावे या मंत्र्यांच्या संदर्भात मला सांगितले. बाळू धानोरकर तर म्हणाले, महसूल राज्यमंत्री संजय राठोड माझ्या शेजारच्या जिल्ह्यातले पण त्यांना नगरपालिका निवडणुका प्रचारादरम्यान किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमांसाठी बोलवावे तर ते यायलाच तयार नाही, काही महाभाग तर असे आहेत, कार्यक्रमासाठी येतो म्हणून सांगतात, आम्ही कार्यक्रम घडवून आणतो, जनता जमलेली असते आणि मंत्री येताच नाहीत, आमचा आमच्या मतदारांसमोर जाहीर अपमान होतो, विरोधकांना आयते कोलीत मिळते...\nकोल्हापूरचे एक आमदार मला म्हणाले कि माझ्या एका जवळच्या महत्वाच्या कार्यकर्त्याचे म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे एक काम आमच्या त्या वयस्क तापट फटकल मोस्ट व्हिमजिकल मंत्र्याकडे होते, काम साताऱ्यातले होते, पदाधिकाऱ्याला आमच्या या नेत्याकडे कम मंत्र्याकडे मुद्दाम कौतुकाने घेऊन गेलो, आधी स्वतःच्याच मूड मध्ये, माझ्याकडे साधे बघायलाही तयार नाहीत, एखाद्या मारक्या म्हशीसारखे माझ्याकडे काही वेळाने बघून त्यांनी विचारले काय काम आहे, मी काम सांगताच एकदम भडकले, म्हणाले तुम्ही तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार, साताऱ्याशी तुमचे काय देणे घेणे, मंत्र्याच्या बोलण्याचा सूर असा होता कि जणू मी त्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन काम करतोय, नंतर क्षणार्धात त्यांना भेटायला आलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याशी हेच मंत्री एवढ्या गोड गोड गप्पा मारीत बसले कि विचारू नका, मी आणि माझा सहकारी खजील होत, अपमानित होत एकमेकांकडे बघत बाहेर पडलो...\nअभि नही तो इसके बाद कभी नाही, माझे हे लिखाण संपता संपता जर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल झाले तरच काही प्रमाणात सेना किंवा भाजपामधली अस्वस्थता दूर होऊन सारे काही शांत होऊन मला वाटते त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल अन्यथा शरद पवार दबा धरून बसलेले आहेतच, त्यांचे एखाद्या भूमिगत राहून मोठे काम करणाऱ्या संघटनेसारखे शिस्तबद्ध पक्षाचेप्रचार कार्य सुरु आहे, आगामी निवडणुकांच्या ते केव्हाच तयारीला लागलेले आहेत, सेना भाजपाची ग्रामीण भागावर ढिली होत असलेली पकड आणि त्याचवेळी खुबीने शक्तीने युक्तीने पवारांचा पक्ष प्रचार, मोठा धोका ऐन निवडणुकांदरम्यान युतील��� होण्याची अधिक शक्यता आहे. भाकरी परतवणे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक विधान परिषद सदस्याला दूर ठेवून जे जनतेतून काबाडकष्ट करून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत केवळ त्यांच्याकडे महामंडळे आणि मंत्रीपदे सोपविणे अधिक सोयीचे ठरेल असे माझा अनुभव सांगतो...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nफडणवीस आडनावाची मिसळ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ५ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ४ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली ३ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली २ : पत्रकार हेमंत जोशी\nभाकरी करपली : पत्रकार हेमंत जोशी\nब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास २ : पत्रकार ह...\nब्राम्हणांना त्रास पाटलांना सासुरवास १ : पत्रकार ह...\nमहत्वाकांक्षी महाजन : शेवटचा भाग : पत्रकार हेमंत ज...\nमहत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन ४ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन २ : पत्रकार हेमंत जोशी\nमहत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी\nजैसी करनी....--पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97/", "date_download": "2019-03-26T08:23:28Z", "digest": "sha1:VVLDOBBNGESB6H62MMZLCWY44XLMKPDD", "length": 6740, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पुण्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nपुण्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nपुणे -: सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरिसाहून येणाऱ्या कंटेनर क्रमांक आर जे ०२ जीए १६९१ मधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हडपसर येथे सापळा लावला. यावेळी या पथकाने या कंटेनरला अडवून झडती घेतल्यावर कंटेनरमध्ये ८०० किलोचा गांजा आढळून आला.\nहा गांजा पथकाने जप्त करून कंटेनरमधील दोघांना अटक केली. हा गांजा सीमा शुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आला आहे. गांजाची किंमत ७० लाख रुपये असून अधिक तपास पथकाकडून सुरु आहे. ही कारवाई युक्त राजीव कपूर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गोयल, सहआयुक्त राजेश रामराव, अधिक्षक अलेक्झांडर लई यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, निरीक्षक मुकेश कुमार, हेड हवालदार सुनील कांबळे, संजय पिल्ले, भारत पवार, संजय पिंगळे, यांच्या पथकाने केली.\nTags: #८०० किलो #पुण्यात #७० लाख रुपयांचा #गांजा जप्त\nआगामी लोकसभा निवडणुकीची तयारी, त्यावर फेसबुकची नजर\nबेस्ट कर्मचारी वर्गाचा आज सलग चौथा दिवस\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंग��बाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-03-26T08:42:50Z", "digest": "sha1:35TMDG3FTJ5OS4JHHJUHMCZIG6WFSRE2", "length": 8979, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला-आमदार सुभाष भोईर यांचा विरोध – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला-आमदार सुभाष भोईर यांचा विरोध\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nठाणे :- जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येत असलेल्या दिवा, शिळ, देसाई व मुंब्रा – कळवा परिसरामध्ये विद्युतवितरण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्यासाठी शासनाने टोरंट पॉवर कंपनीला काम देण्याचे ठरविले आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक संख्या असून वीज ग्राहकांना कोणतीही सूचना न देता खाजगीकरणाचा घाट घालण्यात आल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मुंब्रा, दिवा, ���िळ, देसाई विभागातील विद्युतीकरणाच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शविला असून टोरंट पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट तातडीने रद्द करण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राद्वारे अंदाजे ८४ हजार, दिवा – शिळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक संख्या असून या विभागातील नागरिक खाजगीकरण होणार असल्याने संभ्रमात आहेत. तसेच अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. टोरंट पॉवर कंपनीचा भिवंडी येथील महावितरणच्या कामाचा अनुभव चांगला नसून भिवंडी परिसरामध्ये टोरंट पॉवर कंपनी विरोधात नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे.\nदिवा-शिळ, देसाई, मुंब्रा – कळवा विभागातील नागरिकांना महावितरणच्या खाजगीकरणा संबधी कोणतीही पूर्वसूचना अथवा विश्वसात न घेता केल्यास नागरिक कंपनी व प्रशासनाच्या पूर्णपणे विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंब्रा, दिवा, शिळ, देसाई विभागातील वीज ग्राहकांच्या भावना लक्षात घेता सदर खाजगीकरणाला तसेच टोरंट पॉवर कंपनीला दिलेला लेटर ऑफ इंटरेस्ट अन्याय कारक असून ताबडतोब रद्द करण्याची मागणी आमदार सुभाष भोईर यांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nTags: #मुंब्रा, दिवा, देसाई #विद्युतीकरणाच्या #खाजगीकरणाला, शिळ\nछंद, आवड - निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे - ठाणे परिवहन कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव समारंभात नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन\nविमानातील प्रवासी व ठाण्यातील ४० नगरसेवक सुखरूप \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची ��ोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/products.php", "date_download": "2019-03-26T08:01:23Z", "digest": "sha1:6VD42H7E3XEZ6QCNG2IO4VTRKRHSAFD7", "length": 14879, "nlines": 210, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nउगवण पूर्ण झाल्यानंतर तीन पानावर आल्यानंतर १५ लि. च्या पंपास १०० मिली. आवळणी करणे.\nजेठ्याची वाढ जोमदार असेल तर जेठ्याची पाने कापून आळवणी करणे.\nनत्र सदृश्य खत मात्रा सुरुवातीसच दिली असल्यास कायिक वाढ थांबावण्यासाठी २ वेळा आळवणी करणे.\nफुटवे एक सारखे येतात.\nप्रत्येक पाण्यागणिक उंचीत वाढ दिसून येते.\nउसाचा फक्त आळवणी, इतर पिकास पंपास ५० मिली आळवणी\nउगवण पूर्ण झाल्यानंतर तीन पानावर आल्यानंतर १५ लि. च्या पंपास १०० मिली. आवळणी करणे.\nजेठ्याची वाढ जोमदार असेल तर जेठ्याची पाने कापून आळवणी करणे.\nनत्र सदृश्य खत मात्रा सुरुवातीसच दिली असल्यास कायिक वाढ थांबावण्यासाठी २ वेळा आळवणी करणे.\nफुटवे एक सारखे येतात.\nप्रत्येक पाण्यागणिक उंचीत वाढ दिसून येते.\nउसाचा फक्त आळवणी, इतर पिकास पंपास ५० मिली आळवणी\nसर्व साधारण उसास ६ किंवा अधिक फुटवे आल्या नंतर टॉप-एक्सची आळवणी करावी फायदे :\nफुटव्याची खडी वाढ होण्यासाठी मदत होते.\nपानांची रुंदी वाढण्यास मदत होते.\nउसाचा फक्त आळवणी, इतर पिकास पंपास ५० मिली आळवणी\nसर्व पिकांसाठी उपयुक्त कार्य :\nहे एक जैव वाढ वर्धक आहे.\nयाच्या वापराने पेशी भित्तीका जाड होतात\nप्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थीत होते.\nरंग आणि चव यामध्ये सुधारणा होते.\nफुलाचे फळात रुपांतर होण्याची क्रिया व्यवस्थीत होते.\nवनस्पतीची प्रतिकार शक्ती वाढते\n२ मिली फवारणी प्रती लिटर\n६ मिली आवळणी प्रती लिटर\nसर्व पिकांसाठी उपयुक्त कार्य :\nवाणाचे मूळ गुणधर्म जसेच्या तसे वहन करते (D.N.A. -R.N.A. Synthesis)\nपेशी विभाजन उत्कृष्ट होते.\nपिकांची जोमदार वाढ होते\nसि-विड (समुद्र शेवाळ अर्क)\n२ मिली फवारणी प्रती लिटर\nसर्व पिकांसाठी उपयुक्त कार्य :\nपांढऱ्या मुळांची वाढ सक्षम होते.\n१०० मिली प्रति पंपास आळवणी\nसर्व पिकांसाठी किडनाशक कार्य :\nहे एक प्रभावी जैव किडनाशक आहे.\nयाच्या वापराने पानावर असणाऱ्या वेगवेगळ्या किटकांची अंडी फलित होत नाहीत\nकिड याची पाने चाखल्यानंतर हार्मोनिक कंट्रोल होते म्हणजेच रस शोषल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटून किड उपासमारीने मरते.\nनिम, सिट्रोनेला, कारंजी, तुळस\n६ मिली प्रति लिटर आळवणी\n६ मिली प्रति लिटर फवारणी\nकंट्रोल होणारी किड :\nसर्व सहा आणि आठ पायांचे किटक\nसर्व पिकांसाठी उपयुक्त कार्य :\nप्रकाश संश्लेषण क्रिया वाढते\nपानातील बाष्पीभवन कमी होते\nरोग व किडींचा प्रतिकार करण्याची पिकांची शक्ती वाढते.\nरोग व किडींचा प्रतिकार करण्याची पिकांची शक्ती वाढते.\nपेशी भोवती संरक्षक कवच निर्माण होते.\nताणतणावास प्रतिकार शक्ती निर्माण होते.\n१०० मिली प्रती पंपास आळवणी\nसर्व पिकांसाठी आळवणी कार्य :\nउसाच्या कांड्याची जाडी वाढते\n१ लिटर प्रति एकर\nडाळींब्यावरील तेल्या व जिवाणूजन्य करपा रोगासाठी उपयुक कार्य :\nडाळिंबावरील तेल्या या रोगाचा खात्रीशीर ईलाज होतो.\nरोगाचा प्रादुर्भाव त्वरीत नियंत्रणात येतो.\nझॅन्थोनॅक्स जिवाणू पूर्णपणे मरतात.\nइलाजासाठी १ लिटर प्रति एकर. २५० लिटर पाण्यामधून फवारणी करावी. प्रतिबंधासाठी ५ मिली. प्रति लिटर फवारणी.\nक्षारयुक्त जमिनीसाठी उपयुक्त कार्य :\nमुळांच्या सानिध्यात सायट्रिक आम्लाची निर्मिती होते.\nमुळाजवळचा सा. मु. (सापेक्ष मूल्य) नियंत्रित राहतो.\nक्षारता कमी झाल्याने मुळांची वाढ व्यवस्थीत होते.\nक्षार संवेदनशीलतेनुसार २ लिटर किंवा ५ लिटर केंव्हाही.\nसर्व पिकांसाठी उपयुक्त कार्य :\nवनस्पतींना आवश्यक असणाऱ्या सोळा अन्न द्रव्यांची उपलब्धता करून दिली जाते.\nजमिनीची उत्पादन क्षमता वाढवते.\nजमिनीतील रासायनिक घटक (अवशेष) कमी करते. हवेतील नत्र नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये स्थिर केला जातो\nजमिनीतील सर्व पदार्थ कुजवून वनस्पतींना जैव कर्ब पुरविला जातो.\nजमिनीमध्ये हवा खेळती राहते.\nमुळांची वाढ होण्यास मदत होते\nरोग प्रतिकार शक्ती वाढते\nक्षार जमिनीमध्ये सुद्धा चांगले उत्पादन निघते\n५ लिटर प्रति एकर आळवणी एकदाच केंव्हाही.\nनोनी पॉवर हे फूड सप्लिमेंट असून यामध्ये १५० पेक्षा अधिक आवश्यक पोषकतत्वे आहेत. अनेक रोगांवर हे लाभदायक आहे. त्वचेसंबंधी रोग, चेहऱ्यावरील मुरूम, सोरायसीस यावर गुणकारी सांधेदुखी व आखडलेले शरीर शिथील करते. मायग्रेन, हाय ब्लडप्रेशर, कॅन्सर, शिघ्रपथन, एड्स यासह अनेक समस्यांवर रामबाण ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवते. केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यावर उपयोगी. बद्धकोष्ठता व पोटाच्या विकारांसाठी उपयोगी. अस्थमासारख्या श्वाससंब���धीत रोगांना ठिक करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उत्साह टिकून राहतो, वैज्ञानिक याला संजीवनी मानतात.\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/salwar-churidar/cheap-salwar-churidar-price-list.html", "date_download": "2019-03-26T08:27:50Z", "digest": "sha1:VNJ6QKPLHGWH4FQ647TLAA6YBBONMVJB", "length": 16059, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सलवार & चुरीदार | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap सलवार & चुरीदार Indiaकिंमत\nस्वस्त सलवार & चुरीदार\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सलवार & चुरीदार India मध्ये Rs.299 येथे सुरू म्हणून 26 Mar 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. व्हिवा सेमी पतियाळा प्रिंटेड सलवार 5 Rs. 699 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सलवार अँड चुरीदार आहे.\nकिंमत श्रेणी सलवार & चुरीदार < / strong>\n33 सलवार & चुरीदार रुपयांपेक्षा कमी उपलब्ध ��हेत. 1,450. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.299 येथे आपल्याला व्हिवा सेमी पतियाळा सलवार उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 35 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\nशीर्ष 10 सलवार & चुरीदार\nताज्या सलवार & चुरीदार\nव्हिवा सेमी पतियाळा सलवार\nलव्हेंडर वूमेन्स फुचसीए पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स पूरपले पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स मॅजेन्टा पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स तेल पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स Turquoise पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स मॅजेन्टा पोळी सिल्क चुडीदार\nलव्हेंडर वूमेन्स ब्राउन पोळी सिल्क सलवार\nलव्हेंडर वूमेन्स ग्रीन पोळी सिल्क चुडीदार\nलव्हेंडर वूमेन्स व्हाईट गेऊर्जेतते सलवार\nलव्हेंडर वूमेन्स लीगत पूरपले पोळी सिल्क सलवार\nव्हिवा सेमी पतियाळा शांतून सलवार\nसिल्व्हेरलीने मुलतीकोलोर सिन्थेटिक उन्स्टीटछेद चुरीदार\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स रॉयल Blue\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स व्हाईट\nलव्हेंडर वूमेन्स मरून गेऊर्जेतते सलवार\nलव्हेंडर वूमेन्स रेड पोळी सिल्क सलवार\nश्री वूमेन्स नव्य पतियाळा\nसोहनीय पतियाळा सलवार ब्लॅक\nश्री वूमेन्स ब्लॅक क्रीम सेमी पतियाळा\nव्हिवा सेमी पतियाळा शांतून सलवार रेड\nश्री वूमेन्स पिंक जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स पूरपले येल्लोव जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स क्रीम ब्लॅक जोधपुरी सलवार\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kisan-sabha-to-protest-again-no-response-to-farmer-after-two-months/", "date_download": "2019-03-26T08:37:55Z", "digest": "sha1:3PZHGZO5CYFZ24P4JF2H6JV66MK7PUE3", "length": 4934, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विराट मोर्चानंतर देखील शेतकऱ्यांच्या मागण्या अपूर्णच ; किसान सभा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nविराट मोर्चानंतर देखील शेतकऱ्यांच्या मागण्या अपूर्णच ; किसान सभा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत\nटीम महाराष्ट्र देशा : वन हक्क दावे निकाली काढा, वन पट्ट्यांची मोजणी करा, यांसह विविध मागण्या घेऊन अनवाणी पायाने शेतकऱ्यांनी काढलेल्या विराट मोर्चाला २ महिने पूर्ण होऊन देखील यांची एकही मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे आता किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक होत आंदोलनाच्या तयारीत आहे.\nप्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याचं आश्वासन देऊन 13 मार्च रोजी सरकारने विराट लाल वादळाला माघारी पाठवलं. नाशिकच्या पेठ तालुक्यातून साधारणतः 1500 आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे.\nगावात ना मोजणी सुरु आहे, ना सरकारी अधिकाऱ्यांनी संपर्क साधलाय, त्यामुळेच पुन्हा एकदा लढाईचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nराहुल गांधी यांचेही लग्न झाले नाही, मग ते बलात्कारच करतात का \n…. म्हणून संघाचे लोक बलात्कार करतात – कॉंग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samata-sainik-dal-activists-who-came-to-pune-for-the-eighth-meeting-were-killed-in-special-firing/", "date_download": "2019-03-26T08:55:15Z", "digest": "sha1:AQ72NSMBXQWMB6IK7ASQN7WFRENUWMTV", "length": 6253, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आठवलेंची सभा उधळण्यासाठी खास पुण्याहुन आले होते समता सैनिक दलाचे कार्यकर्ते", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nआठवलेंची सभा उधळण्यासाठी खास पुण्याहुन आले होते समता सैनिक दलाचे कार��यकर्ते\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिन कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण सुरू होताच गोंधळ घालून आरडाओरडा करायचा, त्यामुळे पोलिस लाठीचार्ज करतील. लाठी पडताच सभा उधळून लावायची, असे नियोजन करून काही तरुण सभेत आले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना खुबीने बाजूला घेतले आणि सभा उधळण्याचा मनसुबा हाणून पाडला. या प्रकरणात मनोज भास्कर गरबडे (३०), उमेश धर्मू सूर्यगंध (३३), सुरेश रघुनाथ भालेराव (५९), आकाश भाऊसाहेब इसगल (२५), सुयोग सुहास होपाळ (२८) या पाच जणांना अटक करण्यात आली असून ते पिंपरी चिंचवड येथील समता सैनिक आहेत. छावणी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलाठीचार्ज न करण्याचा पोलिसांनी घेतला होता निश्चय\nकितीही गोंधळ झाला तरी लाठीचार्ज करायचा नाही, असा निश्चय पोलिसांनी केला होता. आंबेडकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतदेखील पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी लाठीचार्ज होणार नाही, असे सांगितले होते. त्यानुसार गोंधळ घालणाऱ्यांची समजूत काढून त्यांना बाजूला घेण्यात आले. त्यामुळे सभा उधळण्यासाठी आलेल्यांचे नियोजन फसले.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nराज ठाकरेंना साहित्यातील काय कळत का \nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांच्या जाचातून होणार मुक्तता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-03-26T08:45:17Z", "digest": "sha1:LPOOQW7XMRCPPRAFRHMALNNMBLVUDFPK", "length": 8832, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऱ्हाइनलांड-फाल्त्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(र्‍हाइनलांड-फाल्त्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nऱ्हाइनलांड-फाल्त्सचे जर्मनी देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १९,८४७.४ चौ. किमी (७,६६३.१ चौ. मैल)\nघनता २०० /चौ. किमी (५२० /चौ. मैल)\nऱ्हाइनलांड-फाल्त्स (जर्मन: Rheinland-Pfalz) हे जर्मनी देशाच्या १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. हे राज्य जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलँड प्रदेशामध्ये असून त्याच्या उत्तरेस नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, पूर्वेस बेल्जियम व लक्झेंबर्ग, दक्षिणेस फ्रान्स, नैर्ऋत्येस जारलांड, आग्नेयेस बाडेन-व्युर्टेंबर्ग तर पूर्वेस हेसेन ही राज्ये आहेत. ऱ्हाईन ही येथील प्रमुख नदी आहे.\nऱ्हाइनलांड-फाल्त्स राज्याची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर ३० ऑगस्ट १९४६ रोजी करण्यात आली. माइंत्स ही ह्या राज्याची राजधानी असून लुडविक्सहाफेन, कोब्लेन्झ, ट्रियर, काइझरस्लाउटर्न ही येथील प्रमुख शहरे आहेत. जर्मनीच्या निर्यातक्षेत्रामधील ऱ्हाइनलांड-फाल्त्स हे आघाडीचे राज्य आहे. वाइन उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. तसेच रसायनांचे उत्पादन करणारी बी.ए.एस.एफ. ही लुडविक्सहाफेन येथील सर्वात मोठी कंपनी आहे.\nबुंडेसलीगामध्ये खेळणारा १. एफ.से. काइझरस्लाउटर्न हा ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील प्रमुख फुटबॉल संघ आहे. फॉर्म्युला वन शर्यतीमधील भूतपूर्व युरोपियन ग्रांप्री व सध्याची जर्मन ग्रांप्री येथील न्युर्बुर्गरिंग ह्या सर्किटवर खेळवली जात आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजाक्सन · जाक्सन-आनहाल्ट · जारलांड · थ्युरिंगेन · नीडरजाक्सन · नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन · बाडेन-व्युर्टेंबर्ग · बायर्न · ब्रांडेनबुर्ग · मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न · ऱ्हाइनलांड-फाल्त्स · श्लेस्विग-होल्श्टाइन · हेसेन\nमहानगर राज्ये: बर्लिन · ब्रेमन · हांबुर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१३ रोजी २२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-03-26T08:11:12Z", "digest": "sha1:ESWIURZAAMG2TCRLPC3VJ5K6TZW2SVTS", "length": 7016, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोरेगावात होणार होणार ‘जय भीम’चा जयघोष – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्���ेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकोरेगावात होणार होणार ‘जय भीम’चा जयघोष\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 31, 2018\nकोरेगाव-: नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवरी २०१८ रोजी सर्व भीम संघटना कोरेगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद रावण यांना पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला सभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मात्र, त्याला अभिवादनासाठी विजयस्तंभ परिसरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.\n1 जानेवारी 2018 रोजी इथल्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय देण्यात आला आहे.\nकेंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भीमा कोरेगाव येतील पेरणे फाटा येथे जाहीर सभा होत असल्याचे रिपाइंतर्फे सांगण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी रिपाइं नेत्यांतर्फे करण्यात आल्याचेही पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.\nTags: #कोरेगावात होणार होणार #'जय भीम'चा #जयघोष\nकळवा कारशेड येथून निघणार्‍या लोकलकरिता होम प्लॅटफॉर्म शक्य\nतिहेरी तलाकला २ जानेवारी पर्यंत स्थगिती\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्य��स नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/duronto-express-derailed-near-asangaon/", "date_download": "2019-03-26T09:14:27Z", "digest": "sha1:PBBE5PARPXHODR4DBVLE35U45GAX3OLB", "length": 22065, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "दुरान्तो: दरड कोसळल्याने इंजिनसह डबे उलटले; मध्य रेल्वेचे बारा वाजले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nदुरान्तो: दरड कोसळल्याने इंजिनसह डबे उलटले; मध्य रेल्वेचे बारा वाजले\nरेल्वे अपघातांचे ‘विघ्न’ संपता संपत नसून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुरान्तो एक्प्रेसचे नऊ डबे आसनगाव- वासिंददरम्यान घसरले. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळत असल्याचे लक्षात येताच चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. अचानकपणे एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरू लागल्याने प्रवाशांनी ‘बचाव…बचाव’ असा आकांत केला. दरम्यान, या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे बारा वाजले असून अनेक मेल-एक्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या. धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यात ‘दुरान्तो’चा अपघात यामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले.\nआजची सकाळ उजाडली तीच रेल्वे अपघाताच्या बातमीने. आसनगाव-वासिंददरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकण्यात येत असून त्यासाठी डोंगर, टेकडय़ांच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे येथील टेकडय़ा तसेच रेल्वे रुळालगतची जमीनही भुसभुशीत झाली आहे. पावसाचे पाणी झिरपून टेकडय़ांमधील दगड, माती थेट रेल्वेमार्गावर कोसळू लागली. धाड… धाड… आवाज करीत आज सकाळी जाणाऱया दुरान्तो एक्प्रेसच्या चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखून तातडीने ब्रेक दाबला. मात्र काही क्षणातच इंजिन अक्षरशः आडवे झाले. एवढेच नव्हे तर गाडीचे नऊ डबे रुळावरून घसरले. अचानक झालेल्या या प्रकाराने आतील प्रवासी हादरले. काहीजण तर एकमेकांच्या अंगावर पडले. सामानही पडले. लहान मुले ओरडू लागली. अनेकांनी गाडीतून उडय़ा मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकजण जिवाच्या आकांताने इकडे-तिकडे पळू लागला. पण काहीच करता येत नव्हते. या अपघातात हसन, त्याचा मुलगा असीफ, गंगुबाई जोरदेवर (चंद्रपूर), नंदकिशोर जिसवर (अमरावती) यांच्यासह सहाजण जखमी झाले. दोघांची नावे समजू शकली नाहीत.\nआसनगाव- वासिंद मार्गावरील वेल्लोळी या गावात झालेल्या भीषण अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱयांनी तातडीने धाव घेतली. एक्प्रेसच्या धडकेने सहा पोल कोसळले. ओव्हरहेड वायरही तुटली. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. तुटलेली ओव्हरहेड बाजूला करण्याचे काम सुरू असतानाच अर्थिंगच्या जोरामुळे सहा कर्मचाऱयांना जबरदस्त शॉक बसला. त्यात रामा मेंगाळ, यशवंत भगत, मंगळु वारघडे, रामा वाघ, सखाराम मांगे, शिवराम ठाकरे हे जखमी झाले.\nअपघातामुळे लोकल तसेच मेल-एक्प्रेसच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कल्याण ते कसारादरम्यानची वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पाऊस व अपघात यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. अनेक चाकरमान्यांना तर दांडी मारावी लागली.\nभुसावळ पॅसेंजर, राजधानी एक्प्रेस, पंचवटी, मनमाड एक्प्रेस, पुणे-भुसावळ एक्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर गोरखपूर, छाप्रा, पाटणा, हजरत निजामुद्दीन या गाडय़ा वसईरोड- सुरत- जळगाव या मार्गाने वळवल्या. दरभंगा एक्प्रेस, अंत्योदय एक्प्रेस, अलाहाबाद तुलसी एक्प्रेस, विदर्भ, अमरावती एक्प्रेससह असंख्य गाडय़ा अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या. कामायनी, जनशताब्दी, नंदीग्राम, फिरोजपूर पंजाब मेल, नागपूर दुरान्तो, सिकंदराबाद देवगिरी, पाटलीपुत्र, अमृतसर, वाराणसी महानगरी या एक्प्रेस गाडय़ादेखील रद्द करण्यात आल्याची रेल्वेच्या संपर्क अधिकाऱयांनी दिली..\nअपघाताचे वृत्त समजताच आसनगाव, वासिंद, शहापूर भागांतील शिवसैनिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू झाले. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना चहा, बिस्किटे तसेच पाण्याचे वाटप केले. अनेकांनी स्वतःच्या गाडय़ाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या. जिंदाल कंपनीनेदेखील मदतीचा हात पुढे करून आपली वाहने घटनास्थळी पाठवली.\nप्रवाशांच्या मदतीसाठी ‘माणुसकी एक्प्रेस’ धावली\nदुरान्तो एक्प्रेसच्या अपघातानंतर मध्य रेल्वेची यंत्रणा कोलमडली तरी प्रवाशांच्या मदतीसाठी ‘माणुसकी एक्प्रेस’ मात्र सुसाट धावली. सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात होऊनही सकाळी आठपर्यंत रेल्वे प्रशासनाची कोणतीही मदत पोहोचली नव्हती. रेल्वेची वाट न पाहता वेल्होळी व परिसरातील ग्रामस्थ धावून आले. शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, विविध संघटनांचे कार्यकर्ते यांनी तातडीने दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. शहापूरच्या आगार व्यवस्थापक पूनम मोरे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे नीलेश विशे यांनीही मदत केली. रुग्णवाहिका, एसटीच्या बसेस यामुळे जखमी प्रवाशांना रुग्णालयात तातडीने दाखल करता आले. अपघातामुळे घाबरलेले अनेक प्रवासी डब्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मदत केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलशिवसेना मदतीला धावली, महापालिका ‘इन ऍक्शन’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/health-benefit-of-drinking-cumin-and-jaggery-water/", "date_download": "2019-03-26T08:55:45Z", "digest": "sha1:HKMLZGLYIPJKBGVLUQGO64M6UFIYDDSJ", "length": 5893, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी होतील अनेक फायदे", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्याल���ातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nरोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी होतील अनेक फायदे\nवेब टीम – घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.\nगूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर हा उपाय जरुर करुन पाहा. डोकेदुखीशिवाय ताप असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.\nजिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.\nजिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या प्रत्येक समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज जिरे आणि गुळाचे पाणी घ्या.\nपाठदुखी अथवा कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर यावरही जिरे आणि गुळाचे पाणी फायदेशीर असते. याशिवाय पिरियड्सदरम्यान हार्मोन्स बदलामुळे महिलांना त्रास होतो. यावरही गुळ आणि जिऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nपुरूषांमधील नपुंसकत्व घालवण्याचे घरगुती उपाय\nमहाभियोग म्हणजे काय रे भाऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-03-26T08:02:06Z", "digest": "sha1:IMLF6GDFVK3D4LWXPW4LR7Z6QNT3Y34E", "length": 7226, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मकर संक्र���ंतीमुळे, गंगाचे पाण्याची पातळी काशीमध्ये स्थिर राहील. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमकर संक्रांतीमुळे, गंगाचे पाण्याची पातळी काशीमध्ये स्थिर राहील.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nवाराणसी-: कुंभ्याच्या प्रसंगी पाणी पातळी योग्य ठेवण्यासाठी, नरोरा धरणातून सोडलेल पाणी निरंतर सोडल जातो. त्यमुळे काशीमध्ये एक ते दोन प्रमाणात पाणी पातळी वाढविण्याची शक्यता आहे.१५ जानेवारी रोजी शाही स्नान असणार आहे. नाराउरा धरणाचा गेट उघडण्याच्या एक आठवड्यापूर्वी, गंगाचे पाणी सामान्यपणे वाहण्यास, आणि पाणी सतत सोडले जात आहे. त्यामुळे या पाण्याचा प्रभाव दिसू लागला आहे . हे पाणी प्रयागपासून काशीपर्यंत साडेतीन दिवसांनी पोहोचेल. अशा परिस्थितीत, सोमवारपर्यंत हा प्रभाव दिसून येईल.\nजिल्हा प्रशासन, सिंचन विभाग आणि केंद्रीय जल आयोग यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनचे कार्यकारी अभियंता के. राजोजिया यांनी सांगितले की प्रवाहाचे पाणी पातळी 48 तासांनंतर काशीमध्ये दिसते. मकर संक्रांतीवर, गंगाचे पाण्याची पातळी काशीमध्ये स्थिर राहील.\nतथापि, काशीमध्ये त्याचा थोडासा प्रभाव दिसून येईल किंवा दररोज कमी होत असलेल्या गंगाच्या पाण्याची पातळी यामुळे दोन दिवस टिकेल. पाण्याच्या प्रवाहामुळे गंगाजलची गुणवत्ता अधिक चांगली आहे.\nTags: #मकर संक्रांतीमुळे, #गंगाचे पाण्याची पातळी #काशीमध्ये स्थिर राहील.\nहवामान खात्याचा अंदाज आता काही तासात मिळणार\nपरीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले - पालकांमध्ये नाराजी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/ssc-exam-2018-tata-consultancy-service-will-orgnise-online-examinations-of-staff-selection-commission-12527.html", "date_download": "2019-03-26T08:09:33Z", "digest": "sha1:ULHXNQLKQCPJ7XT4C5FSPKNS5CPPUCAF", "length": 28082, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "SSC exam 2018: आता टीसीएस घेणार एसएससीची परीक्षा ऑनलाईन | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स या��ची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nSSC exam 2018: आता टीसीएस घेणार एसएससीची परीक्षा ऑनलाईन\nराष्ट्रीय अण्णासाहेब चवरे Dec 18, 2018 01:55 PM IST\nराज्य कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच येत्या जानेवारीत भरती परिक्षा घेण्याची शक्यता आहे. आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एका संस्थेचीही निवड केली आहे. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या या संस्थेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र,ही परीक्षा घेण्याची जबाबदारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ( Tata Consultancy Services )कडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.\nप्राप्त माहितीनुसार, ज्या परीक्षेत परीक्षार्थींची संख्या कमी असते अशा परीक्षांपासून ही नवी संस्था कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करेन. या प्रक्रियेनुसार येत्या 13 जानेवारीला हिंदी ट्रान्सलेटर, ज्यूनिअर ट्रान्सलेटर, हिंदी सीनिअर ट्रन्सलेटर आणि तसेच, प्राध्यापक पदांसाठी परीक्षा पार पडतील. त्यानंतर सिलेक्शन पोस्ट साठीही ऑनलाईन परीक्षा 16 ते 18 जानेवारीपर्यंत पार पडतील. सिलेक्शन पोस्ट परीक्षेसाटी परीक्षार्थींची संख्या कमी असते. त्यामुळे या परीक्षांमध्ये यश ��िळताच संस्था इतरही परीक्षांचे आयोजन करेन. (हेही वाचा, 2019 पासून SSC विद्यार्थ्यांसाठी असेल एकच प्रश्नपत्रिका; शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय)\nया आधी एसएससी परीक्षांची जबाबदारी ज्या संस्थेकडे होती ती संस्था गेल्या काही काळात वादात सापडली होती. 2018 या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या सीजीएल 2018च्या परीक्षेदरम्यान बराच वाद निर्माण झाला होता. प्रश्नपत्रीका फुटण्यापासून ते परीक्षेतील अनियमितता तसेच, संस्थेची प्रामाणीकता अशा अनेक कारणांमुळे संस्था वादात सापडली होती. प्रश्नपत्रीका फुटण्याचे प्रकरण तर, न्यायालयात गेले होते. परिणामी या संस्थेला हटविण्यात आले. आयोगाने टेंडर नोटीस काढून अनेक संस्थातून संशोधन करुन अखेर या संस्थेची निवड केली आहे. त्यामुळे आता हीच संस्था एसएससी परीक्षांचे आयोजन करेन.\nSSC Recruitment 2019: मोदी सरकारचं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नवं गिफ्ट, सरकारी नोकरीची पहिली बंपर नोकर भरती जाहीर, 25 फेब्रुवारी पर्यंत करू शकता अर्ज\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्र��ा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nashik-news-farmers-strike-maharashtra-bandh-monday-50220", "date_download": "2019-03-26T08:39:52Z", "digest": "sha1:SL2FFJ5A32WMEEDMSPT33FOUMRBK7USP", "length": 16181, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news farmers strike maharashtra bandh on monday सोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक; शेतकरी दरोडेखोर, मग कर्जबाजारी कसे? | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसोमवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक; शेतकरी दरोडेखोर, मग कर्जबाजारी कसे\nरविवार, 4 जून 2017\nनाशिक येथे शेतकरी संपाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी 'महाराष्ट्र बंद' संपूर्ण राज्यभरात होणारच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. तसेच, पूर्ण राज्यभरातून लोक सहभागी होत असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली. यावेळी विविध भागांतून आलेले शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nनाशिक : उद्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ देऊ नका. पोलिसांनी सुद्धा संरक्षणात माल सोडणाचे पाप करू नये. संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. शेती आणि पूरक व्यवसायासह उत्पादन खर्चावर आधारित भाव कायद्याने मिळावा. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई कायद्याने सरकारची जबाबदारी असावी. शेतकरी दरोडेखोर मग कर्जबाजारी कसे डोके पाहिजे ना सरकारला, असा खरमरीत टीका शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली.\nदरम्यान, नाशिक येथे शेतकरी संपाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी 'महाराष्ट्र बंद' संपूर्ण राज्यभरात होणारच असल्याचे ठामपणे सांगण्यात आले. तसेच, पूर्ण राज्यभरातून लोक सहभागी होत असल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधींनी दिली. यावेळी विविध भागांतून आलेले शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nया संपाचे 'पुणतांबे' होऊ देणार नाही. सरकारला 3 वर्षे पुरेसा वेळ मिळाला. सरकार शेतकरी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. हमीभाव दिला नाही. कर्जमुक्ती दान देत नाही. तुम्ही केलेली लूट मागतोय, असे शेतकऱ्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. रामचंद्र बापू पाटील, डॉ अजित नवले, डॉ बुधाजीराव मुळीक यावेळी उपस्थित होते.\nअजित नवले म्हणाले, \"सरकारने दडपशाही थांबवा. गुन्हे मागे घ्यावेत. एका शेतकऱ्याला त्रास झाल्यास सरकारला पळो कि सळो करून सोडू. मुख्यमंत्री यांनी विश्वासघात केला. पाठीत खंजीर खुपसला. संप फोडण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या बंदमुळे सरकारला नाक घासावे लागेल.\nपोलिसांकरवी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न\nशेतकरी जिंकल्याशिवाय संप मिटणार नाही. संपाचे नेतृत्व शेतकरी करतील. सरकार पोलिसांकडून शेतकरी आंदोलन चिरडू पाहत आहे. उद्या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्र सहभागी होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nसंप फोडल्याचा आनंद मुख्यमंत्री यांना झाला असेल, पण सरकारने धूळफेक करू नये. सरकारने हस्तक्षेप थांबवून खुल्या अर्थव्यवस्थेचा शेतकऱ्यांना फायदा होऊ द्या, असे आवाहन शेतकरी संघटना नेते रामचंद्र बापू पाटील यांनी केले. सरसकट कर्जमुक्तीची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचं सरकारकडे घेणं आहे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय, असे त्यांनी सांगितले.\nशेतकरी संप बैठकीतील ठराव\nसंपात सहभागी शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घ्या\nसंपाने केलेल्या मागण्यांवर आश्वासन नको\nमुख्यमंत्र्यांनी मान्य करेपर्यंत आम्ही हटणार नाही\nउद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग\n8 जूनला नाशिक मध्ये राज्यव्यापी परिषद\n6 जूनला शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : \"ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार\nभडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियं��्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sipnaengg.ac.in/shivmohotsav-rally-2019/", "date_download": "2019-03-26T07:54:15Z", "digest": "sha1:GDQ7Y3MEJ6M2ONWCUUL5A6EG7XUTFWZY", "length": 6414, "nlines": 106, "source_domain": "www.sipnaengg.ac.in", "title": "Shivmohotsav Rally 2019 – Sipna Engineering College Amaravati", "raw_content": "\nसिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शिवमहोत्सव २०१९ थाटात संपन्न\nसिपना अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान महाविद्यालयात सिपना शिवमहोत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले .\nसायांस्कोर शाळेच्या प्रांगणातुन रॅलीची सुरवात करण्यात आली . शिव टेकडी गर्ल्स हायस्कुल चौक गणेशदास राठी चौक इरविन ,जयस्तंभ ,राजकमल ,राजापेठ सिपना कॉलेज मार्गाने आली .बुलेटस्वार मुली,झेंडेधारी मावळे ,जिप वर मा. अध्यक्ष श्री. जगदीशभाऊ गुप्ता यांचे सोबत शिवाजी महाराजांच्या वेषात प्रणित खंडेराव शंभाजी प्रवीण बदने ,जिजामाता कु. स्वराली नांदगावकर ,सई बाई कु. प्रणाली भिरड,शिवाजी महाराज देखावा प्रदर्शन भव्य रॅली काढण्यात आली . कॉलेज परिसरात देखावा प्रदर्शन ,घोड्यावर शिवाजी , शंभाजी महाराज सोबत दिपा शाळेचा लेझीम पथक सादरीकरणारे प्रांगणात रॅली पोहोचली . हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चमुने रोप मल्लखांब ,मल्लखांब प्रात्यक्षिक ,अमरावतीच्या विविध शाळेमधील १४ वर्षातील शिवाजी वेशभूषा स्पर्धेत ४० विद्यार्थांनी भाग घेतला . मनीबाई शाळेद्वारे शिवाजी जन्मोत्सव पासुन राज्यभिषेखापर्यंतची जीवनगाथा नाटिका सुद्धा सादर केली. नारायणदास लढ्ढा शाळेच्या विद्या��्थ्यांचे योगासन प्रात्यक्षिक सादरीकरण झाले . आदर्श प्राथमिक शाळेचा कु. विदिला संजय पिदडी हिच्या पोवाडा गायनाने प्रेक्षकात उत्साह संचार झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री जगदीश भाऊ गुप्ता प्रमुख पाहुने सायबर सेल प्रमुख श्री. कांचन पांडे ,शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख श्री . सुनील खराटे, सोबत संचालक मंडळ सदस्य श्री. मनोज खंडेलवाल , डॉ. रविंद्र कडु ,श्री. निलेश गुप्ता ,प्राचार्य डॉ. अविनाश गावंडे ,संयोजक श्री . अरुण लावणकर , श्री. संदेश कांबळे उपस्तिथ होते . मंच संचालन कु. निशिगंधा साबळे व सोहम बनारसे यांनी केले. बक्षिस वितरण संचालन करण देशमुख ,कु. पूर्णिमा सावरकर हिने केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Death-of-a-old-man-by-stacked-under-a-rock-in-Andhari-Aurangabad/", "date_download": "2019-03-26T08:11:38Z", "digest": "sha1:R3FKSCSACV3LK6U2VAX4O5BR3TXXQPCW", "length": 6381, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " औरंगाबाद : दगडाखाली दबून एका वृध्दाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दगडाखाली दबून एका वृध्दाचा मृत्यू\nऔरंगाबाद : दगडाखाली दबून एका वृध्दाचा मृत्यू\nअंधारी येथील कानिफनाथ मंदिराजवळील शिवारात एका वृध्दाचा दगडाखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काशिनाथ संतूबा थोरात (वय -६८) असे या वृध्दाचे नाव आहे. आज, शुक्रवार (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, काशिनाथ थोरात यांचे कानिफनाथ मंदिराजवळील झाडी वस्ती शिवारात शेत आहे. त्यांचा मुलगा गजानन हा आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी गेला होता. यावेळी या परिसरात दूर्गंधी पसरली होती. गजानन याने हा वास कोठून येत असल्याची शोधाशोध केली.\nयावेळी त्याला शेतातील एका दगडाखाली दबलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. आपल्या वडिलांचा मृतदेह पाहताच गजानन याने आक्रोश केला. तर जोरजोराने आरडाओरड करून आजूबाजू परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यान�� घटनास्थळी हजारो ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.\nसदरील घटनेची माहिती अंधारी येथील पोलीस पाटील कल्पना दिनेश खराते यांना देण्यात आली. त्यांनी याबाबत सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली असता सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील पोलिस कॉन्स्टेबल पी. के. शिंदे, पि. टी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन चौधरी यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात दोन मुले, चार मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. यासंबंधी पोलिस अधिक करीत आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Police-action-against-Mastimal-hill/", "date_download": "2019-03-26T08:10:28Z", "digest": "sha1:JNXF7D5JVV7S7GPSZT3FUJ22UR42VXDL", "length": 5896, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › मास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई\nमास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई\nमास्तीमळ येथील डोंगरकापणी शनिवारी काणकोण पोलिसांनी बंद पाडली व चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळाहून पोलिसांनी आठ ट्रक व एक जेसीबी जप्त केला. जप्त केलेल्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली.\nकाणकोण नगरनियोजन कार्यालयाचे ड्राफ्टमन श्रीनिवास नाईक यांनी शुक्रवारी पोलिसात येथील सर्व्हे क्र. 287/1 मध्ये डोंगरकापणी च���लू असल्याची तक्रार केल्यावर ही कारवाई केली. मास्तीमळ भागात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी चालू असूनही संबंधित खाते कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ नगर्से-पाळोळे कोमुनिदादचे सभासद शिवानंद नाईक गावकर यांनी मुख्य नगर नियोजकांकडे तक्रार केली होती. मास्तीमळ येथील ही जमीन पोर्तुगीज राजवटीत गुरांना चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. सुमारे 80 हजार चौरस मीटर जमीन दुसर्‍या लोकांच्या नावे कशी झाली, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नगर्से-पाळोळे कोमुनिदादच्या सभासदांनी खटला दाखल केलेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्याच्या खाण खात्याने माती काढण्यास कशी परवानगी दिली, असा प्रश्‍न नगर्से-पाळोळे कोमुनिदादच्या सभासदांनी उपस्थित केला आहे.\nकोडली खाणीवर तरुण बुडाला\nसाळगाव कचरा प्रकल्प क्षमता २५० टनांपर्यंत वाढवणार\nमास्तीमळ डोंगरकापणी विरोधात पोलिस कारवाई\nविद्यार्थी अपहरणप्रकरणी चौथा संशयित जेरबंद\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Revoke-the-agitation-MP-Vinay-Tendulkar/", "date_download": "2019-03-26T08:20:45Z", "digest": "sha1:WW6SSDRXZ3CE35W6FKBMVREO7GCT4SB4", "length": 7853, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलन मागे घ्यावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › आंदोलन मागे घ्यावे\nभाजपकडून खाणबंदीवर तोडगा काढण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याने खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत अांदोलन करू नये, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर यांनी केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवारी रात्री 8 वाजता गोव्यात पोहोचणार असून रात्री भाजपचे आमदार व मंत्र्यांशी ते सविस्तर चर्चा करणार आहेत. दुसर्‍या दिवशी, मंगळवारी खाण मालक, खाण अवलंबित, ट्रक, बार्ज संघटनेचे प्रतिनिधी व अन्य घटकांशी गडकरी संवाद साधणार आहेत, असेही ते म्हणाले.\nयेथील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांच्यासह केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक तसेच आमदार फ्रान्सिस डिसोझा हजर होते. यावेळी तेंडुलकर म्हणाले, की याआधी गोव्यातून सर्वपक्षीय शिष्टमंडळ तसेच तिन्ही खासदारांनी गडकरी यांची भेट घेऊन खाणबंदीच्या जनसामान्यांवर होणार्‍या परिणामांवर काहीतरी तोडगा काढण्याची विनंती केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटून गडकरी हे निवडणुकीच्या कालावधीत प्रभारी असल्याने त्यांना राज्यात पाठवण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन गडकरी गोव्यात दोन दिवसाच्या भेटीसाठी सोमवारी येणार आहेत. गडकरी यांच्या गोवा भेटीनंतर खाणबंदीवर योग्य तोडगा निघेल, अशी आशा आहे. गडकरी केंद्रीय मंत्री या नात्याने राज्यात आले असल्याने घटक पक्षाच्या आमदारांनी तसेच बिगर भाजप पक्षीय नेत्यांनीही त्यांना भेटण्यास हरकत नाही.\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोवा एका विशिष्ट अशा संकटातून जात आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने खाणी बंद होऊ नये म्हणून भाजप पक्ष आणि सरकार म्हणून प्रश्‍न सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत.\nलिलाव हा एकमेव मार्ग असला तरी खाण महामंडळ निर्माण करावे, अशी सूचना काही आमदारांनी मांडली. काहींनी लिलावच योग्य असल्याचे मत मांडले. यावर नेमकी पक्षाची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तसेच खाण अवलंबित, खाण मालक, ट्रक, बार्ज व अन्य घटकांकडे विचारविनिमय करून निश्‍चीत केली जाणार असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.\nखाण अवलंबितांच्या सोमवारी होणार्‍या आंदोलनात भाजपच्या एखाद्या आमदाराकडून पाठिंबा दिला गेला तरी त्या मोर्चात कुठलाही भाजप आमदार सामील होणार नाही. तसेच मोर्चामुळे कसलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारकडून घेतली जाईल, असा विश्‍वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/E-power-app-added-4-thousand-savings-groups/", "date_download": "2019-03-26T08:10:50Z", "digest": "sha1:RGT7PPS7BIE6LRUOZ5CIMOW4EWZL7GAA", "length": 6744, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ई शक्ती अ‍ॅपने जोडले 4 हजार बचत गट | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › ई शक्ती अ‍ॅपने जोडले 4 हजार बचत गट\nई शक्ती अ‍ॅपने जोडले 4 हजार बचत गट\nग्रामीण भागात महिलांसाठी वरदान ठरत असलेली चळवळ म्हणजे बचत गटाची चळवळ होय. ही चळवळ अधिक सक्षम आणि पादर्शीपणे चालावी, यासाठी नाबार्डने ई शक्ती अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपव्दारे जिल्ह्यातील 4 हजारांवर बचत गट नाबार्डशी जोडण्यात आले असून येत्या दोन ते तीन महिन्यांत 10 हजार बचत गट जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यातून ही चळवळ सक्षम होईलच याशिवाय महिलांच्या हाताला काम मिळून महिला सबलीकरणाचा शासनाचा प्रयत्न साध्य होईल, असा विश्‍वास नाबार्डकडून व्यक्त केला जात आहे.\nनाबार्डच्या माध्यमातून बचत गटांना 2 ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. मात्र या कर्जाचा हिशेब ठेवण्यास बचत गटातील महिला कमी पडतात. यातून काही घोटाळ्याचे प्रकारही घडू शकतात. हा प्रकार बचत गट चळवळीला मारक ठरण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी नाबार्डने ई शक्ती अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपची अंमलबजावणी करण्यासाठी नाबार्डने देशातील 75 जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे.\nजिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी ही योजना सुरू झाली आहे. या योजनेचा प्रचार, प्रसार आणि बचत गटाची माहिती मोबाईलवर ई शक्ती अ‍ॅपमध्ये भरुन घेण्यासाठी नाबार्डने जिल्ह्यातील 7 संस्थांची निवड केली आहे. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, सृष्टी संस्था आदी संस्थांचा समावेश आहे. प्रत्येक संस्थांनी 10 ते 12 कार्य���र्ते निवडले असून हे कार्यकर्ते आपापल्या भागात जाऊन बचत गटांची दर महिन्याची आर्थिक उलाढाल, येणे देणे, कर्ज वितरण यांची माहिती अ‍ॅपवर नोंदवत आहेत. गेल्या चार महिन्यात 4 हजार बचत गटांची नोंद या अ‍ॅपवर झाली आहे. यातून नाबार्डला जिल्ह्यातील बचत गटांची आर्थिक उलाढाल निदर्शनास येऊ लागली आहे. या अ‍ॅपला महिला बचत गटातील सदस्यांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. हिशेब ठेवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट काम कमी होत असल्यामुळे काही महिला बचत गट स्वत:हून अ‍ॅपशी जोडले जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-rain-river-water-level/", "date_download": "2019-03-26T08:19:16Z", "digest": "sha1:VY3GLHMAOQWFFQE5SVPQZAW2HTUA7B2W", "length": 7247, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात दमदार; नद्यांच्या पातळीत वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दमदार; नद्यांच्या पातळीत वाढ\nजिल्ह्यात दमदार; नद्यांच्या पातळीत वाढ\nजिल्ह्यात सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू होती. पावसाने नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दीड फुटांनी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन दिवसांत राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.\nगेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर होता. दिवसभर अनेक ठिकाणी संततधार होती. शहर आणि परिसरातही पाऊस थांबून थांबून पडत होता. काही काळ विश्रांती घेऊन पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर सुरू असलेल्या पावसान��� अनेक ठिकाणी पाणी साचले. ताराराणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय-स्टेशन रोड आदी ठिकाणी पाणी साचले होते. गटारी, नाले दुथडी भरून वाहत होते. जयंती नाल्याच्याही पाणी पातळीत वेगाने वाढ झाल्याने नाला थेट पंचगंगेतच मिसळत होता.\nजिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. चिकोत्रा वगळता सर्वच धरण परिसरात चांगला पाऊस झाला. कोदे धरणाच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणात आज सकाळी आठ वाजता 2.24 टी.एम.सी.पाणीसाठा झाला. वारणा धरणही 40 टक्के भरले आहे. दूधगंगा धरणातील पाणीसाठा 26 टक्क्यापर्यंत वाढला आहे. पाणी वाढू लागल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 1088 क्युसेक, दूधगंगा धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता 10.6 फुटांवर होती. सायंकाळी ती 11.8 फुटांपर्यंत वाढली.\nदरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत सरासरी 14.15 मि.मी. पाऊस झाला. चंदगडमध्ये सर्वाधिक 43.83 मि.मी.पाऊस झाला. गगनबावड्यात 42.50मि.मी., राधानगरीत 19 मि.मी., आजर्‍यात 16मि.मी., शाहूवाडीत 13 मि.मी., कागलमध्ये 11 मि.मी. पाऊस झाला. भुदरगडमध्ये 9 मि.मी. पाऊस झाला. पन्हाळा, करवीर, गडहिंंग्लजमध्ये प्रत्येकी 4 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 7 मि.मी. पाऊस झाला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sharad-Pawar-Raj-Thackeray-s-interview-issue/", "date_download": "2019-03-26T08:12:37Z", "digest": "sha1:4SGM7FZO3QMEWAVFEO37I7UOL2TQXIYL", "length": 6131, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला?: राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला\nआरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nआर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या विषय शरद पवार यांना अत्ताच का आठवला असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उपस्थित करतानाच भाजप सरकारलाही मराठा आरक्षणाचा मुद्दा फार काळ लांबविता येणार नसून येणार्‍या निवडणुकीपूर्वी आरक्षण हे द्यावेच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रकट मुलाखत घेतली या मुलीखतीदरम्यान पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण लागू करण्याचे भाष्य केले होते. त्यासंदर्भात नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. यापूर्वी आरक्षणे देताना तसेच आरक्षणासाठी आंदोलने होत असताना पवारांनी कधीही असे भाष्य केले नाही. राज्यातील विविध जातीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे सर्व्हेक्षण करून 16 टक्के आरक्षण दिले गेले आहे. हे पवारांना मान्य नाही का, असा सवाल राणे यांनी केला.\nशिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचाही आरक्षणाला विरोध असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा इतर समाजानेही विरोध केला नव्हता, असे सांगून राणे म्हणाले, मराठा समाजाबरोबरच मुस्लिम व धनगर समाजालाही आरक्षण लागू करावे, अशी मागणी राणे यांनी केली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल मी काहीही भाकीत करु शकत नाही. कारण माझे भाकीत काही खरे ठरलेले नाही. त्यामुळे मी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगण्याचे मी धाडस कसे करु, असे राणे म्हणाले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावि���ांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/tabla-artist-pandit-arvind-mulgaonkar-1638619/", "date_download": "2019-03-26T08:48:50Z", "digest": "sha1:WY3SVKOIHNZQMEOU72DRSS6NA5L64LXR", "length": 14362, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tabla Artist Pandit Arvind Mulgaonkar | पं. अरविंद मुळगावकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसंगीतातील घराण्यांमध्येही त्यांनी कधीही आणि कोणताही भेदभाव केला नाही.\nशास्त्रीय संगीतातील अनेक मान्यवरांना तबल्याची संगीतसाथ करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांच्यासाठी तबला हाच श्वास आणि ध्यास होता. आपले संपूर्ण जीवन तालसाधनेत व्यतीत करणाऱ्या पं. मुळगावकर यांनी आपल्याजवळील सर्व ज्ञानसंचित हात आखडता न घेता पुढील पिढी आणि कलारसिकांसाठी सढळहस्ते वाटून टाकले. धर्म, जात, भाषा, पंथ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संगीतातील घराण्यांमध्येही त्यांनी कधीही आणि कोणताही भेदभाव केला नाही.\nपं. मुळगावकर यांनी लिहिलेले ‘तबला’ तसेच त्यांचे गुरू तबलानवाझ उस्ताद आमिर हुसेन खाँ यांच्यावर लिहिलेले ‘आठवणींचा डोह’ हे दोन ग्रंथ म्हणजे तबल्याचे समग्र कोशच म्हणता येतील. ‘तबला’ या ग्रंथात तबला या तालवाद्याचा इतिहास तर आहेच, पण तबलावादकांच्या संगीत घराण्यातील सर्व तबलावादकांची छोटी चरित्रे यात आहेत. त्यामुळे तबला, तबलावादक यांच्याविषयीची समग्र माहिती आणि इतिहास एकत्रित उपलब्ध झाला आहे. ‘आठवणींचा डोह’ या ग्रंथात आमिर हुसेन खाँ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या बंदिशी/रचना त्यांनी ग्रंथबद्ध केल्या आहेत. या बंदिशींचे सौंदर्य उलगडून दाखविण्याबरोबरच पं. मुळगावकर यांनी या बंदिशींमधील विराम आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम कसा साधला गेला तेही सोदाहरण स्पष्ट केले आहे. तबला शिकणारे विद्यार्थी, अभ्यासक, गायक, रसिकांसाठीही या ग्रंथा��द्वारे त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. तबलाविषयक अनेक व्याख्यानांमधूनही त्यांनी तबला तालवाद्य, बंदिशी प्रात्यक्षिकांसह सोप्या भाषेत उलगडून दाखविल्या होत्याच. बंदिश तबला आर्ट फाऊंडेशन या संस्थेतर्फे ते दर वर्षी आपले गुरू आमिर हुसेन खाँ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीत कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. वेगवेगळ्या संगीत घराण्यांतील प्रथितयश आणि उदयोन्मुख अशा दोन्ही तबलावादकांचे एकल तबलावादन ते कार्यक्रमातून रसिकांपुढे सादर करीत. त्यांच्या संगीत घराण्याबाहेरील तबलावादकांचेही त्यांना कौतुक होते. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा अनेक होतकरूंना त्यांनी कोणतेही शुल्क न घेता तबला आणि अन्य तालवाद्यांचे विनामूल्य मार्गदर्शन केले. काहीही हातचे न राखता विद्यार्थी आणि शिष्यांना त्यांनी तबल्याचे धडे दिले.\nपं. मुळगावकर हे आधुनिक विचारसरणीचे आणि उदारमतवादी होते. हलाखीचे जीवन जगणाऱ्या कलावंतांनाही (धर्म/जात न पाहता) त्यांनी मदतीचा हात नेहमीच पुढे केला होता. तबला या तालवाद्याचे आणि तबला संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर��ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:03:51Z", "digest": "sha1:HJYTHXBN3JNB4P6QBP3T6NJ6NXXRZWOY", "length": 5998, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "गॅस गळतीने लागलेल्या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nगॅस गळतीने लागलेल्या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 31, 2018\nपिंपरी-चिंचवड-: कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. त्यांच्या घरातील सिलिंडरमधून रात्रीपासूनच गॅस गळती सुरू होती. सकाळी आठच्या सुमारास स्फोट होऊन घराला आग लागली. सर्व जण झोपेत असतानाच ही आग लागली. त्यामुळे, तत्काळ घरातून बाहेर पडणं कोणालाही शक्य झालं नाही. या दुर्घटनेत शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nTags: #गॅस गळतीने #आगीत कुटुंबातील #तीन मुलांसह #पाच जण जखमी.\n१ कोटीच्या घोटाळ्यामुळे,मुख्यमंत्र्यांकडून विखे-पाटीलांना नोटीस\nरायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचं अपघातात निधन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगा��� ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/101-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:57:00Z", "digest": "sha1:MVN7OJARXRF5A4JBX7E4BKLCC6J72J6H", "length": 7038, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "101 कोटींच्या जुन्या नोटा ताळेबंदात तोटा दाखवा, नाबार्डचा सल्ला – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n101 कोटींच्या जुन्या नोटा ताळेबंदात तोटा दाखवा, नाबार्डचा सल्ला\nनाशिक : नोटाबंदीच्या दरम्यान जमा करण्यात आलेल्या 101 कोटी रुपयांच्या जुन्या चलनाचा तोटा ताळेबंदामध्ये दाखवा, असा सल्ला महाराष्ट्रातल्या आठ जिल्हा बँकांना नाबार्डने दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्हा बँकांचे धाबे दणाणले आहे.8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाल्यानंतर बँकेत जमा होणाऱ्या सर्व नोटा जिल्हा बँकांनी रिझर्व्ह बँकांना पाठवल्या आहेत. पण त्यातील काही रक्कम स्वीकारायची की नाही, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जोवर निर्णय होत नाही, तोवर हा आकडा तोटा दाखवण्याचा सल्ला नाबार्डचा आहे.याच पत्राचा दाखल देत शरद पवार यांनी पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या महामुलाखतीत मोदी सरकारवर शरसंधान साधलं होतं, त्यानंतर या प्रकरणाला हवा मिळाली. त्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांमध्ये अस्वस्थता आहे.हा फक्त सल्ला आहे, आदेश नाही, त्यामुळे घाबरण्याचे कोणतंही कारण नाही, असा दावा बँकिंग तज्ज्ञांनी केला आहे. सरकारकडे जमा झालेले पैसे हे परत मिळणार असून, भविष्यकालीन संकट टाळण्यासाठी नाबार्डनं फक्त सल्ला दिला असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.\nतिहेरी हत्यकांडात दोघांना अटक कचरा गोळा करण्यावरून हत्या केल्याचे स्पष्ट\nमहिन्याभरात दहा हजार नवीन वीज जोडण्या\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4651281453895566118&title=Inauguration%20of%20Free%20Srvice%20Center&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:09:36Z", "digest": "sha1:HJQO3JU5MXBTYLBBP2SWGFLDYFJM4ZJC", "length": 8787, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गडचिरोली जिल्ह्यात मोफत मदत केंद्राचे उद्घाटन", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यात मोफत मदत केंद्राचे उद्घाटन\nगडचिरोली : जिल्ह्यात समतादूतामार्फत ‘राइट टू एज्युकेशन’ (आरटीई) ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन पाच मार्च २०१९ रोजी गोकुळनगर येथील अंगणवाडीत करण्यात आले.\nया वेळी मीरा दरडमारे, अंगणवाडी सेविका मनीषा जुर्मेड यांच्यासह समतादूत वंदना धोंगडे, होमराज कवडो, संघरत्न कुंभारे व जयलाल सिंद्राम यांच्यासह पालक उपस्थित होते.\nराज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच��� संस्था असलेल्या पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) समतादूत या विशेष प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे दुर्बल व वंचित घटकातील मुलांना ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो. ‘आरटीई’अंतर्गत त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मिळण्यासाठी डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘बार्टी’च्या समतादूतांनी गडचिरोली जिल्ह्यातील झोपडपट्टी आणि दलित वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन गोरगरीब व अशिक्षित पालकांना याबाबत माहिती देऊन ८७० ऑफलाइन अर्ज भरले आहेत.\nमहासंचालक कैलास कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात समतादुतांमार्फत ‘आरटीई’ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. मनीष गणवीर यांनी समतादूतांना संपर्क करून मोफत अर्ज भरून घेण्याचे आवाहन या वेळी केले.\nसमतादुतांचे संपर्क क्रमांक :\nसोनाप : ९४०४६ ४४३४८\nकुंभारे : ९४२२९ ६२५३७\nवकडो : ८५५४९ ३२१७५\nसिंद्राम : ९४२११ ९९३५२\nजीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी गडचिरोलीतील मुलांना सातशे पुस्तके प्रदान ‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ भारती विद्यापीठ, सिम्बायोसिसला ‘नॅक’कडून मिळाली ‘ए प्लस’ श्रेणी विश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-lake-swimming-pool-membership-tmc-1642512/", "date_download": "2019-03-26T09:06:49Z", "digest": "sha1:OOXSLJICLGYPL3GHYN365VF26CRJ5LNU", "length": 13538, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thane lake swimming pool membership TMC | तरणतलावाच्या रांगेतून सुटका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nठाणे शहरातील तरण तलावांमध्ये पोहोण्यासाठी प्रवेश मिळवण्याकरिताही रांगा लावाव्या लागत होत्या.\nसदस्यत्व नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा महापालिकेचा निर्णय\nठाण्यातील तरणतलावांचे सदस्यत्व मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला ठाणेकरांचा संघर्ष कमी होण्याची चिन्हे आहेत. ठाणे आणि कळवा परिसरातील तीन तलावांचे सदस्यत्व मिळवण्याची प्रक्रिया यापुढे ऑनलाइन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शाळेच्या सुट्टय़ा लागल्यानंतर तरणतलावाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी मुले व पालकांना अक्षरश: पहाटेपासून रांगा लावाव्या लागतात. मात्र, आता ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने पालकांची रांगेतून सुटका होणार आहे.\nबॅंक आणि पोस्ट कार्यालय, बिल भरण्याचे ठिकाणे, शाळांमधील प्रवेश यासाठी रांगा लावणे हे अनेकांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र, ठाणे शहरातील तरण तलावांमध्ये पोहोण्यासाठी प्रवेश मिळवण्याकरिताही रांगा लावाव्या लागत होत्या. त्यातही महापालिकेच्या तरणतलावांच्या ठिकाणी कमी शुल्क आकारण्यात येत असल्याने तेथे सदस्यत्वासाठी गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गडकरी रंगायतनच्या बाजूला महापालिकेच्या मालकीचा मारोतराव शिंदे तरणतलाव हा त्यापैकीच एक आहे. या ठिकाणी मर्यादित शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे हा तलाव नेहमीच जलतरणपटूंनी गजबजलेला असतो. त्यामुळे या तरणतलावाचे सदस्यत्व अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला असल्याची माहिती मारोतराव शिंदे तरणतलावाचे व्यवस्थापक चंद्रकांत शिंगळे यांनी लोकसत्ताला दिली.\nसध्या शिंदे तरण तलाव येथे दोन हजाराहून अधिक सभासद आहेत. त्यापैकी दर महिन्या अखेर काही सभासद बाद होतात. बाद झालेल्या सभासदांच्या जागेवर नवीन सभासदांना प्रवेश दिला जातो. मात्र बाद होणाऱ्यांच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने सर्वाना प्रवेश देता येत नाही. त्यामुळे प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी या ठिकाणी रांगा लागत. ऑनलाइन प्रणालीमुळे अर्ज भरणे सोपे होणार असले तरी प्रवेश मिळण्याची शाश्वती देता येणार नाही. तसेच प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करावा का यावर पालिका प्रशासन स्तरावर विचार सुरू असल्याची माहिती शिंगळे यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5224-new-fresh-pair-rohit-phalke-and-ruchira-jadhav-marathi-film-love-lafde-trailer-released", "date_download": "2019-03-26T08:55:48Z", "digest": "sha1:JRUBOC6SBFKXNGXCK72XVDJ75BFH3YMQ", "length": 10969, "nlines": 229, "source_domain": "marathicineyug.com", "title": "रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nPrevious Article ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nNext Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nकॉलेजलाईफ मधलं प्रेम निरागस असतं असं म्हटलं जातं मात्र त्यात जर एखादी अंधश्रद्धा डोकावली की त्या प्रेमाचा लफडा होतो. या स्टोरीलाईनवर ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव ही नवी फ्रेश जोडी नक्कीच प्रेक्षकांना भावेल.\n'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\n२० जुलै ला प्रदर्शित होणार ‘लव्ह लफडे’ एचसीसी नेटवर्क ऍपवर\nरोहित राऊतचे ‘कधी कधी’ हे गाणं तरुणाईला लावणार वेड\n\"ताईच्या लग्नाला\" गाणे झाले सुपरहिट - नक्की पहा\nहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आता मोबाईल अॅपद्वारे\nअवघ्या तरुणाईने नटलेल्या या चित्रपटात कॉलेज लाईफची धम्माल मस्ती, निरागस असलेले प्रियकर-प्रेयसी, त्यांना आपापल्या परीने सल्ले देणारे पुणेकर, मुंबईकर, सातारकर मित्रांची केमिस्ट्री, लव्ह आणि त्यातील लफडी, मग त्यांना भेटलेला एक लव्ह गुरु अशा या सगळ्यांची गुंफलेली कथा आपल्याला लव्ह लफडे चित्रपटात पाहण्यास मिळणार आहे. हा ट्रेलर पाहताना एकदम फ्रेश वाटते हे या ट्रेलरचे वैशिष्ट्य म्हणता येईल.\nचित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरेआहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.\nतरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.\nप्रेमाच्या आठवणीत आपल्याला घेऊन जाणारा चित्रपट येत्या २१ जूनला मोबाईल अॅपद्वारे प्रदर्शित होत आहे. एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोबाईल अॅपवर प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.\nPrevious Article ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा \"वंटास\" - पहा ट्रेलर\nNext Article शायराना अंदाजातील टीजरने वाढवली ‘लग्न मुबारक’ची उत्सुकता\nरोहित फाळके आणि रुचिरा जाधव या नवीन फ्रेश जोडीचा ‘लव्ह लफडे’ चा ट्रेलर प्रदर्शित\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/death-wall-near-sangmashwar-will-demolished/", "date_download": "2019-03-26T07:54:16Z", "digest": "sha1:A2TBVUT6JKFJAC5KWNDPZTTMH7PMBRFH", "length": 17664, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "संगमेश्वर जवळील मृत्यूची भिंत लवकरच जमिनदोस्त होणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसंगमेश्वर जवळील मृत्यूची भिंत लवकरच जमिनदोस्त होणार\n संगमेश्वर जे . डी . पराडकर\nमुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळील माभळे गावात असणारी आणि असंख्य अपघातास कारणीभूत ठरुन अनेकांचे प्राण घेणारी ‘ मृत्यूची भिंत ‘ अखेर लवकरच जमिनदोस्त होणार आहे . ही धोकादायक भिंत हटविण्यासाठी यापूर्वी वाहनचालकांनी अनेकदा आंदोलने करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनंही दिली होती . मात्र ही धोकादायक भिंत न हटविल्याने सतत अपघात घडतच होते. अखेर मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना आजवर १४ पेक्षा अधिक बळी घेणारी ही भिंत जमिनदोस्त होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.\nमुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या दुतर्फा आरवली ते बावनदी हा ३६ किमी लांबीचा मार्ग अति अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या दरम्यान अरुंद पूल, अरुंद मोऱ्या, अवघड वळणं , तीव्र चढ आणि उतार अशा कारणांमुळे वेगाने येणाऱ्या तसेच कोकणातील रस्त्यांची कल्पना नसलेल्या वाहनचालकांचे सर्वाधिक अपघात घडत असतात . वाहनचालकांकडून सातत्यपूर्ण मागणी झाल्याने काही ठिकाणी रुंदीकरण करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले . महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि वेग पाहता हे चौपदरीकरण होइपर्यंत अपघात घडत राहणार हे स��्य नाकारता येत नाही .\nसंगमेश्वर हा अपघात प्रवण पट्टा मुंबई आणि गोवा या दोन्ही शहरांच्या मध्यावर येतो . मुंबईहून रात्री सुटलेली वाहने संगमेश्वरला येण्यास बरोबर पहाट होते आणि पहाटेची वेळ चालकांच्या डोळ्यावर झापड येणारी असल्याने बहुतेक वेळी अनावर होणारी झोप हे याभागातील अपघाताचे मुख्य कारण असते . संगमेश्वर जवळील माभळे येथे अवघड वळणावर असणाऱ्या शंभर फूट लांबीच्या काळ्या दगडाच्या भिंतीमुळे गेल्या दहा वर्षात या एकाच ठिकाणी २७ अपघात झाले . येथील अपघातात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३६ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले . जखमींपैकी ०५ प्रवासी कायमचे जायबंदी झाले आहे . सातत्याने एवढे अपघात घडून येथे मृत्यूचा आकडा वाढत राहिल्याने सर्वप्रथम दैनिक सामनाने वृत्त प्रसिद्ध करुन येथील अवघड वळणावर असणाऱ्या भिंतीचे वर्णन ‘ मृत्यूची भिंत ‘ असे केले होते .\nसंगमेश्वर येथील पर्शराम पवार या वाहतुकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक सामनाचा हवाला देवून ही धोकादायक भिंत हटविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र वारंवार मागणी करुन आणि निवेदनं देवून बांधकाम विभागाने ही भिंत न हटवल्याने पर्शराम पवार यांनी स्वतः जेसीबी लावून ही भिंत हटविण्याचा इशारा देताच , अवघड वळणाच्या दोन्ही बाजूस गतिरोधक टाकण्यात आले तसेच एका बाजूला रस्ता मातीचा भाग हटवून काही प्रमाणात रुंद करण्यात आल्याने पवार यांनी आपले आंदोलन स्थगीत केले होते. कालांतराने ही मृत्यूची भिंत काही हटली नाही . अखेर महामार्गाच्या चौपदरीकरणात माभळे येथील ही मृत्युची भिंत जमिनदोस्त करण्याबाबत नुकतेच अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याने १४ पेक्षा अधिक प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी ही भिंत आता लवकरच जमिनदोस्त होणार आहे , यामुळे वाहनचालकांनी तसेच ही धोकादायक भिंत हटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पर्शराम पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे .\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजवानांना डाळ भात,अधिका-यांना मात्र चिकन, मटन\nपुढीलदिल्लीतील राजपथावर जवान करताहेत संचलनाची रंगीत तालीम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रत��क्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-blood-donation-camp-92594", "date_download": "2019-03-26T09:25:17Z", "digest": "sha1:6YAAWQFELZETOEEPRUQWUQNUEQD67RBX", "length": 14415, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news blood donation camp मुंबईत यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि गोविंदा पथकाचे रक्तदान शिबीर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमुंबईत यंग उमरखाडी क्रीडा मंडळ आणि गोविंदा पथकाचे रक्तदान शिबीर\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nमुंबई : दक्षिण मुंबईतील नावाजलेल्या यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक यांनी 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 120 पाऊच रक्त संकलित झाल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिबीराचे उद्घाटन पांडुरंग सकपाळ यांनी केले. विभागातील तरुण तरुणींनी रक्तदानाचा संकल्प करीत उत्साहात रक्तदान केले. त्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याचे पालन केले.\nमुंबई : दक्षिण मुंबईतील नावाजलेल्या यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथक यांनी 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 120 पाऊच रक्त संकलित झाल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिबीराचे उद्घाटन पांडुरंग सकपाळ यांनी केले. विभागातील तरुण तरुणींनी रक्तदानाचा संकल्प करीत उत्साहात रक्तदान केले. त्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याचे पालन केले.\nसेंट जॉर्ज ब्लड बँक आणि महानगर ब्लड बँक जेजे यांनी रक्तदाना बद्दल समाधान व्यक्त केले. मंडळाचे कार्यकर्ते आनंद भोई, मंगेश बेलोसे, वैभव प्रधान, प्रल्हाद भोई, मधुकर भोई, वीरेंद्र पाटील, कमलेश भोईर आणि भरत मुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी होण्यास विशेष परिश्रम घेतले. खासदार अरविंद सावंत याच्या तर्फे शिबिरास खास शुभेच्छा देण्यात आल्या.\nडोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर आणि उपनिरीक्षक देवीदास पडलवार यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. विभागातील विविध मंडळ, संस्था, राजकीय पक्ष सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या सर्वांचे एक नागरिक म्हणून रक्तदान करने हे आद्य कर्तव्य आहे. दक्षिण मुंबईत जास्तीत जास्त मंडळांनी अशी जीवनदायी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. गरजू रुग्णांना जास्तीत जास्त मदत होईल असे पहावे. आमच्या कडून अशा कार्यक्रमास नेहमीच सहकार्य राहील.\nसुरत रेल्वेगेटजवळ जीवघेणे \"पत्र्याचे डिव्हाडर'\nजळगाव ः पर्यायी रस्ता तयार न करता शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांना दोन रेल्वेगेट क्रॉसिंग...\nजावेदभाईंच्या बांधिलकीतून ऊब अन्‌ क्षुधाशांती\nजळगाव - देशात आजही जात-धर्म, भाषा-प्रांतांच्या भिंती ओलांडून माणुसकी जागवणारे असामान्य व्यक्ती उदात्त भावनेतून काम करीत आहेत... असाच एक अवलिया जळगाव...\nवर्दळीची ठिकाणे अजूनही \"सीसीटीव्ही'च्या प्रतीक्षेत\nजळगाव : गणेशोत्सवाच्या काळात जिल्हा पोलिस दलाकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शहर वाहतूक शाखेकडून...\n'गोविंदाने कधी केली कादर खान यांची चौकशी\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि दिवंगत अभिनेते कादर खान या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा कादर खान यांना वडिलांसमान मानायचा...\nवडिलोपार्जित घरासाठी जगन्नाथांचा संघर्ष\nनागपू : वृद्ध मंडळी आपल्या मुलांकडे म्हातारपणीचा आधार म्हणून बघतात. आयुष्याच्या संध्याकाळी काळजी घ्यावी ए���ढीच त्यांची मुलांकडून माफक अपेक्षा असते....\nअमळनेरच्या डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ\nजळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/september-4-mantralaya-demand-reservation-maratha-community-139228", "date_download": "2019-03-26T09:32:05Z", "digest": "sha1:SC5MZ2UYO3BN52UN2IQQOQZ4BFBFJ7MT", "length": 17189, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "On September 4 on Mantralaya the demand of reservation for Maratha community 4 सप्टेंबरला थेट मंत्रालयावर धडक | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n4 सप्टेंबरला थेट मंत्रालयावर धडक\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता थेट मंत्रालयावर धडक देणार आहे. 4 सप्टेंबरला सकाळी येथून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. येथील मुस्कॉन लॉनवर झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांच्या बैठकीनंतर आंदोलनाची ही पुढील दिशा स्पष्ट झाली.\nकोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता थेट मंत्रालयावर धडक देणार आहे. 4 सप्टेंबरला सकाळी येथून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. येथील मुस्कॉन लॉनवर झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांच्या बैठकीनंतर आंदोलनाची ही पुढील दिशा स्पष्ट झाली.\nदरम्यान, राज्यभरातील समाजाचा या आंदोलनाला पाठिंबा असून, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. शासनाने 31 ऑगस्टपूर्वी विशेष अधिवेशन घेऊन मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा मुंबईतील आंदोलन शांततेच्या मार्गानेच होईल. मात्र, कुठलीही गंभीर परिस्थि���ी निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी दिला.\nश्री. सावंत म्हणाले, \"\"आम्ही मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार आहे. आता आरपारची लढाई लढण्यास आम्ही सज्ज झालो आहे. आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आता ते भूमिका बदलून राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर आरक्षण देऊ, असे सांगू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण कसे देणार, हे नेमके सांगत नाहीत. आयोग सरकारच्या दबावाने अहवाल देण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे आता थेट मुंबईत धडक देणार असून, पहिली गाडी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची असेल. त्याशिवाय आता लोकप्रतिनिधींनीही आपापले पक्ष बाजूला ठेवून या आंदोलनात पुढे असले पाहिजे. त्याशिवाय जास्तीत जास्त सकल मराठा बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे.''\nपत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, प्रवीण पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, प्रा. नानासाहेब घाटे, ऍड. धनराज राणे, ऍड. दीपक भोसले, नितीन तोरस्कर, प्रमोद पाटील यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र सकल मराठा समन्वय समितीचे समन्वयक उपस्थित होते.\nसमाजाने यापूर्वी केलेल्या ठरावांसह गावागावांतून आलेल्या ग्रामसभांतील ठरावांवर सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता इंडिया गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून हे सगळे ठराव सागराला अर्पण करणार आहे. आंदोलन फोडण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असे दिलीप देसाई म्हणाले.\nपाच हजार वाहने सज्ज\nकोल्हापूर शहरातून सध्या एक हजार वाहने आंदोलनासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यातून सुमारे पाच हजार वाहने सहभागी होतील, असे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनात राज्यभरातील मराठा समाज सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रवीण पाटील यांनी सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सांगितले. संजय जाधव यांनी मुंबईच्या आंदोलनासाठी आपले पाच ट्रक देणार असल्याचे सांगितले.\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्���ा...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nआसाम रायफलमध्ये भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक\nकोल्हापूर - ‘आसाम रायफल’मध्ये भरतीच्या आमिषाने कोल्हापूरसह सांगली, कर्नाटकातील तरुणांची फसणूवक झाली आहे. यात तब्बल सात-आठशे तरुणांचा समावेश असल्याचे...\nसर्किट बेंचसाठी कोल्हापुरात वकिलांचे असहकार आंदोलन सुरू\nकोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली,...\nदगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक\nकोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले,...\nकोल्हापूरः फुटबॉलला रेड कार्ड\nकोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-water-pmc-93869", "date_download": "2019-03-26T08:40:05Z", "digest": "sha1:UM3FCMQQY223JJF44XVW2BDCYKKE7LX5", "length": 12020, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news water PMC समान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आयुक्तांचे प्राधान्य | eSakal", "raw_content": "\nसमान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आयुक्तांचे प्राधान्य\nसमान व शुद्ध पाणीपुरवठा योजनेला आयुक्तांचे प्राधान्य\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nपुणे - पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेतील कामांना महापालिका आयुक्तांचे प्राधान्य राहिले आहे. तसेच, पर्वती ते लष्कर जलवाहिनी, भामा आसखेड प्रकल्प���ची कामे पूर्ण करण्यात येणार असून, पर्वती येथील पाचशे दशलक्ष लिटर (प्रतिदिन) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आयुक्तांचे आहे.\nपुणे - पुणेकरांना समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेतील कामांना महापालिका आयुक्तांचे प्राधान्य राहिले आहे. तसेच, पर्वती ते लष्कर जलवाहिनी, भामा आसखेड प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात येणार असून, पर्वती येथील पाचशे दशलक्ष लिटर (प्रतिदिन) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आयुक्तांचे आहे.\nसमान पाणीपुरवठा योजना राबवितानाच, पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षांत आखलेल्या जुन्या योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यानुसार या कामांसाठी भांडवली आणि महसुली अशी सुमारे 904 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली असून, त्यात, बंद नलिकेतून पाणी वाहून नेण्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंतच्या 2200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच, पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड योजनेचे काम खोळंबले असून, तेही येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत साठवण टाक्‍या बांधणे, जलवाहिन्या टाकणे, मीटर बसविण्याच्या कामाला सुरवात करण्यात येईल. ज्यामुळे या योजनेला गती मिळणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.\nकर्जत पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा आदिवासी संघटनेचा निर्धार\nनेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील दामत ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भडवळवाडी मध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे विहिरीवर हांडे घेऊन...\nपुण्यात येत्या गुरवारी पाणीपुरवठा राहणार बंद\nपुणे : महापालिकेच्या विविध जलकेंद्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता.28) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\nचाळीसगाव : अभोणे तांडावासीयांची पाण्यासाठी भटकंती\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे...\nकोयनेचे पाणी कृष्णाला देण्यास शासनाची समिती अनुकूल\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली. ...\n‘जलसंचयनी’तून पाणीटंचाईवर मात (व्हिडिओ)\nपुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/04/blog-post_23.html", "date_download": "2019-03-26T08:29:54Z", "digest": "sha1:NAWE4ZKJXNLAXB5JIJTAKTYOG5URCUAR", "length": 5954, "nlines": 29, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: प्राइम टाईम संगीत सोहळ्याची सुरेल संध्याकाळ", "raw_content": "\nप्राइम टाईम संगीत सोहळ्याची सुरेल संध्याकाळ\nनामवंतांची उपस्थिती, रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात हिमांशू पाटील निर्मित व प्रमोद कश्यप दिग्दर्शित ’प्राइम टाईम’ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. मा. छगनराव भुजबळ, केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील, अभिनेता महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनी सिनेमाच्या संगीताचे अनावरण केले. संगीत हल्ली चित्रपटाच्या यशासाठी अधिक मह्त्त्वपूर्ण ठरू लागलंय. गीत संगीताचे अनोखे प्रयोग आता चित्रपटात होऊ लागले आहेत. प्राइम टाईम या चित्रपटातही सुमधुर गीतांची मेजवानी आहे. ‘प्राइम टाईम’ चा मुद्द्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. या ‘प्राइम टाईम’ लाही प्रेक्षकांची साथ नक्कीच मिळेल असे सांगत छगन भुजबळांनी ‘प्राइम टाईम’ चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.\nमनात रूंजी घालणा-या सूरांनी या संगीत अनावरण सोहळ्यात रंग भरले. या सिनेमाची गाणी व ट्रेलर पडद्यावर पाहताना सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढत होती. गीते प्रशांत जामदार यांनी लिहिली आहेत. निरंजन पेडगांवकर यांनी संगीत दिलं आहे. तर श्रेया घोषाल, सावनी रविंद्र, जान्हवी प्रभू अरोरा, रोहित राऊत,निरंजन पेडगांवकर, ओमकार पाटील यांच्या आवाजाचा परीसस्पर्श या गीतांना लाभला आहे. ‘आली लहर आणि केला कहर’, ‘रेशमी’, ‘पावसात’, ‘जिंदगी’, ’तुझ्याविना’ अशी गीते यात आहेत.\nया गीतरचनांना नवोदित संगीतकार निरंजन पेडगांवकर यांनी अनोख्या सूरावटीमध्ये बांधलं आहे, अनेक निसर्गरम्य स्थळी ही गाणी चित्रित झाली आहेत. ‘प्राइम टाईम’ हा हलका फुलका विनोदी चित्रपट येत्या २९ मेला प्रदर्शित होणार आहे. सुलेखा तळवलकर, मिलिंद शिंत्रे, निशा परुळेकर, किशोर प्रधान अनुराग वरळीकर, कृतिका देव, स्वयंम जाधव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/sharad-rututil-arogyadayi-aahar/", "date_download": "2019-03-26T08:50:56Z", "digest": "sha1:EUAV32GBTPYONGQISGMZZGCBOLZ33BYY", "length": 16044, "nlines": 139, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "शरद ऋतूतील आरोग्यदायी आहार - Thinkmarathi.com", "raw_content": "\nशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार\nप्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. ऋतूनुसार हवेत दमटपणा , कोरडेपणा, उष्णता, थंडपणा कमी अधिक होत असतो. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. शरीरातील वात, पित्त, कफ यांच्यामध्ये बदल होऊन त्यानुसार आजार होण्याची शक्यता असते. उदा. पावसाळ्यात हवा दमट असते त्यामुळे सर्दी, खोकला, दमा इ. कफाचे आजार, संधीवात , आमवात इ. वाताचे आजार होतात.\nपण आपण जर ऋतूनुसार आपल्या आहारात बदल केला तर हे आजार होणारच नाहीत किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल. (सिझनल डाएट) आयुर्वेदात यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. स्वस्थ राहण्यासाठी या ऋतुचर्येचे पालन करणे जरुरी आहे.\nप्रत्येक ऋतूत कसे वागावे , ह्यातील हवामान , आजूबाजूची परिस्थिती, उपलब्ध असणारे पाणी, धान्यपदार्थ , वनस्पती फळे भाज्या, तसेच त्यावेळी शरीरात असणारी वात, पित्त, कफ या तीन दोषांची स्थिती या सर्वांचा विचार करून शरीरातील दोषसाम्य टिकवण्यासाठी त्या ऋतूनुसार आहार ,विहार , व्यायाम , निद्रा इ विचार ऋतुचर्येमध्ये येतो.\nहिंदुशास्त्��ात सांगितलेले सर्व सण, व्रते यामध्येही शास्त्र व व्यवहार सुसंगती दिसते. उदा. हेमंत ऋतूत दिवाळी येते. व या सणात तेल , तूप , तळलेले पदार्थ , मिठाई खाण्याची प्रथा आहे. या काळात भूक भरपूर लागते. अग्निबल व शरीरबल उत्तम असते. हवा प्रसन्न व निरोगी असते. त्यामुळेच हे सर्व जाड पदार्थ पचतात. पण हे पदार्थ जर आपण वर्षाऋतूत म्हणजे पावसाळ्यात खाल्ले तर पचणार नाहीत.\nसध्याच्या नव्या पिढीला हे सणवार आऊटडेटेड वाटतात व त्यामुळे सर्व पदार्थ केंव्हाही खायची सवय लागली आहे. आणि हे पदार्थ बाजारात सतत उपलब्धही असतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे घटक ठरतात. व त्यामुळेच सारखे डॉक्टरांकडे जावे लागते. म्हणूनच कोणत्या ऋतूमध्ये काय काय खावे व काय वर्ज्य करावे याची खास माहिती ऋतूनुसार येथे देत आहोत.\nहवामान : वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू (सप्टेंबर , ऑक्टोबर ) येतो. पाऊस हळूहळू कमी होत जातो. मध्येच ऊन पडलेले दिसते. हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागते.\nदोषविचार : वर्षा ऋतूतील संचित पित्त वाढू लागते. वात कमी होतो. पित्तदोष वाढल्याने रक्तपित्त, कावीळ, डोकेदुखी, इ सारखे आजार होण्याची शक्यता असते.\nयोग्य आहार : शरद ऋतूमध्ये आहारात गोड, तुरट व कडू रसाचा वापर करावा. आंबट (अपवाद लिंबू , आमसूल (कारण पचनानंतर त्यांचे मधुर रसात परिवर्तन होते.)) कमी खावे. फार गरम जेवण घेऊ नये.\nपाणी : साधे थंड पाणी प्यावे. माठातील पाणी प्यावे.\nधान्ये : गहू, लाल तांदूळ, ज्वारी , बाजरी , तांदूळ इ धान्ये खावीत.\nभाज्या : कोबी , कारले , भेंडी , सुरण , बटाटे , पालक लाल माठ इ. भाज्या खाव्यात.\nकडधान्ये : मूग , मटार , चणे , चवळी इ. भाज्या खाव्यात.\nमसाले : धने , जीरे , कोथिंबीर यांचा वापर करावा.\nफळे : द्राक्षे , आवळा, केळी, जांभूळ , पेरू, सफरचंद , चिकू , डाळिंब , मनुका, अंजीर इ फळे खावीत.\nद्रव पदार्थ – दूध , तूप , माठातील थंड पाणी , आवळा , लिंबू सरबत इ. द्रव्य पदार्थांचे सेवन करावे.\nपित्ताचा त्रास कमी होण्यासाठी पुढील घरगुती उपाय करावेत :\n१. कोकम , जिरे , ओवा, साखर , सैंधव यांचे मिश्रण बनवून त्याचे सरबत बनवावे.\n२. आवळ्याचा रस, खडीसाखर , थोडासा लिंबाचा रस , जिरे पावडर , चिमूटभर सैंधव पाण्यात एकत्र करून त्याचे सरबत बनवावे ते पित्तशामक असते.\n३. लिंबाचा रस, सैंधव मीठ, खडीसाखर, जीरे पावडर यांचे मिश्रण करून सरबत बनवावे.\nऋतू संपता – संपता कोजागिरी पौर्णिमा येते. यातील पिस्ता , काजू ,बदाम , खारीक घालून दूध पिण्याची जी प्रथा आहे. त्यातही पित्ताचे शमन करण्याचा विचार आहे.\nभूतान – सुखी देशाची सफर →\nआला आला उन्हाळा ….\nआजीचा बटवा -उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/2018/02/15/", "date_download": "2019-03-26T09:10:14Z", "digest": "sha1:72BZSZHXGUCZTWL6Y4HRPIGBDE2KJ3TX", "length": 4342, "nlines": 92, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "February 15, 2018 – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nवर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई मूल्यवर्धनमुळे मुले वर्गासाठी स्वत: नियम बनवू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत: करत असून नियमांचे इतरांनीही पालन करावे यासाठी आग्रही आहेत. (जिल्हा : […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळील पालघर जिल्ह्यातील नानापाडा शाळेतील दिव्यांग मुलाला मूल्यवर्धनमुळे शाळेची गोडी लागली आहे. (जिल्हा : पालघर, तालुका : […]\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे एक खोडकर मुलगा आता एक आदर्श विद्यार्थी झाला आहे. (जिल्हा : अकोला, तालुका : अकोला , केंद्र : […]\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/information/state-bank-of-india-recruitment-2019-vacancy-date-deadline-online-application-and-how-to-apply-16449.html", "date_download": "2019-03-26T08:43:51Z", "digest": "sha1:PQAX4PRY4LHNCWUECW5MIGXB3EFGJSOL", "length": 26661, "nlines": 190, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "SBI मध्ये नोकरीची संधी; पाहा कसा आणि कुठे कराल अर्ज? | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे त���पमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nSBI मध्ये नोकरीची संधी; पाहा कसा आणि कुठे कराल अर्ज\nनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये (State Bank Of India) नोकरीची संधी उपलब्ध आहे. स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. नियमित आणि ��ॉन्ट्रॅक्ट अशा दोन्ही स्वरुपासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. निवड प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना 15 लाखापासून 52 लाखांपर्यंत पगार मिळेल. दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी पहा कसा आणि कुठे कराल अर्ज\n9 जानेवारीपासून या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. नोकरीसाठी कोणतीही लेखी परिक्षा नसून फक्त मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदांसाठी तुम्ही 30 जानेवारीपर्यंत अर्ज करु शकता.\nपदांनुसार योग्यता निश्चित करण्यात आली आहे.\n# सामान्य वर्ग- 600 रुपये\n# आरक्षित वर्ग- 100 रुपये\nउमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावरुन करण्यात येईल. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला संधी देण्यात येईल.\n#सर्व प्रथम एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर www.sbi.co.in जा.\n# तुमची माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.\n# तुमची स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करुन अपलोड करा.\n# इतर विचारलेली माहिती भरुन फॉर्म पूर्ण भरा.\nनोकरीसाठी अर्ज येथे करा\nतुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात दवडू नका.\nRailway Recruitment 2019: मराठी पोरांनो, रेल्वे भरती निघतेय लक्ष ठेवा, परप्रांतीय घुसतील; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश\nराज्य शासनामध्ये 29 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी ��िधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/pahelwan-1110483/", "date_download": "2019-03-26T08:47:56Z", "digest": "sha1:DWSFZBB4PK6WHHKYZ5L2LO6NP43IXGYZ", "length": 31843, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘पान पे खाना और पत्ते पे रहना’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n‘पान पे खाना और पत्ते पे रहना’\n‘पान पे खाना और पत्ते पे रहना’\nमहाराष्ट्रातले पहिलवान आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी प्रत्येक कामाची सुरुवात बजरंगबलीचा जयजयकार व पूजेने होते.\nमहाराष्ट्रातले पहिलवान आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी प्रत्येक कामाची सुरुवात बजरंगबलीचा जयजयकार व पूजेने होते. यांची भटकी पाश्र्वभूमी व सामजिक, आíथक दर्जा लक्षात घेता ते भटक्या जमातींच्या यादीत असायला हवेत; परंतु राज्य शासनाच्या कोणत्याही मागासवर्गाच्या यादीत ते नाहीत. त्यामुळे विकास प्रक्रियेत आजही दुर्लक्षित आहेत.\n‘‘साहेब लोकांवर किंवा अधिकाऱ्यांवर आमचा भरोसा उरलेला नाही. आम्ही जगतोय फक्त देवावर\nभरोसा ठेवून. नाशिकमध्ये आलो, त्यानंतर आज आमची चौथी पिढी इथे वावरते आहे. आम्ही पालात राहतो. फुटबॉलची अवस्था झाली आहे आमची. एका जागेवरून टोलवलं की दुसऱ्या मोकळ्या जागेवर, तिथून टोलवलं की तिसऱ्या जागेवर. अशा रीतीने आजपर्यंत मुंबई नाका, टक्कलमाळ, फुलेनगर, आडगाव नाका, पाथर्डी नाका, मेडिकल कॉलेज, दूर्गानगर आणि पंचवटी भागातल्या अनेक जागांवर बसलो व उठलो. गेली १५ वष्रे कुंभमेळा स्टॅण्डजवळील सरकारी मोकळ्या तपोवन मदानावर सुमारे २०० पालांची आमची वस्ती होती. ती नुकतीच उठवली. पालं उठविण्याची नोटीस आली तेव्हा अर्जवे करूनसुद्धा कोणताही पुढारी आमच्याकडे फिरकला नाही. जिथे जिथे आमची वस्ती होती तिथे तिथे आमची नावे त्यांनीच मतदार यादीत टाकून घेतली व मतदान करवून घेतले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी घरकुल देण्याचे आश्वासन दिले. काही उपयोग झाला नाही. मागच्या निवडणुकीत मतदान करायचे नाही असे आम्ही ठरविले होते; परंतु मतदान नाही केले तर पालांची वस्ती उठवली जाईल, अशी धमकी दिली तेव्हा नाइलाज झाला. रतन सांगळे या सहानुभूतीदार कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने तपोवन मदानाच्या पत्त्यावर आम्हापकी बऱ्याच जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत. पण त्यावर कधी आम्हास धान्य मिळालेच नाही. मिळालेल्या आधार कार्डाचाही उपयोग होत नाही. आता तर तिथली वस्तीच उठवल्याने आम्ही नाशिक परिसरात दूर दूर विखुरले गेलो आहोत. जिथे जाऊ तिथे टांगती तलवार आहेच.\nगेल्या १५ वर्षांच्या स्थिरतेमुळे आमची मुले आत्ता कुठे शाळेत जात होती. कोण पाचवीत तर कोण सातवीत शिकत होते. आमच्या वाडवडिलांसारखे आम्हीही ठार अडाणी आहोत. ही पहिली पिढी, जिने शाळेचे दार ठोठावले. वस्ती उठवल्याने आता तिचेही शिक्षण बंद झाले. आमचे एकही मूल आता शाळेत जाऊ शकत नाही. पुढारी लोकांनी हाक दिली की घर मिळेल या आशेने औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली येथील अनेक मोर्चाना अनेकदा मोठय़ा संख्येने स्वखर्चाने गेलो. नाशिकमध्ये तर दरसाल ‘बोंबाबोंब मोर्चा’ला व धरणे कार्यक्रमाला लेकरा-बाळांसह उपाशीपोटी जायचो. गेल्या पन्नास वर्षांच्या या संघर्षांने आमचा कवडीचा लाभ झालेला नाही. पुढाऱ्यांना मात्र पदे, बंगले मिळाले. पन्नास वर्षांचा हा अनुभव आहे. नशिबात असेल ते देवावर भरोसा ठेवून भोगायचे एवढेच आमच्या हातात आहे.’’ अशा पराभूत मानसिकतेच्या भावना ओकत होते, ‘सय्यद’ जमातीचे लला, रोशन, अकिल व गुलाब सय्यद यांच्यासह इतर बऱ्याच जणी. आम्ही होतो नाशिक-येवला रोडवर, ‘ओढा’ गावाच्या परिसरात एका वीटभट्टीच्या मदानावर नुकत्याच वसलेल्या पाल वस्तीत.\nसय्यद हा अरबी शब्द आहे. सय्यद म्हणजे जो प्राण्याची शिकार करतो तो शिकारी. मुळात शिकार करून व जंगलात अन्न गोळा करून जगणारी ही जमात. कालांतराने गावोगाव फिरून पुरुषांनी कसरतीचे व शक्तीचे अचाट प्रयोग करून लोकांची करमणूक करण्य��चा भटका व्यवसाय स्वीकारला, जो आजपर्यंत चालू आहे. केसाने ट्रक ओढणे, चाळीस-पन्नास किलोचा दगड धाग्याच्या साहाय्याने दाताने उचलून मागे फेकणे किंवा हाताने फोडून त्याचे तुकडे करणे, पापण्यांना दोरा बांधून खुर्ची उचलणे, केसांना सायकली बांधून गरागरा फिरविणे, नारळ हवेत उडवून डोक्याने फोडणे, ओळीने उभ्या असलेल्या आठ माणसांवरून उडी मारणे आदी विस्मयजनक प्रयोग पुरुषांकडून केले जातात. ही सारी कामे जोखमीची आहेत. प्रसंगी धोक्याचीही ठरतात. हात मोडणे, डोके फुटणे असे अनेक प्रकार घडलेले आहेत. डोक्यावर नारळ फोडणाऱ्यांचे कान काही वर्षांत बधिर होतात. हे काम करूनच ५० वर्षांचे जब्बार सय्यद दोन्ही कानांनी ठार बहिरे झाले आहेत. ग्रामीण भागात यांच्या खेळाला ‘पहिलवानांचा खेळ’ म्हणतात. यांच्या महिला त्या त्या गावात घरोघर फिरून गोंदण काढण्याचे काम करायच्या; परंतु आता ते कालबाह्य़ झाले आहे. पुरुषांचे गावोगावी रस्त्यावर होणारे शक्तीचे खेळसुद्धा आता पुरेसे उत्पन्न देत नाहीत. शिवाय रस्त्यावर खेळ करणे आता बेकायदेशीर ठरले आहे. म्हणून यात्रा समिती, गाव पंचायत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, शाळा-कॉलेजेस आदींकडून किमान तीन ते पाच हजार रुपयांची सुपारी घेऊन त्यांच्या कार्यालयात खेळ करण्याचा यांचा प्रयत्न असतो. खेळ सादरीकरणासाठी यांचा सात-आठ जणांचा गट असतो. सुपारी मिळविण्यासाठी कार्यालयांना खेटे घालण्याचे काम नेहमी चालू असते. सुपारी नाही मिळाली तर मोल-मजुरीची कामे करतात किंवा शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना उंटावर बसवून ‘सवारी’ करण्याचे कामही काही जण करतात. मात्र उंट सांभाळण्याचे, त्याला चारापाणी करण्याचे काम मात्र स्त्रियांना करावे लागते. त्यासाठी त्यांना दिवसभर रानात फिरावे लागते. याबरोबर गावकऱ्यांच्या गोधडय़ा शिवून देण्याचे कामही स्त्रियांनी सुरू केले आहे. लग्नाच्या सीझनमध्ये फेटे बांधण्याचे कौशल्यही काही पुरुषांनी शिकून घेतले आहे.\nबडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे तिसरे पुत्र खंडेराव गायकवाड महाराज कुस्तीचे, पहिलवानकीचे भोक्तेहोते. त्यांनी यांच्यापकी काहींना राजाश्रय दिला होता, पण तेवढय़ापुरता. हा पहिलवानकीचा खेळ करीत गावोगाव फिरणारे लोक आता भारतभर विखुरले गेले. उत्तर भारतात अशांना ‘बाजीगर’ म्हणतात. िहदू, मुस्लीम व शीख या तिन्ही धर्मात हे बाजीगर आहेत. जिवाची बाजी लावून खेळ करतात म्हणून बाजीगर असे नाव पडल्याचे सांगतात. हरयाणा, पंजाबमध्ये िहदू-बाजीगर अनुसूचित जातीत आहेत. ते स्वत:ला ‘चव्हान राजपूत’ समजतात. औरंगजेब बादशहाच्या छळाला आणि जबरदस्तीच्या धर्मातराला घाबरून भटके बाजीगर बनलो आणि जे औरंगजेबास बळी पडले ते मुस्लीम झाले असे ते सांगतात. मात्र साऱ्या बाजीगरांचा सामाजिक-आíथक दर्जा एकच आहे.\nमहाराष्ट्रातले हे पहिलवान मात्र आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी यांच्या खेळाची सुरुवातच नव्हे तर त्यांचे कोणतेही शुभकाम बजरंगबलीचा जयजयकार व पूजा केल्याशिवाय होत नाही. यांची भटकी पाश्र्वभूमी व सामाजिक, आíथक दर्जा लक्षात घेता ही ‘सय्यद’ किंवा ‘खेळकरी’ पहिलवान जात भटक्या जमातींच्या यादीत असायला हवी. परंतु राज्य शासनाच्या कोणत्याही मागासवर्गाच्या यादीत ती नाही. त्यामुळे अतिवंचित असूनही एकाही व्यक्तीकडे जातीचा दाखला नाही. विकास प्रक्रियेत आजपर्यंत दुर्लक्षित आहे.\nसय्यद जमातीची स्वतंत्र बोलीभाषा आहे. ते तिला ‘सूशी’ भाषा असे संबोधतात. त्यांच्यात जात पंचायत आहे. दोषी व्यक्तीस सव्वा रुपयापासून तीन रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची परंपरागत पद्धत आजही चालू आहे. प्रश्न पशांचा नाही. डाग लागण्याचा आहे. दोषी ठरून बट्टा लागला तर समाजातली प्रतिष्ठा जाते. यालाच ते जास्त भितात. तेरा-चौदाव्या वर्षी मुलींचे लग्न लावले जाते. मुलीच्या बाजूस खर्चाचा बोजा नाही. विवाह ठरविताना एकमेकांची पसंती झाली की मुलाकडून दोनशे किंवा तीनशे रुपये मुलीला देऊन लग्न पक्के केले जाते. या २०० ते ३०० रुपयांच्या रकमेला व्यवहारात फार महत्त्व आहे. ते अध्रे लग्न झाल्यासारखेच आहे. चार दिवसांचे जेवण मुलाकडून दिले जाते. पाचव्या दिवसाचे जेवण मात्र मुलीकडून दोन बकरे कापून दिले जाते. सोने, चांदीची अट नाही. हुंडा पद्धत मुळीच नाही. प्रेमविवाह केला तर लग्नानंतर तीन पिढय़ांना जातीबाहेर टाकले जाते. चौथ्या पिढीस जातीत घेतले जाते. पण त्याआधीच्या पिढीत मुले लग्नाला आली तर परिस्थितीनुसार दंड ठोठावून लग्न लावले जाते.\nवंशपरंपरेनुसार सय्यद जमातीच्या महिला या रंगाने गोऱ्या व नाकीडोळी नीटस असतात. लग्नात वधूच्या दाताला दातवण लावले जाते. त्यामुळे हिर���े व दात काळे दिसतात. यावरून महिला विवाहित आहे हे कळते. विवाहित महिलेने दररोज दातवण लावलेच पाहिजे असा दंडक आहे. गावोगाव भटकताना इतरांच्या डोळ्यात तिचे सौंदर्य भरू नये यासाठी ही प्रथा असल्याचे सांगताना सदा सय्यद म्हणाल्या, ‘पान पे खाना और पत्ते पे रहना’ यह हमारी जिंदगी है. कुमारिकांचे कान टोचले जातात आणि कानभर चांदीच्या िरगा (बाली) घातल्या जातात. पण लग्नानंतर त्या िरगामध्ये झुमके अडकवले जातात. विवाहित महिलेसाठी दातवण, कानात झुमके, गळ्यात काळ्या मण्यांची पोत आणि दंडात बाजूबंद या आवश्यक बाबी आहेत. अंगावरचे सारे दागिने चांदीचे असतात. बँकेत खाती नसल्यामुळे अडचणीच्या काळात पसे उभे राहावेत व स्त्रियांची दगिन्यांची हौसही भागावी म्हणून परवडणाऱ्या चांदीत गुंतवणूक करण्याचा यांचा कल असतो. बहुतेक साऱ्या महिलांची बाळंतपणे पालातच होतात. ‘फारच तकलीफ झाली तरच दवाखान्यात नेतो,’ असे लाली अब्दुल सय्यद म्हणाल्या.\nसय्यद जमातीत विधवा विवाहास व महिलांच्या पुनर्वविाहास बंदी आहे. एखादी महिला लहान वयात विधवा झाली आणि तिने पुनर्वविाह केला तर तिला समाजातून बाहेर काढले जाते. सोडचिठ्ठी, काडीमोड, असले प्रकारच नाहीत. एकदा झालेले लग्न तुटत नाही. माहेरी गेलेली मुलगी परत सासरी आली नाही तर पंचायत त्या कुटुंबालाच वाळीत टाकते. या बाबतीत पशाच्या रूपात दंड करण्याचा प्रकारच नाही. प्रेम प्रकरणातून मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिली तर त्यांचा विवाह न लावता म्होतर लावले जाते. त्या जोडीला शुभकार्यात मान दिला जात नाही. त्यांच्या आई-वडिलांना मात्र कसलाही दोष दिला जात नाही.\nहा सय्यद समाज महाराष्ट्रात चोहीकडे, परंतु विरळ अवस्थेत. नाशिक, बीड, मुंबई, लातूर, सोलापूर, अहमदनगर, करमाळा, टेंभुर्णी, पाथर्डी आदी ठिकाणी वर्षांला काही काळ समूहाने राहतो. निफाड तालुक्यात लासलगावच्या पुढे लालपहाडी गावात ‘सय्यद’ यांची चार कुटुंबे तीस वर्षांपासून राहतात. त्यांच्या नावे घरकुल मंजूर झाली. पण गावकऱ्यांनी विरोध केला. घरकुल दिली तर ते स्थायिक होतील. ते चाराचे आठ, आठाचे सोळा असे वाढत जातील. गावावर हक्क सांगतील. हे होता कामा नये म्हणून त्या प्रकरणाला िहदू-मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न करून घरकुल अडवून ठेवलेली आहेत.\nयांच्याजवळची कला-कौशल्ये जपली जाऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार व विकासाची योग्य संधी कशी मिळेल याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/10/Article-on-Sharad-pawar-said-to-check-the-election-booth-and-vijayashantis-statement-about-PM-Modi.html", "date_download": "2019-03-26T09:05:39Z", "digest": "sha1:LFTYIOMD6P7X54AIY62SUUUDI7NNXL3C", "length": 10859, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " चोराच्या वाटा चोराला ठाऊक चोराच्या वाटा चोराला ठाऊक", "raw_content": "\nचोराच्या वाटा चोराला ठाऊक\nसरकारचा नाही भरवसा, मतदान यंत्रे तपासा... असे म्हणणाऱ्या उमेदवाराचा उत्साह काय वर्णावा आता हे कोण कुणाला म्हणाले, हे काय सांगावे लागणार आहे आता हे कोण कुणाला म्हणाले, हे काय सांगावे लागणार आहे ‘आता उरलो पंतप्रधानपदाच्या स्वप्नापुरता...’ म्हणता म्हणता राष्ट्रपत���पदासाठीही या उमेदवाराने आखाडा मांडला होता. आता या आखाड्यात सगळे त्यांच्यासारखेच बेभरवशाचे भिडू होते, ही गोष्ट वेगळी म्हणा. असो. तर मुद्दा असा की, या उमेदवाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले किंवा राजकीय पक्षांच्या भाषेत संकल्प दिला की, बाबांनो मतदान यंत्रे तपासा. सगळ्या बुथप्रमुखांनी सकाळी सहालाच जाऊन प्रथम मतदान यंत्राची तपासणी करावी. वरवर साधे दिसणारे वाक्य. पण नेत्याचे आदेश पडते फळ मानून स्वीकारणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या चमच्यांची संख्या कमी नाही. आपल्या नेतोबाला खुश करण्यासाठी हे चमचोबा काहीही करतात. त्यामुळे कल्पना करा की, मतदानाचा दिवस उजाडला आहे. सकाळचे सहा वाजले आहेत आणि या बारा वाजलेल्या घड्याळाचे बुथप्रमुख मतदान यंत्र तपासत आहेत. पण मतदान यंत्र तपासायचे म्हणजे नक्की काय करायचे ‘आता उरलो पंतप्रधानपदाच्या स्वप्नापुरता...’ म्हणता म्हणता राष्ट्रपतीपदासाठीही या उमेदवाराने आखाडा मांडला होता. आता या आखाड्यात सगळे त्यांच्यासारखेच बेभरवशाचे भिडू होते, ही गोष्ट वेगळी म्हणा. असो. तर मुद्दा असा की, या उमेदवाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले किंवा राजकीय पक्षांच्या भाषेत संकल्प दिला की, बाबांनो मतदान यंत्रे तपासा. सगळ्या बुथप्रमुखांनी सकाळी सहालाच जाऊन प्रथम मतदान यंत्राची तपासणी करावी. वरवर साधे दिसणारे वाक्य. पण नेत्याचे आदेश पडते फळ मानून स्वीकारणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या चमच्यांची संख्या कमी नाही. आपल्या नेतोबाला खुश करण्यासाठी हे चमचोबा काहीही करतात. त्यामुळे कल्पना करा की, मतदानाचा दिवस उजाडला आहे. सकाळचे सहा वाजले आहेत आणि या बारा वाजलेल्या घड्याळाचे बुथप्रमुख मतदान यंत्र तपासत आहेत. पण मतदान यंत्र तपासायचे म्हणजे नक्की काय करायचे आपल्या नेत्याच्या राजकीय पक्षाचे चिन्हच मतदान यंत्रात दिसेल, असे काही पाहायचे का आपल्या नेत्याच्या राजकीय पक्षाचे चिन्हच मतदान यंत्रात दिसेल, असे काही पाहायचे का याबाबत नक्कीच बुथप्रमुखांच्या मनात साशंकता असणार. असो, ही बेकारभिकार कल्पना आहे खरी. पण मतदान यंत्र तपासाचे हे असे आदेश देऊन उमेदवार काय सिद्ध करू पाहताहेत याबाबत नक्कीच बुथप्रमुखांच्या मनात साशंकता असणार. असो, ही बेकारभिकार कल्पना आहे खरी. पण मतदान यंत्र तपास��चे हे असे आदेश देऊन उमेदवार काय सिद्ध करू पाहताहेत निवडणूक आयोग भ्रष्ट आहे निवडणूक आयोग भ्रष्ट आहे देशभर प्रत्येक मतदान यंत्रावर काम करणारा प्रशासकीय अधिकारी विकाऊ आहे देशभर प्रत्येक मतदान यंत्रावर काम करणारा प्रशासकीय अधिकारी विकाऊ आहे सगळेच भ्रष्ट आहेत. फक्त हे उमेदवार आणि त्यांच्या मागेपुढे हाजी हाजी करणारे तेवढेच प्रामाणिक आहेत सगळेच भ्रष्ट आहेत. फक्त हे उमेदवार आणि त्यांच्या मागेपुढे हाजी हाजी करणारे तेवढेच प्रामाणिक आहेत या उमेदवाराला कोण सांगणार की, शासन कोणतेही असो, निवडणूक आयोगाने निवडणुकीची चोख व्यवस्था लावलेलीच असते. कारण प्रशासनातील चाणक्यांना माहिती असते, नेते काय आज आज आहेत, उद्या नाहीत. पण आपल्याला रिटायरमेंटपर्यंत नोकरी कायम आहे. त्यामुळे ते शक्यतो कोणतीही चालबाजी न करता निवडणूक यंत्रणेतील पारदर्शीपणा जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उठवण्याचे कारण नाही. पण छे या उमेदवाराला कोण सांगणार की, शासन कोणतेही असो, निवडणूक आयोगाने निवडणुकीची चोख व्यवस्था लावलेलीच असते. कारण प्रशासनातील चाणक्यांना माहिती असते, नेते काय आज आज आहेत, उद्या नाहीत. पण आपल्याला रिटायरमेंटपर्यंत नोकरी कायम आहे. त्यामुळे ते शक्यतो कोणतीही चालबाजी न करता निवडणूक यंत्रणेतील पारदर्शीपणा जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उठवण्याचे कारण नाही. पण छे या उमेदवाराला असे सांगून फायदाही नाही. कारण गेली कित्येक दशके या उमेदवाराने सत्ता भोगली म्हणजे अक्षरशः उपभोगली. त्यामुळे या वाटेतले खाचखळगे त्यांना चांगलेच ठाऊक. ती आपली म्हण आहे ना, चोराच्या वाटा चोराला ठाऊक.\nकाँग्रेसच्या काळात अभिनयाचे खोऱ्याने पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री विजयाशांती काँग्रेसची नेताही आहे. तर या विजयाशांतींना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटते. “पंतप्रधान दहशतवाद्यांसारखे दिसतात आणि त्यांनी लोकशाहीची हत्या केली,” असेही विजयाशांती म्हणाल्या आणि ते कधीही बॉम्ब टाकतील अशीही भीती विजयाशांतींना वाटते. अरेरे बिचाऱ्या विजयाशांती. काय बरं झालं त्यांना बिचाऱ्या विजयाशांती. काय बरं झालं त्यांना कारण माणसाला सारखी कशाची ना कशाची भीती वाटणे, जे नाहीय तेच आहे असे वाटणे, सारखं वाटणे की, कुणीतर��� आपल्यावर बॉम्ब टाकेल कारण माणसाला सारखी कशाची ना कशाची भीती वाटणे, जे नाहीय तेच आहे असे वाटणे, सारखं वाटणे की, कुणीतरी आपल्यावर बॉम्ब टाकेल तर अशी बिनबुडाची भीती वाटणाऱ्या घाबरट माणसाला काय म्हणतात तर अशी बिनबुडाची भीती वाटणाऱ्या घाबरट माणसाला काय म्हणतात कुणीही सांगेल की, ती व्यक्ती मानसिक रुग्णच असावी. विजयाशांतींनी ही अशी भीती कुठल्याही भीतीदायक वातावरणात, स्थळीकाळी व्यक्त केली नाही. तर त्या हे राजकीय पक्षाच्या बैठकीत बोलल्या. तिथे काँग्रेस पक्षाचे आलाकमान राजकुमार राहुल गांधीही होते. लोकशाही संकेतानुसार कायदा व्यवस्थेच्या सुरक्षित वातावरणात ती बैठक सुरू होती. लोकशाहीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरत विजयाशांती पंतप्रधानांच्या दिसण्याबाबत बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात भीती कमी आणि पंतप्रधानांची निंदा, अनाकलनीय हेवा, तिरस्कार होता. आलूपासून सोना बनविण्याची अगाध बुद्धी असलेल्या आपल्या शक्तिमान नेत्याला खुश करण्याचा बेरकी प्रयत्न होता. खरेतर आपल्या मनात जे असते तेच आपल्याला दिसते. डोळे बिचारे तर बघण्याची नुसती भूमिका निभावतात. विजयाशांती तरी काय करतील कुणीही सांगेल की, ती व्यक्ती मानसिक रुग्णच असावी. विजयाशांतींनी ही अशी भीती कुठल्याही भीतीदायक वातावरणात, स्थळीकाळी व्यक्त केली नाही. तर त्या हे राजकीय पक्षाच्या बैठकीत बोलल्या. तिथे काँग्रेस पक्षाचे आलाकमान राजकुमार राहुल गांधीही होते. लोकशाही संकेतानुसार कायदा व्यवस्थेच्या सुरक्षित वातावरणात ती बैठक सुरू होती. लोकशाहीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरत विजयाशांती पंतप्रधानांच्या दिसण्याबाबत बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात भीती कमी आणि पंतप्रधानांची निंदा, अनाकलनीय हेवा, तिरस्कार होता. आलूपासून सोना बनविण्याची अगाध बुद्धी असलेल्या आपल्या शक्तिमान नेत्याला खुश करण्याचा बेरकी प्रयत्न होता. खरेतर आपल्या मनात जे असते तेच आपल्याला दिसते. डोळे बिचारे तर बघण्याची नुसती भूमिका निभावतात. विजयाशांती तरी काय करतील त्यांना काँग्रेस पक्षात दिग्गी, सिद्धू, शशी थरूर आणि बरेच बरेच महानुभव भेटत असतील, शिवाय पक्षाध्यक्ष राहुल आहेतच. विजयाशांतींना या सर्वांचा अकल्पित शब्दातीत वैचारिक वारसा चालवायची इच्छा आहे, असे दिसते. बाकी विजयाशांतींनी ध्यानात घ्या��े की, कोण्या एका सिनेमाचे हिरो होते म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत. देशाने त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पंतप्रधान बनवले. नेता बनवले. पण विजयाशांतींना हे कळणार नाही, कारण त्या केवळ आणि केवळ सुस्वरूप दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री होत्या म्हणून त्या काँग्रेसच्या नेतेपदी आहेत.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/11/blog-post_7.html", "date_download": "2019-03-26T08:41:54Z", "digest": "sha1:R7NK5W7RQFYDWWEUIV6QXQO2XAIR37PC", "length": 14038, "nlines": 129, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: उत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nउत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी\nउत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमाझ्या साऱ्याच वाचकांना माहित आहे कि मी सकाळी लवकर उठून लिखाण करतो मग अनेक मुद्दाम विचारातही कि मला सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा कशातून मिळते, मी त्यांना त्यावर म्हणतो, फार गंभीर उत्तराची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका, कसली आली प्रेरणा बोडख्याची, जोराची लघवी लागते, अगदीच चड्डीत होण्याची वेळ येते तेव्हा उठावेच लागते, नंतर झोप येत नाही, आणि सकाळचे पाच वाजलेले असतात, लिहायला घेतो..\nहा किस्सा अगदी अलीकडला, हल्ली ठाण्यात राहणाऱ्या पत्रकाराचा. हा पत्रकार उदय तानपाठक नाही, हे खरे आहे कि तो अनेकदा ठाण्यात असतो पण शेजारी मुलुंडला राहतो. अभय देशपांडेवर शंका घेऊ नका, तो मी टू अस्तित्वात येण्यापूर्वीपासून त्या प्रकाराला यासाठी घाबरतो कि त्याच्या अगदी लहानपणीच त्याच्याविरुद्ध म्हणे मुख्याध्यापकांनी घरी तक्रार केली होती कि हा मधल्या सुट्टीत वर्गातच दवाखाना थाटून डॉक्टर...\nजाऊद्या पुढले सांगायला नको. तर ठाण्यातला हा पत्रकार अचानक घरी परतलेल्या त्याच्या बायकोसमोर शेवंता या उफाड्या मोलकर्णीसंगे नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्या गेला, एवढा रंगेहात कि याने घाबरून तिची घातली, तिनेही तेच केले पण घसरून पडली, पत्रकार पकडल्या गेला पण अजिबात न घाबरता न डगमगता म्हणाला, तुला माहिती आहे, अलीकडे मी बापूंचे, सत्याचे प्रयोग,हे पुस्तक वाचून काढले, म्हणून मी पण बापू होऊ शकतो का, त्यासाठी हा प्रयोग केला, पण बरे झाले तू लवकर आली, आणखी दहा मिनिटे उशिरा आली असतीस तर पुढे आणखी रंगात जाणारा प्रयोग तुला बघावा लागला असता कारण शेजारी मेहतांकडे काम करणारी जस्सू पण आमच्यात सामील होणार होती...बायकोने शांतपणे ऐकून घेतले आणि हळूच विचारले, माझ्या समोर, संगतीने तर तुम्ही नेहमीच बापू असता, शेवंताच्या बाबतीतही असेच वाटले का कि तुम्ही खरोखरी बापू आहेत, पत्रकार म्हणाला, हो, बापू आहोत तेच वाटले, फक्त ' आसारामबापू ' आहोत, असे वाटले, नंतर शांतारामबापू आहोत असेही कदाचित वाटले असते, जस्सू आल्यानंतर...\nकालच एका पोलीस असलेल्या मित्राने एसेमेस केला, लहानपणी दिवाळीत बंदुकीची रडायचो, आता बंदूक असून दिवाळीसाठी रडतोय...\nया उतारवयात आप्पासाहेब लोणीकर अलीकडे मुंबईत एकटेच राहायला आले, पोराबाळांना आणि बायकोलाही तिकडे गावाकडे सोडून. येथे त्यांना एकटे राहवले नाही म्हणून त्यांनी वय वर्षे केवळ २५ असलेल्या एका तरुण मुलीशी लग्न केले. मुंबईतल्या मित्रांनी त्यांना चिडवायला सुरुवात केली, अहो, बायको एकदमच तरुण आहे तुमच्यासमोर, तिलाही कंपनी हवी कि,तुमच्या नको त्या अवयवाची अवस्था आता ख्रिसमस ट्री सारखी झालेली असावी म्हणजे अख्खे झाड डेड, त्यावर लावलेले लाईट म्हणजे केवळ देखाव्यासाठी तेव्हा तिला कंपनी हवीच, लोणीकर, कंपनी आणतो म्हणाले.काही महिन्यानंतर मित्रांनी पुन्हा एकदा उगाचच डिवचण्यासाठी लोणीकरांना विचारले, कसे सुरु आहे तुमच्या बायकोचे, लाजत लोणीकर म्हणाले, आता ती गर्भवती आहे. मित्र आणखी चिडवत म्हणाले, अरे व्वा, तिला आणलेली कंपनी त्यामुळे भारी खुश असेल... आणखी लाजत लोणीकर म्हणाले, हो, कंपनी देखील प्रेग्नन्ट आहे...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्���ूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपुरेपूर कोल्हापूर २ : पत्रकार हेमंत जोशी\nपुरेपूर कोल्हापूर जिल्हा १ : पत्रकार हेमंत जोशी\nआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत : पत्रकार हेमंत जोशी\nबोलणे एक कला : पत्रकार हेमंत जोशी\nप्रकाश विश्वास आणि चंद्र २ : पत्रकार हेमंत जोशी\nप्रकाश विश्वास आणि चंद्र : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रालय मुतारी : पत्रकार हेमंत जोशी\nसंकल्प नवा ध्यास हवा : पत्रकार हेमंत जोशी\nउत्साही आणि उत्सवी ४ : पत्रकार हेमंत जोशी\nउत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी\nउत्सवी आणि उत्साही २ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/food-is-medicine/", "date_download": "2019-03-26T08:21:40Z", "digest": "sha1:6CCV4IWRBVMGVMSWV5LUBAFVNRMJKKT2", "length": 19767, "nlines": 133, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "आहार हेच औषध - Thinkmarathi.com", "raw_content": "\nशरीर हे ईश्वराचे मंदिर आहे . आपण मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घेतो . ते सुंदर ठेवणे हे पवित्र काम आहे .तसेच शरीर स्वरछ ठेवणे हे आपले पहिले कर्तव्ये आहे. निरोगी शरीर हे ईश्व्व्रराच्या निवासासाठी ; म्हणूनच योग्य स्थान आहे. त्या शरीरची काळजी, निगा, देखभाल बाहेरच्या व्यक्तीकडून करून घेणे हे निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे. ‘हिपोक्रेटस’ हे आधुनिक औषध शास्त्राचे पिता समजले जातात.त्यंनी म्हटले आहे,”रोगाचे निवारण निसर्ग करतो, चिकित्सक नव्हे.” याचे प्रत्यंतर आपल्या पूर्वजांच्या जगण्यातून येतेच. ते दीर्घायुषी होते. कारण यांचा आहार साधा होता. याउलट आज आपल्या आहारात खूप मसालेदार पदार्थ, तिख��,तळलेले ,प्रक्रियायुक्त आणि गोठवलेले खाद्य पदार्थांचा वापर खूप वाढला आहे. या चुकीच्या आहारामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजारांची वाढ होते.\nनिरोगी रहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक साधा शाकाहार, कच्च्या फळभाज्या ,फळे, मोड आलेली कड धान्ये खाल्ली पाहिजेत.\nआहारामुळे आपले रक्त निर्माण होते. निर्माण झालेले रक्त शरीरभर पसरते , शुध्द बनते . योग्य आहारासोबत साधनेची जोड दिल्यास रक्तातील विष द्रव्य शरीराबाहेर पडण्यास मदत होते. आपल्या साठी समतोल,पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीस मानवेल अशा पद्धतीने आहार घेतल्यास , आनंदी जीवनाच्या वाटचालीस खूप मदत होऊ शकते.\nआपले शरीर अनेक पेशींनी बनलेले आहे. या पेशींची वाढ अन्नातील निरनिराळ्या घटकांतून होत असते. अन्न शरीरास आवश्यक असलेले इंधन पुरवीते. शरीराची हालचाल करण्यासाठी शक्ती लागते . ही शक्ती आहारातून खालेल्या अन्नातून मिळते. शरीरावर वेगवेगळे आघात होत असतात . त्यांना तोंड देण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. हि अन्नातील काही घटकांमुळेच मिळत असते.\nशरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराची गरज असते . योग्य आहार कोणता , हे आपणास अनुभवने ठरविता येते. भूख लागल्याची अंत:प्रेरणा आपल्याला सूचना करते. जेवले पाहिजे.\nजेवण्याची एक वेळ असते. ती वेळ जवळ आली की भूक लागते. आपल्या घरात दररोज स्वयंपाक होतो. दुपारी बारा वाजता जेवायचे असले की , दोनेक तास अगोदर तयारी करावी लागते तीच प्रक्रिया आपल्या शरीरात होत असते. समजा बारा वाजता जेवायला बसतो हे शरीरास माहीत असते. मेंदूकडून दोन तास अगोदर सूचना सुटते. जठरात वेगवेगळे पाचक रस आणि एन्झाइम्स तयार होऊन लागतात. जेवल्या नंतर ते अन्न जठरात येते. तिथे हे पाचक रस आणी एन्झाइम्स अन्नात मिसळतात. जठराच्या आकुंचन प्रसरणाने ते अन्नात मिसळून पचनास मदत होते. जेवणा नंतर सर्वसाधारणपणे तीन तासांपर्यंत ही पचन क्रिया चालू असते. त्यानंतर ते खालील आतड्यांत उतरते. ठरलेल्या वेळी आपण जेवलो नाही तरी जठरात सवयीने पाचक रस तयार होते.अर्ध्या तासाने तो खालील आतड्यांत उतरतो. अवेळी जेवल्याने जठरात जेव्हा अन्न येते, त्या वेळी तिथे पाचक रस नसतो. या वेळी मेंदूकडून सूचना मिळते. पाचक रस तयार करा. ही प्रक्रिया होई पर्यंत दोन तास लागतात. पाचक रस ���यार होतो. त्या वेळी अन्न् जठरातून खाली सरकते. अन्न पुढे पाचक रस मागे असा स्थितीत अपचन होते. पित्त होते म्हणून ठरलेल्या वेळी जेवणे आवश्यक आहे.\nदिवसातून दोन वेळेस जेवणे उत्तम आहे. आपला जठाराग्नी प्रज्वलित झाला कि, त्यात आहुती दिली पाहिजे. ती योग्य आहाराची आहे .आपण अन्न खातो. या खाल्लेल्या अन्नात संस्कार होतात. अनेक पाचक रस मिळून अन्न पचते. त्यातील पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात. हि उर्जा असते. ज्यांना जास्त श्रमाचे काम करायचे. त्यांनी आवर्जून न्याहरी करावी.\nसकाळचे जेवण बराच्या आगोदर घ्यावे . दुसरे जेवण संध्याकाळी घ्यावे . दुपारचा वेळ पित्ताचा कालावधी आहे. संध्याकाळी पित्ताचा कालावधी कमी आसतो. रात्री उशिरा पचन नीट होत नाही. कारण रात्री एन्झाइम्स तयार होत नाहीत.म्हणून सायंकाळी ७:०० च्या आत जेवावे. रात्री १० वाजता भूक लागते. ती भूक खोटी असते. या वेळी ग्लास भर पाणी प्यावे.\nसकाळी १०:०० ते १०:३० ला जेवल्यास दुपारी भूक लागते. या वेळी फळ खावे. फळ हे उत्तम नैसर्गिक अन्न आहे. ते पचायला उत्तम आहे. जड अन्न सकाळी घ्यावे . सायंकाळी हलका आहार घ्यावा.\nआपण जेवलो कि ते अन्न जठरात जाते आणि जठराची आकुंचन आणि प्रसारण प्रक्रिया सुरु होते. पोटभर जेवल्याने हि क्रिया नीट होत नाही. त्या करिता जठरात थोडी जागा शिल्लक ठेवावी लागते. या साठी साधा नियम असा आहे. अर्धे पोट अन्नाने भरावे. पाव भाग द्रव्य आहार घ्यावा. यात तक पाणी येईल. उर्वरित चौथा हिस्सा हवेसाठी मोकळा सोडवा. त्यामुळे पचन नीट होण्यास मदत होते . ढेकर येईपर्यंत जेऊ नये. ढेकर आली याचा अर्थ होतो कि उरलेला भाग ही आपण अन्नानेच भरला आहे.\nनैसर्गिक आहार हेच जीवनदायी अन्न आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस निसर्गात राहत होता. निसर्गातील कंदमुळे ,कच्चे अन्न खात होता. कालांतराने अग्नीचा शोध लागला. तो अन्न भाजून अथवा शिजवून खाऊ लागला. ही प्राचीन परंपरा आहे. कच्च्या अन्नात अधिक पोषक घटक असतात. अन्न शिजवल्याने अन्नातील पोषक तत्वांचा नाश होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शिजवलेल्या अन्नाबरोबरच कच्च्या अन्नाचा समतोल आहार घेतलात तर नक्कीच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.\nआपला आहार आपले औषध (आशा भांड )\n← आला आला उन्हाळा ….\nतुळस एक अत्यंत गुणकारी औषधी … →\nशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार\n” फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा..”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/2018/10/", "date_download": "2019-03-26T08:41:37Z", "digest": "sha1:Y62F25SCNCCXWVWVX2F7OULG7SKPSTRG", "length": 3394, "nlines": 60, "source_domain": "yashwantho.com", "title": "October 2018 - Yashwantho", "raw_content": "\nWORD POWER सोप्या शब्दात\nहे पुस्तक बिलकुल वाचू नका असं त्या पुस्तकातच लिहिलंय. हे अभ्यासाव. खूप आकर्षक शब्द, त्यांची फोड, त्या शब्दा...\nराहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)\nसकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच शक्...\nहे पुस्तक MUST MUST MUST READ लिस्ट मध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. पुस्तक महाग वाटतंय तर ३-४ जणांनी वर्गणी...\nढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..\nपुनर्जन्मावर तुमचा विश्वास नसेल..माझाही नव्हता पण कालच्या “ढाक बहिरी ट्रेक” च्या आधीपर्यंत. शुक्रवार �...\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nपुस्तक तसं खूप दशकं जून आहे, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी अजूनही लागू पडतात, आणि चिरंतर लागू पडत राहतील. एखाद�...\nसबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता\nवाचून झालेल्या पुस्तकांबद्धल गेला एक महिना मी दर मंगळवारी माझं मत ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘प...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/20/Article-on-WTO-warns-of-global-trade-slowdown-as-indicator-hits-nine-year-low.html", "date_download": "2019-03-26T08:47:54Z", "digest": "sha1:WEOQZNJ5E7LNSTOHQNP4J4TLFBJSM4TP", "length": 10738, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " जागतिक व्यापाराची घसरगुंडी जागतिक व्यापाराची घसरगुंडी", "raw_content": "\nमार्च २०१० नंतर यंदा प्रथमच ही बिकट परिस्थिती उद्भवली असून ती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपल्या व्यापारी धोरणांचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही संघटनेने दिला आहे.\nएकीकडे भारतीय उपखंडात पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या धोरणामुळे वातावरण चांगलेच तापले असताना, आता जागतिक व्यापार संघटनेनेही आंतरराष्ट्रीय व्यापारातील संभाव्य घसरणीचा इशारा दिला आहे. जागतिक व्यापार संघटनेतर्फे दर तिमाहीला व्यापारी स्थितीवर भाष्य केले जाते. त्यासाठी ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ या निर्देशकाचा वापर केला जातो. पण, यंदाच्या तिमाहीचा इंडिकेटर हा काहीसा सर्व राष्ट्रांच्या चिंतेत भर घालणारा आहे, असेच म्ह��ावे लागेल. कारण, जागतिकस्तरावरील व्यापारी युद्ध, आर्थिक अस्थिरता आणि एकूणच राजकीय उलथापालथ याचे पडसाद जागतिक व्यापारावरही दिसून आल्याचे व्यापारी संघटनेची आकडेवारी सांगते. ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ जाहीर करण्यापूर्वी जागतिक व्यापाराशी संबंधित एकूण सात घटकांचा सांगोपांग विचार केला जातो. त्यानंतर जर या इंडिकेटरने १००च्या वर मजल मारली, तर जागतिक व्यापारवृद्धीला पोषक वातावरण असल्याचे मानले जाते. पण, यंदाच्या तिमाहीचे इंडिकेटर हे १०० पेक्षा खालच्या स्तरावर पोहोचल्यामुळे जागतिक व्यापार संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या नोंदींनुसार, मार्च २०१० नंतर यंदा प्रथमच ही बिकट परिस्थिती उद्भवली असून ती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपल्या व्यापारी धोरणांचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही संघटनेने दिला आहे. ‘वर्ल्ड ट्रेड आऊटलूक इंडिकेटर’ या निर्देशकाचा विचार करताना, एकूण व्यापार, निर्यातीचे प्रमाण, आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीचा खर्च, बंदरांवरील एकूण कंटेनर्सची मालवाहतूक, ऑटोमोबाईल उत्पादने आणि विक्री, शेतीसाठीचा कच्चा माल अशा एकूण सात निकषांचा विचार केला जातो. यापैकी केवळ एकूण व्यापाराचे प्रमाण (१०१.९) आणि कंटेनर्सची मालवाहतूक (१००.३) हे दोन निर्देशक सकारात्मक वाढ दर्शवित असले तरी, उर्वरित पाच निर्देशकांमध्ये मात्र समाधानकारक वाढ नोंदवण्यात आलेली नाही. जागतिक व्यापार संघटनेच्या मते, व्यापारी धोरणांमधील वाढलेल्या ताणतणावांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून त्याचा नकारात्मक परिणाम देशांच्या व्यापारवृद्धीच्या वेगावर होऊ शकतो. त्याचबरोबर २०१८ साली ३.९ टक्क्यांवर असलेला व्यापारवृद्धीचा दर घसरून २०१९ साली ३.७ टक्क्यांवर घसरण्याचा अंदाजही संघटनेने व्यक्त केला आहे.\nअमेरिका आणि चीनमध्ये भडकलेले व्यापारीयुद्ध हे या परिस्थितीला जबाबदार असल्याचेही काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे असून आगामी काळात यावर दीर्घकालीन उपाययोजना न राबविल्यास त्याचे भीषण परिणाम या दोन राष्ट्रांसह इतर देशांनाही भोगावे लागू शकतात. जसे की, अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीमुळे चिनी उत्पादनांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे चीनवर व्यापारासाठी प्रामुख्याने विसंबून असलेल्या द. कोरिया, उ. कोरिया, तैवानसारख्या देशां��ाही याचा तडाखा बसला. अमेरिकेचीही तीच गत. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले खरे, पण त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक तेलबाजारावर आज पाहायला मिळतो. इतर देशांना इराणकडून होणार्‍या तेल निर्यातीवरही त्यामुळे साहजिकच बंधने आली आणि मागणी-पुरवठ्याचे गणित विस्कटले. त्याचबरोबर पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा काढून घेतलेला दर्जा आणि २०० टक्क्यांनी वाढवलेले आयात शुल्क यांचाही आगामी काळात दोन्ही देशांच्या व्यापारावर, खासकरून आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, इतर राष्ट्रांबरोबरचे व्यापारी संबंध सुधारण्याबरोबरच प्रत्येक देशातील राजकीय स्थैर्यही जागतिक व्यापारी परिघाला प्रभावित करत असते. त्यातच अमेरिकेसारख्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, हटवादीपणा याचे परिणाम अमेरिकेसह इतर देशांनाही आज भोगावे लागत आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाच्या या युगात आपण खरंच एका ग्लोबल खेड्यात वास्तव्यास आहोत, याची प्रचिती वेळोवेळी येते. तेव्हा, एकूणच जागतिक व्यापारी संघटनेने दिलेला हा धोक्याचा सूचक इशारा समजून आज प्रत्येक देशाने स्वराष्ट्रहित साधण्याबरोबरच व्यापक जागतिक हितासाठीही प्रयत्नशील राहणे अत्यावश्यक म्हणावे लागेल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/10/blog-post_21.html", "date_download": "2019-03-26T08:40:45Z", "digest": "sha1:ZQLLKVGRS7RLONPJCCZOCJLDYFSXTYOT", "length": 17632, "nlines": 130, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: चतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nचतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nचतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nआपण सभोवताली नक्कीच बघत आलोय कि ज्यांचे चरित्र उदार असते त्यांना कोणीही परके नसते, अख्खी पृथ्वी किंवा ऍटलीस्ट त्यांना त्यांचा देश त्यांना त्यांच्या कुटुंबासारखा असतो जणू सारेच त्यांचे भाऊबंद असतात. असे नितीन गडकरी यांचे अजिबात नाही त्यांचे कुटुंब आणि त्यांचे व्यवसायिक मित्र हेच केवळ त्यांचे कुटुंब आणि भाऊबंद आहेत, आणि हो, असे मानणार्यातले नितीन गडकरी आहेत हे मला पुराव्यांसहित माहित आ��े हे गडकरींना देखील ठाऊक असल्याने ते नक्की माझ्या वाटेला जाणार नाहीत...\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे फडणवीस यांचे तसे अजिबात नाही कारण त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी फार काही करून ठेवायचे नाही पण देवेंद्र फडणवीस चांगले म्हणून नितीन गडकरी वाईट असा निष्कर्ष तुम्ही अजिबात काढू नये. गडकरी आणि मी, आम्हा दोघात काही व्यावसायिक मित्र कॉमन असल्याने नेमके गडकरी कसे आणि फडणवीस देखील कसे हे नेमके माहित असते, माहित आहे....असे वाटले होते कि ही पंचवार्षिक योजना सुरु होण्यापूर्वी म्हणजे नितीन गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना त्यांनी जे आर्थिक घोटाळे केले होते ज्यातून त्यांचे अध्यक्षपद गेले आणि पंतप्रधानपद हुकले ते गडकरी पुढे पुन्हा थेट केंद्रात गेल्यानंतर मागच्या चुका पुढे करणार नाहीत त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचे फोटो अटलबिहारी किंवा दीनदयाळ उपाध्याय यांच्या शेजारी नक्की लागतील पण असे अजिबात घडलेले नाही, नितीन गडकरींचे कुत्र्याच्या शेपटासारखेच वागणे कृती करणे असते आणि तेच कायम दिसलेले आहे, दिसत आलेले आहे, त्यांचे ते तसेच पूर्वीसारखेच स्वतःच्या कुटुंबासाठी आणि व्यावसायिक मित्रांसाठी वाट्टेल ते करणे सुरु आहे. त्यांच्या भोवताली असलेले महेश बाल्दी यांच्यासारखे अनेक या पाच\nवर्षात अधिक आणखी खूप खूप श्रीमंत झालेले आहेत...\nमहाराष्ट्रातले नागपुरातले हे दोघेही म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमध्ये मोठा फरक असा आहे कि समजा उद्या वडीलकीच्या नात्याने नागपुरातल्या गांधींनी म्हणजे गिरीश गांधी यांनी नितीन गडकरी यांना अमुक एक चुकीचे काम करू नका असे जर सांगितले तर गडकरी चुकीचे काम करणे एकीकडे सुरु ठेवतीलच पण दुसरीकडे ते, आपल्यावर नजर ठेवून आहेत म्हणून गिरीश गांधी यांना कायमचे दूर करतील, असे कितीतरी माणसे मला माहित आहेत, तिकडे\nदिल्लीत शहा मोदींच्या पुढे त्यांचे काही चालत नाही म्हणून नाहीतर नितीन गडकरी यांनी त्यांचा पत्ता केव्हाच कट केला असता पण फडणवीस यांचे तसे अजिबात नाही समजा उद्या गिरीश गांधी यांनी देवेंद्र यांना जवळ बसवून तुझे अमुक चुकते,असे सांगितले तर देवेंद्र सांगितलेली चूक शंभर टक्के पुन्हा करणार नाहीत महत्वाचे म्हणजे ते जर मुख्यमंत्री म्हणून गिरीश गां���ी यांना महिन्यातून एकदा भेटत असतील त्याऐवजी अधिकाधिक गांधी यांना कसे भेटता येईल याचा विचार करून पुढे जातील...\nगडकरींचे त्यांच्या कर्मातून पंतप्रधानपद हुकले असे जरी असले तरी लोकांना काय वाटते मला ठाऊक नाही पण गडकरी हे अधिक नशीबवान असल्यानेच अधिक पुढे गेले असे मला कायम राहून राहून वाटते. ज्यांनी चुका काढल्या त्यांच्याविषयी मनात डुख, राग धरून दुर्लक्षित करायचे आणि केवळ आर्थिक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांना आणि स्वतःला श्रीमंत करणाऱ्या हुजऱ्यांना\nबिलगून राहायचे, गडकरी यांचे हे असे वागणे आहे किंवा नाही हे नागपूरकरांना नक्की विचारा, त्यांचे ' होय ' उत्तर आले नाही तर मला वाट्टेल ते म्हणा म्हणजे गाढवपणा करतो, मधु चव्हाणांसारखा वागतो, अशी माझ्यावर टीका करून मोकळे व्हा....\nराजकारणात हि अशीच माणसे खूप आहेत जे जुन्या सिनेमातल्या डाकुंसारखी वागतात म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातले खलनायक डाकू कसे लुटालूट करून आणलेल्या १०० पोत्यांपैकी पाचपंचवीस पोती गरीबांमध्ये वाटून त्यांचे मसीहा म्हणून दाखविले जायचे, आपल्या या देशात, राज्यात जवळपास सारेच नेते किंवा जे सत्तेत असतात, सत्तेच्या जवळ विविध पदांवर असतात, काम करतात हुबेहूब हे असेच आहेत म्हणजे जे लुटले त्यातले थोडेसे वाटून टाकले कि पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचे किंवा वाहवा मिळवायची आणि लुटपाट करून वरून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकून अधिकाधिक मोठे होत राहायचे, म्हणजे साऱ्याच क्षेत्रात हे असेच सुरु आहे त्यामुळे माझ्या गावातल्या आमदाराने माझे गाव विकसित करायचे ठरविले तरी आधी माझ्या अंगावर काटा उभा राहतो कि आमदार संजय कुटे यांना आणखी श्रीमंत व्हायचे आहे कि अगदी मनापासून माझे गाव पुढे न्यायचे आहे कारण बहुतेक सारे याच विचारांचे, वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे. संजय कुटे हे नाव सहज सुचले म्हणून उदाहरण दिले, त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी त्यांच्याविषयी गैरसमज आताच करवून घेऊ नये...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून ब��त आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nउत्सवी आणि उत्साही १ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ५ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ४ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले २ : पत्रकार हेमंत जोशी\nमी टू : पत्रकार हेमंत जोशी\nराजकारणातले इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nचतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nवाघाची पोपटपंछी : पत्रकार हेमंत जोशी\nविखारी विचार विषारी प्रचार : पत्रकार हेमंत जोशी\nरंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे २ : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे १ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद २ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/unnecessary-criticism-of-lord-ram-chhatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2019-03-26T07:52:03Z", "digest": "sha1:LUCDTEL66NSBMZ4DNWA5PS6HEMIPVZ2K", "length": 20165, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "श्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nश्रीराम ते छत्रपती शिवाजी महाराज : अतिरेकी चिकित्सकांचा सूर्यावर डाग पहाण्याचा छंद\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nविचार करणे – हा तसा मानवाचा सद्गुण. सद्गुणच नव्हे, मानव जातीचं हे बलस्थान आहे. रानटी आदिमानव “समाज” वसवून-घडवून आजपर्यंत टिकला, वर्धिष्णू राहिला तो ह्या वैचारिक क्षमतेमुळे. विविध प्रश्नांना भिडत, विविध संकटांशी दोन हात करत, कुठलंही नैसर्गिक शिंग-नखे-आयाळ इत्यादीरुपी संरक्षण नसताना, केवळ विचार करण्याच्या शक्तीच्या बळावर मानव पृथीवरील सर्वात डॉमिनेटिंग समूह म्हणून टिकून आहे.\nपण – अतिरेक वाईटच. कशाचाही.\n“मी विचार करतो” असं वाटता वाटता चांगले चांगले शहाणे लोक कसे भरकटू शकतात ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासातून कथा-कंगोरे उकरून काढून अनावश्यक वाद घालत बसणे.\nअश्याच कथांमधून – श्री राम आदर्श नाहीत – हे पटवत राहण्याची अहमहिका चालली आहे. आणि आपल्या समाजाचं दुर्दैव हे, की श्री रामांचं जे झालं तेच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचंही होतंय.\nराम “देव” नाही, इथपर्यंत आलेला विचार – हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेला राम आधुनिक काळात एक व्यक्ती म्हणून सुद्धा “आयडियल” नाही इथवर येऊन जेव्हा ठेपतो तेव्हा अतिरेकी तर्क व्यावहारिक समाजभानावर मात करतो.\nरामाच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवून तो कसा वाईट्ट राजा होता हे जेव्हा ठसवण्यात येतं ते कालपरत्वे बदलले गेलेले योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, नीती-अनीती चे कंगोरे दुर्लक्षित होतात.\nअगदी हेच आज छत्रपतींची नको तिथे चिकित्सा करून केलं जातंय.\nसतराव्या शतकात होऊन गेलेला राजा, त्या काळातील चालीरीती, रूढी इत्यादींच्या कसोट्यांवर जोखायचा असतो. एकविसाव्या शतकातील आधुनिक मूल्यांवर नाही.\nज्या काळात “प्रजेला लुटणे” हाच प्रस्थापित राजाचा आपद्धर्म मानला अन राबवला जात होता, त्या काळात शिवाजी हा एक हाडामासाचा “रयतेचा राजा” असतो, म्हणून तो महान असतो.\nज्या काळात वतनदारी – सावकारी अगदी सहज, सहाजिक होती त्या काळात गरजूंना नाडणाऱ्या मूठभरांचे हातपाय तोडू धजणाऱ्या राजाचं राज्य, म्हणून ते स्वराज्य असतं.\nभटा ब्राह्मणांची भीडभाड नं दाखवता नेताजी पालकरांना पुन्हा धर्मात आणू शकतो म्हणून छत्रपती शिवाजी हा असामान्य जाणता राजा असतो.\nआता सूर्यावर डाग शोधणारे आहेतच. म्हणून काहीतरी खुसपट काढून नाक मुरडता येणं ही शक्य आहेच. परंतु ते करताना एका मोठ्या कालखंडाला ओलांडून आपण पुढे आलो आहोत हे भान विसरून चालणार नाही.\nमग आजच्या का���ाला समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना “आयडियल” मानायचं कशाला – हा प्रश्नही पडू शकतोच. इथेच अतिरेकी तर्क व्यावहारिक सामाजिक वास्तव बघण्यात कमी पडतं.\nसमाज एक होण्यास २ निमित्त ठरतात.\nएक म्हणजे “बाहेरच्या शत्रूच्या भीती” असल्यामुळे एकत्र होणे.\nकुणीतरी शत्रू उभा झाला (किंवा केला) की लोक आपापसातील हेवेदावे, मतभेद विसरून त्या शत्रूविरुद्ध लढण्यास एकत्र येतात. पण ही पद्धत समाज विघातकच आहे. नकारात्मक भावनेने एकत्र आलेला समाज कुठलंही रचनात्मक, सकारत्मक कार्य साधण्यासाठी दीर्घकाल एकमुठ बनवून राहू शकत नाही.\nउलट, बाहेरच्या शत्रूच्या भीतीतून अनाठायी लढाऊ उन्माद निर्माण होतो. जो त्या शत्रूची भीती नाहीशी झाली की आपली नजर “आतील” शत्रू शोधण्याकडे वळवतो. आज भारत विखंडन करण्याचे प्रयत्न ह्याच मार्गांनी होत आहेत.\nबहुजनांचे शत्रू मराठे-ब्राह्मण, मराठ्यांचे ब्राह्मण-बहुजन, ब्राह्मणांचे मराठे-बहुजन असं चित्र खुबीने रंगवून वेगवेगळे पॉकेट्स आपापसात लढवले जात आहेत.\nम्हणजेच, शत्रूची भीती दाखवून समाजाला एक करणे या मार्ग पायावर कुर्हाड मारून घेणारा आहे.\nदुसरं निमित्त असतं – आपल्यातील आराध्य, स्फुर्तीस्थानाच्या झेंड्याखाली सामान प्रेरणेने, सामान ध्येयाने एकत्र होणे\nश्री राम हे अश्याच प्राचीन स्थानाचं उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या हिशेबाने आधुनिक काळातील सर्वात जवळचं आणि म्हणूनच सर्वात प्रिय स्थान आहे.\nसुदैवाने – महाराष्ट्र देशाला शिवाजी महाराज हा फार चांगला, सकारात्मक देव लाभला आहे.\nबहुजनांसि आधारु असणारा जाणता राजा जर “बहू” जनांचं आराध्य असेल तर त्यात वैचारिक खुसपट काढण्याची गरज नाही. खासकरून तेव्हा, जेव्हा ह्या आराध्याची पूजा योग्य कारणांसाठीच होत असते.\nरामावर आक्षेप घेणाऱ्या अनेकांना अग्निपरीक्षा आणि तत्सम कथा बोचत असतात. त्यामुळे “राम आदर्श नाही” हे पटवून देण्याचा मोह होत असतो. ह्या कथांची ऐतिहासिक वास्तविकता वादग्रस्त आहेच, परंतु त्यात नं शिरता एक वेगळा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, जो दुर्लक्षित रहातो.\nचिकित्सक लोक हे विसरतात की रामाचा आदर्श एकपत्नी-एकवचनी-एकबाणी अश्या अनेक सकारात्मक मुल्यांसाठीच घेतला जातो. प्रतिगामी आणि समाजविघातक प्रथा परंपरा दामटण्यासाठी राम “वापरला” जात नाही. मग आक्षेपाचं कारण क��ठे रहातं\nशिवाजी महाराजांच्या बाबतीतही तेच आहे.\nशिवबा लहानपणी आपल्या मातीच्या प्रेमाची शिकवण देतो.\nतरुण शिवाजी शौर्याच्या प्रेरणा देतो.\nआणि छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून दिशादर्शक ठरतात.\nआमच्यासाठी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही तमाम जनतेसाठी शिवाजी महाराज हेच आणि इतकेच आहेत. चिकित्सकांनी पण हेच पहावं.\nअश्यावेळी, ज्या गोष्टी, घटना, कृतींचा आज कुठलाही संदर्भ-महत्व नाही अश्यांना समोर ठेवून, समाजाच्या प्रेरणास्थानांचं भंजन करू नये. त्याची अजिबात गरज नाही. आणि त्यातून कोणताही सकारात्मक लाभ होणारा नाही.\nसबब, काळजी करू नये.\nअख्खा समाज सूर्याची तेजस्वी आभा न्याहाळण्यात आणि त्यात नहाण्यात गुंग असताना, तुम्हाला नसत्या डागांची धास्ती वाटून घ्यायची गरज नाही.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← सहारणपूरच्या या तीन भावंडांनी थेट दक्षिण आफ्रिकेला चुना लावलाय\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nचीनकडे डोळे रोखून पहाणारे छत्रपती शिवाजी महाराज : “मराठा इन्फन्ट्री” ची कमाल…\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\n‘ह्या’ गोष्टी केवळ जाहिरातींमध्येचं शक्य होऊ शकतात\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nपहा रवी शास्त्रींच्या मर्जीतले नवीन प्रशिक्षक झहीर, द्रविड पेक्षा किती दिग्गज आहेत ते\nएका लहान मुलीने दिलेल्या विचित्र सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले होते\nसमुद्री लुटारू – ज्याने फक्त “सर्वांच्या हॅट” चोरण्यासाठी जहाजावर हल्ला चढवला होता\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच का असतो जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही\nभजन-कीर्तनाच्या ७० वर्षीय साधक – जयश्री कुलकर्णी\nविदेशी ठिकाणांना मागे टाकत हे भारतीय मंदिर बनले जगातील सर्वात जास्त बघितले जाणारे पर्यटन स्थळ\nकृपाशंकर ते निरव मोदी : आता तरी भक्त शहाणे होणार का\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nनवरात्री देशभर साजरी होण्यामागे ही आहेत वेगवेगळी कारणं….\nसमुद्राची स्वच्छता करण्यासाठी विकसित केलेलं अफलातून तंत्रज्ञान\nस्मरण चित्र -देव आनंद\n…आणि तिने गगनभरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले\nऑपरेशन मेघदूत: भारताने बर्फात खोदली होती पाकिस्तानची कबर, सियाचिनवर फडकवला तिरंगा \nप्राचीन काळात कुटुंबनियोजन करण्यासाठी वापरली जायची ही अफलातून तंत्रे\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nछत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना\n“काश्मीर ला पाकिस्तान नाही, RSS कडून धोका आहे”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89/", "date_download": "2019-03-26T08:03:16Z", "digest": "sha1:PHCM3GU7QS25AK3M67GYDS3NCWEPTBHI", "length": 8873, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "माणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमाणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nठाणे -: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी एमएमआरडीए आता ३९ कोटी १८ लाख ४८ हजार ५२३ कोटी रुपये खर्च करणार आहे. माणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यास सुरुवात करण्याच्या प्रयत्नात एमएमआरडीए आहे. हे काम सुरू झाल्यास मुंबई-नाशिकसह भिवंडी-कल्याण-डोंबिवली असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची दररोजच्या वाहतूक कोंड���तून सुटका होणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये याचे भूमीपूजन केले होते. मात्र, त्यानंतर भूमी संपादनासह इतर अनेक कामांमुळे हा पूल रखडला होता. स्थानिकांच्या मोबदल्यासाठी होणारा विरोध आणि इतर अनेक कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. नंतर, कंत्राटदार मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कडून हे काम एमएमआरडीएने काढून घेतले होते. तेव्हापासून हे केव्हा पूर्ण होईल, या प्रतीक्षेत स्थानिक लोकप्रतिनिधींसह वाहनचालक होते. काम रखडल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती.\nवाहतूककोंडीतून होणार सुटका : माणकोली जंक्शनवरील उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत होते. विशेषत: भिवंडीच्या गोदामपट्ट्यात येणारी नवी मुंबईतील जेएनपीटीतील कंटेनर वाहतूक किंवा या गोदामातून मुंबई, ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली या शहरांत जाणारी अवजड वाहने दररोज या वाहतूककोंडीत अडकत होती. यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी डोकेदुखी झाली होती. आता एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने काम सुरू झाल्यास चालकांची दररोजच्या कोंडीतून सुटका होईल.\nTags: # माणकोली उड्डाणपुलाच्या #उर्वरित कामासाठी एम#एमआरडीएला #अखेर मुहूर्त सापड�\nबेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर\nखेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाच्या वतीने आम्ही मनापासून आभारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँ��्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5479590593426865542&title=350%20women%20painted%20huge%20canvas%20with%20foot%20in%20Pavilion%20Mall&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:17:17Z", "digest": "sha1:VEPKPQZAJFYNTNHFTOBVUKYRIVEPX275", "length": 9333, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "साडेतीनशे महिलांनी पायांनी रंगवले भव्य चित्र", "raw_content": "\nसाडेतीनशे महिलांनी पायांनी रंगवले भव्य चित्र\nमहिला दिनानिमित्त पॅव्हिलियनमध्ये अनोखा उपक्रम\nपुणे : तब्बल साडेतीनशे महिलांनी एकत्र येऊन आपल्या पायांनी एक भव्य चित्र साकारले. महिला दिनानिमित्त शुक्रवारी, आठ मार्च २०१९ रोजी पॅव्हिलियन मॉलमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक विक्रम घडविण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nविविध क्षेत्रांतील साडेतीनशे महिला एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर पायांच्या सहाय्याने विविध रंगाच्या सहाय्याने एक आकर्षक चित्र साकारत आहेत, हे दृश्यच विलक्षण देखणे होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. एकमेकींशी समन्वय साधून हे भव्य चित्र पूर्ण करण्यासाठी सर्व सहभागी महिला उत्साहाने प्रयत्न करत होत्या. स्त्री-शक्तीचे अनोखे दर्शन या सांघिक कृतीतून घडत होते.\n‘समानतेचा विचार करा, बदलासाठी नवीन विचार करा, स्मार्ट कृती करा’ अशी या वर्षी महिला दिनाची संकल्पना आहे. तोच संदेश या महिलांनी या उपक्रमातून दिला.\nया वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीस नामवंत महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या यशाचे रहस्य उलगडले. आपल्या यशस्वी वाटचालीत आलेले अडथळे, त्यावर केलेली मात याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. महिलांच्या हक्कांसाठी पुढे येण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.\nया वेळी या उपक्रमाचे आयोजक मॉलचे सेंटर डायरेक्टर राहील अजनी म्हणाले, ‘जगाला घडविणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. महिला त्यांचे कुटुंब, मित्र परिवार, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माणसांचा आधारस्तंभ असतात. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व, आपले अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांना मानाचा मुजरा. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम आयोजित करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. स्त्री श���्तीचा गौरव करण्याची ही प्रथा पॅव्हिलियन मॉल यापुढेही कायम ठेवेल.’\n‘स्त्रियांना पाठबळ मिळाल्यास त्या अशक्य ते शक्य करतात’ ‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ स्त्रियांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. हर्षा सेठ ‘ग्रामीण भागातील महिला आजही हक्कांपासून वंचित’ वंचित विकास संस्थेतर्फे वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nसामान्य नागरिकांनी योद्ध्याची कामगिरी बजावावी\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/honeymmon/", "date_download": "2019-03-26T09:12:57Z", "digest": "sha1:RXRSJF7Q6MZHARCXVRC56U33BRB4L6QT", "length": 19086, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "मधुचंद्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमधुचंद्र म्हणजे- मधुचंद्र म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांना दिलेला वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर आराम करायला आणि एकमेकांशी बोलायला मिळालेला वेळ.\n- आम्हाला दोघांनाही समुद्रकिनारी जायचे होते आणि निवांत राहायचेही होते. त्यामुळे मलेशियातील लंगकावीला गेलो होतो. एक तर आम्हाला मोठी सुट्टी नव्हती. चार-पाच दिवसांचीच मिळाली होती. ते जवळ होतं आणि फार थंडही नव्हतं. तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे तेच ठिकाण आम्ही ठरवले.\n- लंगकावी. जिथे राहत होतो ती वेस्टीनची प्रॉपर्टी होती. समुद्रकिनाऱयाला लागून हॉटेल होते. आम्ही तेथे सात आयलॅण्ड बघून आलो. तिथे एक ‘प्रेग्नेण्ट वूमन माऊंटन’ होता. त्याचा आकार गरोदर महिलेसारखा होता. तिथला समुद्र, निसर्ग खूप मस्त.\nठिकाणाचे वर्णन – खूप शांत, बरीच माकडं होती. मध्येच पाऊस येत होता. वातावरण खूप थंड आणि गरमही नव्हतं. सूर्योदय, सूर्यास्त पण खूप सुंदर होता.\nमधुचंद्रासाठी शॉपिंग-काही नाही. मधुचंद्रासाठी अशी काही शॉपिंग केली नाही. लग्न झाल्यावर अगदी मधला एक दिवस सोडला आणि तिसऱया दिवशी गेलो. त्यामुळे असं खास काही शॉपिंग न करता फक्त प्राथमिक गोष्टी घेतल्या. बाकी तिथे भरपूर शॉपिंग केली.\nकाही खास क्षण-अख्ख्या मधुंचंद्राचे क्षणच खास होते. यात माझ्यासाठी खास क्षण म्हणजे स्विमिंग पूलमध्ये हेमंत उतरला. त्याला स्विमिंग पूलमध्ये फार काही उत्साह नव्हता. पण खूप वेळ नाही-नाही म्हणत फायनली तो आला.\nमधुचंद्र हवाच की-हवाच. लग्नाची आपल्याकडे फार दगदग होते. खर��� तर एकमेकांना बोलायला वेळ मिळत नाही. आयुष्यभर आपण एकमेकांसोबत राहणार हे मान्य असले तरी त्याची सुरुवात करायला दोघांना एक शांत वेळ लागतो. तो दोन दिवस, चार दिवस, महिनाभर काही असो पण तो पुरतो आणि फार गरजेचा असतो. नवीन सुरुवात करायला.\nएकमेकांशी नव्याने ओळख-जास्त चांगली होती. आधीपेक्षा लग्नानंतर हेमंतवरचे प्रेम आणखी वाढले. त्याच्याविषयी माहिती आहे, पण माहिती असणे एक गोष्ट आणि त्याच्यासोबत राहणे ही वेगळी गोष्ट. त्याच्याविषयी जे माहित होतं ते अनुभवता येत होतं. नवरा बायकोचे नाते आमच्यात कधीच नाहीय. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, जे एकत्र राहतो, सगळी कामं एकत्र करतो.\nकिती दिवस द्यावेत- कितीही दिवस द्यावेत. जेवढी सुट्टी मिळेल तेवढे दिवस द्यावेत. परत येताना आम्हाला अजिबात असे वाटले नाही की आपला हनीमून संपला. आम्हाला रोजच्या जीवनाची सुरुवात करण्याची फार एक्साइटमेण्ट होती.\nतिथली आठवण- खरं तर मला उंचीची भीती वाटते. पण तिकडे आम्ही लंगकावीला स्काय ब्रिजवर गेलो होतो. सोबत हेमंत असल्यामुळे मला उंचीची भीती वाटली नाही. खाली जंगल होतं. फार सुंदर होतं. खूप आयलॅण्ड होते. त्यामुळे इथून तिथे तिथून इथे जायला मजा येत होती.\nअनोळखी ठिकाण की रोमॅन्टिजम-खरं तर हनिमूनसाठी अनोळखी ठिकाणी जायला नाही आवडणार. हनिमूननंतर आम्ही बऱयाच ठिकाणी फिरलो. आम्ही आताही खूगदा जातो पण हनिमूनच्या वेळात खूप आनंद झाला असता जर हनिमून म्हणून पुण्याला गेले असते. एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणे हेच त्यातली महत्त्वाची गोष्ट असते. प्रवासातच वेळ जातो असे नको.\n ः हनिमूनला गेलो तेव्हाच्या शेवटच्या रात्री आम्ही खूप प्लॅनिंग केले होते आणि उपाशीच झोपून गेले. खाण्याचे वगैरे बेत केले होते. खूप वेळ गप्पा मारु. त्यावेळी हेमंत बिचारा मित्रांना फोन करुन गप्पा मारत होता, टिव्ही पहात होता. पण त्याने मला अजिबात उठवले नाही. माझी झोप मोड केली नाही. खूप मजा केली. प्रवासासाठी तो एकदम मस्त पार्टनर आहे. त\nएकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू ः वाईनचे दोन वूडन ग्लास. जे आमच्याकडे अजूनही आहेत. आमचे ते स्पेशल ग्लास आहेत.\nमधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार..उत्तम जोडीदार आहे. मी खूप पुण्य केले असेन की हेमंतसारखा जोडीदार मला मिळाला. तो चांगला नवरा आहे. उत्तम जोडीदार आहे. त्याच्यासोबत राहिल्यावर आनंदच मिळतो. फार सरळ, शांत आहे. तो सांभाळून घेणारा, समजूतदार नवरा आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनुरी कंदील आणि e रिक्शा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/uk-government-arrages-debate-on-jallianwala-bagh-massacre-at-house-of-lords/", "date_download": "2019-03-26T07:54:06Z", "digest": "sha1:3ZBAWUACUPC5QZHGYIZ2WZFTQF3DLQMP", "length": 14012, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "जालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिश संसदेत ऐतिहासिक चर्चा होणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्���ी असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nजालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिश संसदेत ऐतिहासिक चर्चा होणार\nहिंदुस्थानमध्ये ब्रिटिश राजवटीत घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिश संसदेतील वरिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ लार्ड्स मध्ये चर्चा होणार आहे. जालियनवाला बाग येथील हत्याकांडाला येत्या 13 मार्च रोजी 100 वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी ही ऐतिहासिक चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये जवळपास 9 वक्ते भाग घेणार आहेत.\nहिंदुस्थानच्या इतिहासातील काळे पान म्हणून ओळखले जाणारे जालियनवाला बाग हत्याकांड 13 मार्च 1919 रोजी घडले होते. या हत्याकांडाच्या शताब्दी निमित्त ब्रिटिश संसदेत या चर्चेचे आयोजन केले आहे. लॉर्ड मेघनाद देसाई आणि लॉर्ड राज लूंबा हे चर्चेच्या आयोजन समितीचे सदस्य आहेत. ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील मुख्य चेंबरमध्ये शंभर वर्षांत पहिल्यांदाच जालियनवाला बागेतील हत्याकांडावर सखोल चर्चा होणार आहे. या अगोदर जुलै 1920 साली चर्चा झाली होती त्यावेळी ब्रिगेडिअर जनरल डायरच्या कृत्याचा हाऊस ऑफ लार्ड्समध्ये निषेध व्यक्त केला होता. ब्रिगेडिअर जनरल डायर याने बंदुकधारी पोलिसांनी नि:शस्त्र जमावावर अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात एक हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर त्याहून जास्त लोक जखमी झाले होते. या नरसंहाराबाबत लॉर्ड देसाई आणि लूंबा यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी पत्र लिहून माफी मागावी अशी मागणी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलPulwama Attack Live- पुलवामा हल्ल्यात युरेनियम नायट्रेटचा वापर, प्राथमिक तपासात निष्पन्न\nपुढीलमोटारसायकलच्या डिक्कीतून ४० हजार पळवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:03:43Z", "digest": "sha1:2TEWSDKS5L7GRBW357IMWBPV4D6ZIAYN", "length": 8826, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "दुसरे लग्न ‘बेकायदेशीर परंतु, त्यातून जन्मलेलं अपत्य कायदेशीर. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटि��� होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nदुसरे लग्न ‘बेकायदेशीर परंतु, त्यातून जन्मलेलं अपत्य कायदेशीर.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nनवी दिल्ली-: हिंदू विवाह कायद्याने दोन लग्न करण्यास मनाई केलेली आहे. त्यानुसार दुसरे लग्न ‘बेकायदा’ असले तरी त्यातून जन्मलेले अपत्य मात्र ‘कायदेशीर’च असते. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.रेल्वेकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागणाऱया एका मृत रेल्वे कर्मचाऱयाच्या मुलास नोकरी देण्याबाबत येत्या तीन महिन्यांत निर्णय घ्या, असे निर्देश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आधी दिलेला निकाल कायम ठेवून त्या खंडपीठाने केंद्र सरकारचा आव्हान अर्ज फेटाळून लावला.\nपहिला विवाह अबाधित असताना दुसरा विवाह अमान्य आहे. मात्र दुसऱया विवाहातून जन्मलेले मूल हे वैध आहे, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेने अनुकंपा तत्त्वावर मुकेशला नोकरी देण्याचा विचार करावा. पण या निकालास केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.\nसुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम केला. शिवाय अशा मुलांचे रक्षण करण्यासाठीच हिंदू विवाह कायद्यामधील 16(1) हे कलम आहे. कलम 16(1) नुसार दुसरा विवाह बेकायदेशीर आहे. मात्र अशा विवाहातून झालेले मूल हे वैध आहे, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.\nअखेर काय आहे हे प्रकरण\nकेंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेत केंद्र सरकारने मुकेश कुमार (बदललेले नाव) याला प्रतिवादी करण्यात आले. मुकेशचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. मुकेश हा वडिलांच्या दुसऱया पत्नीपासून झालेला मुलगा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुकेशने अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी असा अर्ज केला. परंतु त्याचा अर्ज रेल्वेने फेटाळला. मात्र केंद्रीय प्रशासकीय लवादाने मुकेशच्या बाजूने निकाल दिला. यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेले.\nTags: #त्यातून जन्मलेलं #अपत्य कायदेशीर., #दुसरे लग्न #बेकायदेशीर #परंतु\nमराठा आरक्षणाला हायकोर्टाकडून मुदतवाढ\n२२ दिवसात २४० विमाने रद्द\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:02:47Z", "digest": "sha1:Z6MS5FFO5KMUFEFKJ64PFDXK5IAA6WO4", "length": 10446, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सीबीआय संचालक आलोक वर्मा, मुख्य न्यायाधीश गोगोई, निवड समितीतून वेगळे झाले. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nसीबीआय संचालक आलोक वर्मा, मुख्य न्यायाधीश गोगोई, निवड समितीतून वेगळे झाले.\nनवी दिल्ली-: सीबीआय अध्यक्षांच्या बाबतीत अलोक वर्मा यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर, सिलेक्ट कमिटी आता या पदावरून हटवावी का याचा निर्णय घेईल. निवड समितीच्या या बैठकीत मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांचा समावेश होणार नाही. सीजीआय, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते निवड समितीत असतील हे समजावून सांगा. पण सीजेआय रंजन गोगोई यांनी निवड समितीच्या बैठकीतून स्वत: ला वेगळे केले. हायप सम��तीच्या बैठकीसाठी त्यांनी न्यायमूर्ती एके सिक्री यांना नामांकन दिले आहे.असे म्हटले जात आहे की, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर एक निर्णय दिला आहे, म्हणून तो स्वत: ला निवड समितीच्या बैठकीतून वेगळे करून स्वत: च्या बैठकीला जायला भाग पाडणार नाही. यामुळेच त्यांनी दुसऱ्या सर्वात मोठ्या न्यायाधीश एके सिक्री यांची बैठक घेतली.\nआम्हाला कळू द्या की बुधवारी सकाळी सकाळी सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा सीबीआय मुख्यालयात पोहोचले. आलोक वर्मा यांनी आज पुन्हा सीबीआय कार्यालयावर संचालक म्हणून काम केले, तर अंतरिम संचालक नागेश्वर राव यांनी त्यांना प्राप्त केले. तथापि, पुढील आठवड्यात तो कोणत्याही पॉलिसीचा निर्णय घेऊ शकणार नाही. 23 ऑक्टोबर रोजी सोडल्या गेलेल्या आलोक वर्मा यांना सरकारच्या निर्णयानंतर 10 व्या मजल्यावरील कार्यालय बंद करण्यात आले. त्याच्या जागी एम नागेश्वर राव यांना अंतरिम संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.\nसीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्यासाठी 8 मोठ्या गोष्टी कार्यान्वित केल्या खंडपीठाने आपल्या निर्णयानुसार असे सांगितले की, सीबीआय संचालक वर्मा यांना त्याच्या पदावर पुनर्संचयित केले असेल तर समितीकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही किंवा निर्णय घेण्याचा निर्णय घेईपर्यंत कोणताही मोठा धोरण निर्णय घेतला जाणार नाही, हे निर्देश देण्याचा आमचा अधिकार आहे. हा निर्णय मुख्य न्यायाधीशाने लिहिला होता, परंतु आजपासून तो उपस्थित नसल्यामुळे न्यायमूर्ती कौल यांनी हा निर्णय दिला.\nत्याचवेळी, त्याच्या निर्णयानुसार न्यायालयाने पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते (लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्षाचा नेता) यांना एक आठवड्याच्या आत अधिकारित समितीची बैठक बोलावण्यास सांगितले. अधिकारित निवड समितीच्या निर्णयाच्या आधारे वर्मा यांना 1 9 जानेवारी 2017 रोजी दोन वर्षांसाठी सीबीआय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.\nTags: #निवड समितीतून वेगळे झाले, #मुख्य न्यायाधीश गोगोई, #आलोक वर्मा, सीबीआय संचालक आलोक वर्मा\nबेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल \nमेट्रो प्रस्तावित नसलेल्या भागांत जलद वाहतूक व्यवस्था; पुढील महिन्यात मंजुरीसाठी पालिका प्रयत्नशील\nअ���्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shirdi-trust-donate-2-51-crore-to-pulwama-martyr-families/", "date_download": "2019-03-26T08:54:19Z", "digest": "sha1:NLB2FGR2PZALIKAKLTYM5RIU4SVWDAP4", "length": 14826, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "Pulwama शहिदांच्या कुटुंबीयांना शिर्डी संस्थानकडून 2.51 कोटींची मदत | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nPulwama शहिदांच्या कुटुंबीयांना शिर्डी संस्थानकडून 2.51 कोटींची मदत\nजम्‍मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्यामध्‍ये 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्‍तांच्‍या व श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने 2.51 कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.\nडॉ.हावरे म्‍हणाले, “जम्‍मू व काश्‍मीरच्‍या पुलवामा जिल्‍ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड हल्‍ल्यामध्‍ये 40 जवान शहीद झालेले आहेत. या घटनेचा सर्व स्‍तरातून संताप व निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. या हल्‍ल्याला देशाचे सैन्‍य आणि शासन उत्‍तर देईलच पण आपल्‍या संवेदना सर्व देशाने व्‍यक्‍त केलेल्‍या आहेत आणि त्‍या संवेदनाचा आदर श्री साईबाबा संस्‍थान करत आहे. त्‍या संवेदना व्‍यक्‍त करुन या हल्‍ल्यात शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्‍तांच्‍या व श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने 2.51 कोटी रुपयांचा निधी देण्‍या संदर्भात मी संस्‍थानच्‍या सर्व विश्‍वस्‍तांची चर्चा केली आहे.” मा.उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयास व शासनाच्‍या परवानगीस अधिन राहुन सदरचा निधी देण्‍यात येईल असे ही डॉ.हावरे यांन�� सांगितले. यापूर्वी सिद्धिविनायक न्यासानेही शहीदांच्या कुटुंबीयांना 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआठवडा उलटला तरी शिक्षण सभापतींना गाडी नाही\nपुढीलकृष्णा-मराठवाडा प्रकल्प केंद्रिय प्रकल्प म्हणून जाहीर करावा; आमदार अमित देशमुख यांची मागणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/new-law-college-gulabi-ankhe/", "date_download": "2019-03-26T08:04:21Z", "digest": "sha1:UBSDRWY47XGONEPSTIBNR5U3EOQKLN5T", "length": 8399, "nlines": 104, "source_domain": "yashwantho.com", "title": "न्यू लॉ कॉलेज मधली - ‘गुलाबी आंखे’ - Yashwantho", "raw_content": "\nन्यू लॉ कॉलेज मधली – ‘गुलाबी आंखे’\nमाझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गिटार performance केला तो आमच्या ‘न्यू लॉ कॉलेज’ च्या Annual Day ला. ‘गुलाबी आंखे’.. हो हेच ते गाण. माझ्या गळ्याला आणि हाताला झेपणार तेवढच काय ते एक गाण मी आतापर्यंत शिकलेलो. (सदानकदा मी तेच ते गाण वाजवायचो, काय करणार दुसरं कोणतं गाण येतही नव्हत ना\nन्यू लॉ ���ॉलेजचं आणि आमच्या प्रिन्सिपल राज्याध्यक्ष सरांचं मला हेच एक कौतुक वाटतं, इथे सगळ्यांना चान्स मिळतो, सुधारण्याचा , perform करण्याचा, (आणि काही चुकलं नसेल तरी हक्काने सरांच्या शिव्या खाण्याचा :p ). माझी पण खऱ्या अर्थाने सुरुवात इथूनच झाली. आज जी काही स्वप्न मी एक कलाकार आणि लेखक म्हणून पाहिली किंवा पूर्ण केली ती आमच्या ‘न्यू लॉ कॉलेज’ मध्ये मिळालेल्या वातावरणामुळेच.\nफार हसू येतं, आता मागे वळून ते दिवस आठवले कि, स्वतःवरच. त्या दिवशी इतकी काही उत्कृष्ट दर्जाची वैगरे गिटार वाजवली नव्हती, आज जितकी येते त्याच्या १०% सुद्धा मला माहित नव्हतं तेव्हा. पण स्टेजवर कुणीतरी गिटार घेऊन मुलगा बसला आहे, हे बघूनच पब्लिक टाळ्या वाजवायला लागली, शिट्या मारायला लागली. आणि performance कसाही होऊदे त्याला once more म्हणणारी मित्रमंडळी सुद्धा तयारीतच होती मागच्या रांगेत.\nस्टेजवर बसून गिटार वाजवणं म्हणजे काय ते पहिल्यांदाच कळत होतं. तिथे डोळ्यात इतकी लाईट जाते कि श्रोत्यांमधलं कोण कुठे बसलंय हे काही एक कळत नाही. गर्मीमुळे बोटांना घाम येतो आणि गिटार वाजवता वाजवता बोटं गिटारच्या फ्रेटबोर्ड वरून घसरूही शकतात. न्यू लॉ कॉलेजने दिलेला तो पहिला चान्स मला खूप काही शिकवून गेला. त्या दिवशी स्टेजवरून गुलाबी आंखे तर मला कुठे दिसली नाहीत पण भविष्यात मला नक्की काय काय सुधारणा करायच्या आहेत हे अगदी ‘क्लियरकट’ दिसलं.\nकुठल्याही मोठ्या कामात कौतुकाची कमतरता असेल तर ते तितकसं मोठं होत नाही हे खरंय बाकी वेळीस मिळालेल्या कौतुकामुळेच मी आज जे काही करतोय ते करू शकलो. यात आमचे प्रिन्सिपल राज्याध्यक्ष आणि कॉलेज यांचा खरंच खूप महत्वाचा वाटा आहे.\nहळू हळू ‘स्टेज फियर’ निघून जात होतं. आता मी एक बिनधास्त performer बनलो होतो. यतीन आणि प्रवीण सोबत पुढल्या Annual Days ना १० ते २० मिनिटांचे स्लॉट अगदी हक्काने मिळू लागले. या प्रवासात यतीनने मला खूप गोष्टी शिकवल्या. वयाने लहान असला तरी बऱ्याचदा तो अगदी मोठ्या भावासारखा हक्काने ओरडायचा, शिकवायचा. आणि अर्थातच त्याचा फायदा देखील झाला.\n‘न्यू लॉ कॉलेज’ माझ्या आयुष्यातली दुसरी शाळा आहे, जिथे अजूनही मी जगण्याचे धडे शिकतो. (आणि कायद्याचे धडे शिकवतो.) शिकण्याची आणि शिकवण्याची हि अशीच अखंड प्रोसेस चालू राहिली तर अजून काही नको आयुष्यात\nआकाशवाणी – पुन्हा एकदा झाली\nमाझ�� चॉकलेट आणि येथे कविता लिहून मिळतील\nचला हिमाचलला – ‘सर पास’\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/prem-marathi-kavita/", "date_download": "2019-03-26T08:04:40Z", "digest": "sha1:MGMEGPYM46QV73OPSLAG4QAWL3ZVC4C6", "length": 3398, "nlines": 120, "source_domain": "yashwantho.com", "title": "प्रेम | मराठी कविता", "raw_content": "\nकोणताही बांध न फोडता\nसांगता आलं नाही तरी,\nन बोलता व्यक्त होणार..\nआभाळासारखं शुभ्र प्रेम.. 🙂\n६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या\n९ मुद्दे – जोडीदाराबद्धल पजेसिव्ह होणं कसं थांबवाल\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/13/Article-on-Bangladesh-economy-growing-faster-than-Pakistan.html", "date_download": "2019-03-26T08:38:57Z", "digest": "sha1:AICPWEBHHQAABKMILGPXZUAF3H7PFQXP", "length": 10730, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " कालाय तस्मै नमः। कालाय तस्मै नमः।", "raw_content": "\nएका जन्मात प्रारंभीच्या काळात केलेल्या दुष्कृत्यांची फळं त्याच जन्मात उत्तरार्धात भोगावी लागतात, हे सिद्ध करू शकणारी असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूला सापडतील. हे तत्त्व जसं व्यक्तीला लागू होईल, तसंच ते व्यक्तीसमूहांना, समाजांनाही लागू होईल. उदाहरणार्थ, भारतीय उपखंड आणि त्यातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांचा विचार करता येईल. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु, भारताची फाळणी होऊन भारताच्या पूर्व आणि पश्चिमेत पाकिस्तान नावाचं नवं राष्ट्र जन्माला घातलं गेलं. ज्या सिंधू नदीवरून ‘हिंदू’ शब्द निर्माण झाला, ती सिंधू नदी भारतात न राहता ‘परराष्ट्रा’त गेलेली आपल्याला पाहावी लागली. हे दुःख उराशी बाळगून आपण स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू केली आणि आज २०१९ मध्ये या भूप्रदेशाची जी काही परिस्थिती बनली आहे, ती पुरेशी बोलकी आहे. दोन वेगळी राष्ट्रं निर्माण झाली. त्यामुळे आतातरी ही दोन्ही राष्ट्रं स्वतंत्रपणे, शांततेत वाटचाल करतील आणि ��५० वर्षं पारतंत्र्य भोगणाऱ्या येथील जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतील, अशी आशा होती. पाकिस्तानने जन्म घेताच ही आशा फोल ठरवली. पाकिस्तानच्या वेडाचारातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला, हा सारा इतिहास आपणास ठाऊक आहेच. पुढे या वेडाचाराने टोक गाठले आणि त्याची परिणती बांगलादेशाच्या निर्मितीत झाली.\nपाकिस्तान हे राष्ट्र भांडून निर्माण केलं गेलं आणि त्या राष्ट्रांतर्गत यादवी माजून पुन्हा बांगलादेश हा नवा देश निर्माण झाला आणि तोही भारताच्या हस्तक्षेपातून. या घटनेला आता जवळपास ४८ वर्षं झाली आहेत. बांगलादेश म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान हा त्यावेळचा मागास, अविकसित प्रदेश. तेव्हाच्या अविभाजित पाकिस्तानातील पंजाब, सिंध हे प्रांत सधन आणि विकसित मानले जात आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे एक बजबजपुरी त्यात राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि सर्वच बाबतीत पूर्व पाकिस्तानला सापत्न वागणूक मिळे. अगदी तेथील बंगाली भाषाही पाकिस्तानमध्ये तुच्छ ठरवली गेली. यातून बंगाली अस्मिता जागी झाली आणि भीषण यादवीनंतर, लष्कराकडून झालेल्या अनन्वित अत्याचारानंतरही ‘बांगलादेश’ जन्माला आला. आज ४८ वर्षानंतर हाच बांगलादेश पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि पाकिस्तान हा दिवसेंदिवस अराजकाच्या दिशेने रसातळाला बुडत चालला आहे.\nताज्या अहवालांनुसार, बांगलादेशने पाकिस्तानच्या तुलनेत आर्थिक क्षेत्रासह शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांसह अनेक बाबतीत मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशाचा गेल्यावर्षीचा विकासदर हा ७.८ टक्के होता जो पाकिस्तानहून (५.८) बराच जास्त होता. बांगलादेशाकडे असलेला परकीय चलनाचा साठा हादेखील ३२ अब्ज डॉलर्सच्या आसपास होता जो पाकिस्तानच्या (८ अब्ज डॉलर्स) जवळपास चौपट होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, २०२१ पर्यंत बांगलादेशची अर्थव्यवस्था ही ३२२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. व्यक्तीच्या जीवनमानाच्या विविध निर्देशांकातहीबांगलादेश पाकच्या पुढे आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वसामान्य आयुर्मान हे ७२ वर्षं आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे ६६. बालमृत्यूदर, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर, साक्षरता, रोजगार आदी अनेक बाबतींत पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशने लक्षणीय प्रगती केली आहे. या उदाहरणांसह आणखी अशी अ��ेक उदाहरणं देता येतील, ज्यातून बांगलादेश हा पाकच्या पुढे जात असल्याचं सिद्ध करता येईल. याचा अर्थ बांगलादेशात सारे काही आलबेल आहे, असं नक्कीच नाही. बांगलादेशाच्या समस्याही जटील आहेत, तेथील धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे, तेथील अल्पसंख्यांकांवर विशेषत: हिंदूंवर होणारे अत्याचारही संतापजनक आहेत. मात्र, पाकिस्तानच्या तुलनेत ते काहीच नाहीत.\nस्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली, अंगिकारली. जागतिक स्तरावर मोठमोठे नेते भारतात लोकशाही टिकण्याबाबत एकेकाळी शंका व्यक्त करत होते आणि भारताने गेल्या सात दशकांत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि असंख्य क्षेत्रात केलेल्या वाटचालीने आज जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे पाकिस्तानने जन्मल्यापासून भारतद्वेष केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली. त्याचे परिणाम आज तो देश भोगतो आहे. भारताशी स्पर्धा तर लांबची गोष्ट, बांगलादेशही पाकिस्तानला मागे टाकतो आहे. त्यामुळे एकप्रकारे काळाचं एक वर्तुळ या तीन देशांनी पूर्ण केलं आहे, असं नक्कीच म्हणता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5263166345976258865&title=Exhibition%20at%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:53:08Z", "digest": "sha1:TZKFZNZYSXLQDF2EH6L35DVACSVMOIZB", "length": 10587, "nlines": 134, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद", "raw_content": "\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nरत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी ग्राहक पेठ व लायनेस क्लबच्या रिजन को-ऑर्डिनेटर प्राची शिंदे यांच्या विद्यमाने आठ ते ११ मार्च २०१९ या कालावधीत शहरातील साई मंगल कार्यालय येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nया प्रदर्शनाचा सांगता सोहळा ११ मार्चला आयोजित करण्यात करण्यात आला होता. या वेळी लायनेस क्लबच्या रिजन को-ऑर्डिनेटर प्राची शिंदे, ‘लायनेस’च्या अध्यक्ष सईदा बाग, सचिव रझिया बाग, खजिनदार शकुंतला झोरे व दीप्ती फडके उद्योजिका उर्मिला घोसाळकर उपस्थित होत्या. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये कॅन्सरविषयी मार्गदर्शन, डोळे तपासणी, रक्तशर्करा तपासणी, ऑनलाइन व्यवहारासाठी इंटरनेटचा वापर, फनी गेम्स, मुद्रा कर्ज योजना व बँकेच्या योजना, खाद्य पदार्थ विक्रीसाठी मार्गदर्शन सत्र यांचा समावेश आहे.\n‘या प्रदर्शनाच्यानिमित्ताने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळाली; तसेच मैत्रिणीही मिळाल्या’, असे नवउद्योजिका पल्लवी तावडे, चिपळूणच्या नेहा लाड यांनी सांगितले. ‘या प्रदर्शनामुळे आम्हा उद्योजिकांचे एक कुटुंबच तयार झाले असून, इथून पुढे प्राची शिंदे यांनी कोठेही बचत गट प्रदर्शन आयोजित केले की आम्ही त्यात नक्की सहभाग घेऊ,’ अशी प्रतिक्रिया प्राची सावंत यांनी व्यक्त केली. ‘या प्रदर्शनात मी अनेक वर्षे येत असून, प्राची शिंदे यांच्या प्रोत्साहनामुळे आमचा बचत गट हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी १२ दिवस सहभागी झाला होता,’ असे स्वाती शिंदे यांनी सांगितले.\nया वेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचा निकाल असा : पाककला स्पर्धा (रव्याचे तिखट- गोड पदार्थ)- कीर्ती मोडक (पौष्टिक सरप्राइज इडली), नाझिया बाग (पिझ्झा), मनश्री दिवाडकर. पोत्यातून चालणे- पल्लवी तावडे, श्रद्धा तेरेदेसाई. गाढवाला शेपूट लावणे- श्‍वेता यादव. बटाटा रॅली- श्रद्धा कीर, कीर्ती रायकर, स्वाती शिंदे. डबा फोडणे- दीपाली राळेगावकर. रस्सीखेच- विजेता संघ- श्रद्धा कीकर, वैशाली वरू, सोनाली यादव, स्वाती शिंदे, शुभांगी इंदुलकर, अस्मिता पवार, पल्लवी तावडे. उपविजेता संघ- आरती पवार, किर्ती रायकर, श्रद्धा तेरेदेसाई, शिवानी चोरगे, आर्या देवळेकर, आस्मा गोलंदाज, आकांक्षा कीर.\nTags: रत्नागिरीप्राची शिंदेसाई मंगल कार्यालयरत्नागिरी ग्राहक पेठलायनेस क्लबबचत गटRatnagiriSai Mangal KaryalayRatnagiri Grahak PethLiones ClubPrachi ShindeBachat GatBOI\nरत्नागिरीत महिला संमेलन उत्साहात ‘क्षत्रिय मराठा मंडळा’तर्फे शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा ‘श्रद्धा’पूर्वक मेहनतीतून ‘समर्थ’तेकडे... पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील संघटनातून ‘समृद्धी’च्या वाटेवर...\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nपानिपतच्या लढाईनंतरची परिस्थिती चित्रित करणारा ‘बलोच’\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/09/blog-post_26.html", "date_download": "2019-03-26T08:45:54Z", "digest": "sha1:DRLDF7PJ45ZM6GTOX2BNAJAHVH4BOLRG", "length": 18091, "nlines": 126, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: फडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nफडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी\nअलीकडे या राज्यातले आम्ही पोक्त वयाचे पण रोमँटिक असलेले मराठी व्यवसायिक मराठी उद्योगपती स्वतःवर जाम खुश आहोत, सारखे सारखे ती मालिका जशी जशी पुढे सरकते आहे अगदी ७-८ दिवसाआड पार्लर मध्ये जाऊन येतो आहोत, अर्थातच छान छान दिसण्यासाठी. तुला पाहते रे मालिका सुरु झाल्यापासून आम्हा पोक्त पण तरुण असणाऱ्या तरुण भासणाऱ्या तरुण दिसणाऱ्या कायम फ्लर्ट करायला आवडणाऱ्या व्यावसायिकांचे उद्योगपतींचे चांगले दिवस आलेले आहेत आता त्या ईशासारख्या मस्त मस्त दिसणाऱ्या मुली आमच्याही प्रेमात पडू लागलेल्या आहे, गम्मत नाही वस्तुस्थिती सांगतो आहे, माझ्या आयुष्यात शपथेवर सांगतो मी एकही मालिका बघितलेली नाही पण तुला पाहते रे मालिका डोळ्यात तेल घालून बघतो कारण मला आम्हाला आता भेटणाऱ्या भेटलेल्या विविध ईशांशी त्या विक्रांत सरंजामे सारखे वागणे बोलणे जमायला हवे ना. मी सांगतो ते खोटे असेल तर तुम्ही विश्वास पाठक यांना निरखून बघा त्यांनी केस काळे करायचे तर सोडून दिलेले आहेच वरून आता ते चुकून एखादी ईशा पुढ्यात आलीच तर एरवी हसतमुख विश्वासजी उगाचच गंभीर मुद्रेने बघत बघत म्हणे पुढे जातात. अर्थात असे विक्रांत सरंजामे कितीतरी दरदिवशी दिसायला लागलेले आहेत त्या प्रसाद लाड किंवा विवेक जाधव किंवा अविनाश भोसले यांच्यासारखे. अविनाश यांनी तर म्हणे चक्क पांढर्या आणि काळ्या रंगाचा केसांचा विग अलीकडे युगांडा मधून बनवून आणला आहे आणि सांगलीचे जयंत पाटील हे देखील सुटाबुटात वावरायला लागलेले आहेत...\nमाफ करा, विषयांतर झाले, फडणवीसांची मिसळ सांगायचे राहून गेले अर्थात तेही विक्रांत सरंजामे यांच्या वयाकडे झुकलेले आहेतच, बघूया अमृताला बाजूला सारून एखादी इशा तेथे जागा घेते का, शक्यता कमी आहे, यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असते तर चित्र नक्की वेगळे दिसले असते. स्त्री दाक्षिण्याच्या बाबतीत देवेंद्र नेमके आणि नक्की त्या शंकरराव चव्हाण किंवा यशवंतराव चव्हाण किंवा बॅरिस्टर अंतुले यांच्या रांगेत बसू शकणारे केवळ एकपत्नीव्रत सांभाळणारे त्यामुळे एक बरे झाले त्यांचा वेळ वाचतो जो सत्कर्मी लागतो. मैत्रिणींसाठी प्रेयसीसाठी गायब होणार्यातले ते या राज्याच्या काही माजी मुख्यमंत्र्यासारखे नक्की स्त्रीलंपट नाहीत...\nयेथे महत्वाचे असे कि केवळ काही वाक्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांशी साधर्म्य साम्य दाखविणे अजिबात शक्य नाही त्यावर एक पुस्तक निघेल कदाचित कादंबरीही, हि अतिशयोक्ती नाही. आणि हो, वाईट याचे वाटते कि कौस्तुभ धवसे श्रीकांत भारतीय सुमित वानखेडे अभिमन्यू पवार केतन पाठक प्रिया खान निधी कामदार संदीप जोशी यांच्यासारखे असे कितीतरी कि जे या ना कारणाने सतत कायम बहुतेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती सभोवताली असतात विशेष म्हणजे या साऱ्यांना नेमके ठाऊक आहे कि फडणवीस यांचे नेमके कोणते कार्य लोकांसमोर साध्या साध्या उदाहरणातून पुढे यायला हवे जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार होईल म्हणजे त्यांचे नेमके जे चांगले गूण आहेत ते घराघरात पोहचून त्याचा मोठा फायदा फडणवीस यांचे व्यक्तिमत्व आणखी उंचावण्यासाठी होईल पण त्यांना हे का करावेसे वाटत नाही, नेमके कळलेले नाही. त्यावर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यापेक्षा त्यांचे महासंचालक आयपीएस ब्रिजेश सिंग ज्या छोट्या छोट्या घटनांमधून फडणवीसांचे व्यक्तिमत्व फुलविण्यात मेहनत घेतात त्यावर करावे तेवढे कौतुक कमी. त्यांचे ते कामच आहे त्याचा त्यांना पगार मिळतो असे काही वाचाळवीर म्हणतीलही पण इतरांना देखील मुबलक आर्थिक फायदे मिळतात त्यातल्या काहींनी तर आर्थिक बस्तानासाठी थेट अमेरिका गाठलेली आहे फक्त माझे डोके फिरायचे त्या विषयावर बाकी आहे आणि ते फिरू नये असे मी देवाला वारंवार सांगतो आहे...\nएकच सांगतो यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते आणि देवेंद्र फडणवीस हे अत्याधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे अगदी मनापासून म्हणावेसे वाटते. स्वाभिमान शालीनता व नम्रता या ज्या त्रिसूत्रीवर यशवंतराव जगले ते तसे हुबेहूब वागणे आणि बोलणे या मुख्यमंत्र्यांचेही. विशेष म्हणजे दोघांनाही वैचारिक अधिष्ठान लाभलेले आहे, दोघेही ज्ञानाचे उपासक ते होते हेही आहेत त्यातले एक दुर्दैवाने हयात नाहीत आणि देवेंद्र फडणवीस जणू यशवंतराव यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे राज्य हाकताहेत. मोठे कठीण असे हे काम आहे कि या दोघांनाही ज्ञानाचे आकर्षण आणि दुबळ्या अशक्त जनतेविषयी लोकांविषयी प्रेम होते प्रेम आहे. जसे यशवंतराव एक अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते, जसे ते एक यशस्वी राजकारणी आणि निस्सीम देशभक्त होते. जसे साहित्य कला क्रीडा संस्कृती राजकारण आणि समाजकारण इत्यादी बहुरंगी विषयांना आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत धरून चिकटून होते कार्यरत होते अगदी हुबेहूब देवेंद्र फडणवीस देखील जणू यशवंतरावांचे डुप्लिकेट...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nअधू मेंदूचा मधू २ : पत्रकार हेमंत जोशी\nअधू मेंदूचा मधू १ : पत्रकार हेमंत जोशी\nउदय सामंत : पत्रकार हेमंत जोशी\nमिलिंद नार्वेकर १ : पत्रकार हेमंत जोशी\nशुद्ध बिजा पोटी ४ : पत्रकार हेमंत जोशी\nशुद्ध बिजा पोटी ३ : पत्रकार हेमंत जोशी\nशुद्ध बिजा पोटी २ : पत्रकार हेमंत जोशी\nशुद्ध बिजा पोटी १ : पत्रकार हेमंत जोशी\nसारस्वत ब्राम्हण : पत्रकार हेमंत जोशी\nआठवणी आशाजींच्या : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस आडनावाची मिसळ ४ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस आडनावाची मिसळ ३ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस आडनावाची मिसळ २ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/google-foundation/", "date_download": "2019-03-26T08:13:40Z", "digest": "sha1:VIPLWDSBCSWENLPBSZBKQTOGUXQZPTWY", "length": 6472, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "google foundation Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया भारतीय व्यक्तिमुळे गुगलचा जन्म झाला \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गुगल हे सर्च इंजिन जगासमोर आलं आणि जगात\nनेपोलियन वर सश्यांनी हल्ला चढवला – आणि ससे जिंकले\nमराठी खरंच नामशेष होणार आहे का\nजपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : कामाबद्दलचे अफलातून नियम\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\nस्त्रियांसाठी रस्त्यावरची ‘गुलाबी’ लोकशाही: स्त्रिया चालवणार गुलाबी रिक्षा\nआपल्याच मातेचा वध करणाऱ्या भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत आश्चर्यकारक गोष्टी\nकठीण प्रसंगातील मानवी भावनांचा गुंता दर्शवणाऱ्या ३ अप्रतिम कलाकृती\nसैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच\nबामसेफ तर्फे द्वेष पसरवण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जाताहेत का\n“मला स्तनांचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं”: दीपिका पदुकोणचे धक्कादायक गौप्यस्फोट\nकॅन्सरच्या जीवघेण्या पेशींना मारून टाकणारी “केमोथेरपी” कशी काम करते\nब्रह्म देवाचं एकच मंदिर का आहे कारण आहे सावित्रीचा श्राप \n‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही\nएका हुकुमशहा विरुद्ध तब्बल ३९ देशांनी छेडलेलं युद्ध : गल्फ वॉर\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\n“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”\nनाना पाटेकर – तनुश्री दत्ता प्रकरणाला अनपेक्षित वळण : रेणुका शहाणेंचा धक्कादायक खुलासा\nनोटेवर गांधीजींचाच फोटो का बरं – अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं परखड उत्तर\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2019-03-26T08:34:58Z", "digest": "sha1:HVNY6BVNK54D7572KOBHQRURGB5AFJZN", "length": 5824, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५९४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे\nवर्षे: १५९१ - १५९२ - १५९३ - १५९४ - १५९५ - १५९६ - १५९७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी २७ - हेन्री चौथा फ्रांसच्या राजेपदी.\nइ.स.च्या १५९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/20/Article-on-Ajit-Pawars-statement-to-Girish-Mahajan.html", "date_download": "2019-03-26T08:18:54Z", "digest": "sha1:4QMHGOJARN42IIBG47TX4PJ62DHZAFPE", "length": 10455, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे! सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे!", "raw_content": "\nआता अजित म्हटले की दोनच गोष्टी आठवतात, एक तर मोना डार्लिंग किंवा धरण भरण्याची विशिष्ट प्रक्रिया. तर असे हे धरण भरण्याकामी अजरामर विधान करणारे अजित पवार. आताही त्यांची शाब्दिक प्रतिभा अशीच बरसली आहे. मंत्री गिरीश महाजन यांना ते म्हणाले, “ये बारामतीमध्ये, बघतोच तुला. ५०-५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय.” आता अजितदादांनी गिरीश महाजनांना आमंत्रण दिले की धमकी दिली, माहीत नाही. आता गिरीश महाजन बारामतीमध्ये आल्यावर अजितदादा काय बघणार आहेत देव जाणे. बघतीलही म्हणा, कारण त्यांच्याकडे भयंकर कल्पनाविलासाची सर्जनशीलता आहे. (सर्जनशीलतेसाठी पुन्हा धरण भरण्याची युक्तीच आठवली.) असो, तर अजितदादांनी त्यानंतर अभिमानाने सांगितले की, मला व माझ्या चुलत्यांना लोक ५०-५० वर्ष निवडून देतात. अजित पवारांना या गोष्टीचा सार्थ अभिमान असणे ठीकच आहे. कारण त्यांचा पुत्र पार्थही आता निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार, म्हणजे पवारांची तिसरी पिढी राजकारण खेळणार. असे जरी असले तरी याला घराणेशाही चुकूनही म्हणायची नाही बरं का तर अजितदादांना लोक ५० वर्ष त्यांना निवडून देतात याची आठवण आहे. पण मग या लोकांसाठी त्यांनी काय केले तर अजितदादांना लोक ५० वर्ष त्यांना निवडून देतात याची आठवण आहे. पण मग या लोकांसाठी त्यांनी काय केले बारामतीकरांचे प्रश्न सुटले नुसते बागायतदारांचे हित जपून आणि घरदार खानदानापुरतेच सहकारी साखर कारखाने काढून, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्था काढूनही बारामतीकर आणि परिसरातले लोक खरेच सर्वार्थाने पवारांचे समर्थक आहेत का हा प्रश्न अजितदादा, सुप्रियाताई आणि शरदकाकांनाही आहे. पवार खानदानाने ५० वर्षे बारामतीमध्ये सत्तेची माती केल्यामुळे त्यांच्या मतीची गती मंद झाली आहे, असे वाटते. त्यामुळे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून अजितदादा म्हणाले, “हे कुठलं सोमटं आलंय.” आता सोमटं म्हणजे काय हे माहिती नाही. पण सोंगाड्या माहिती आहे. कारण शरदकाका पवार ते अजितदादा पवारांपर्यंतच्या साऱ्यांनीच महाराष्ट्रातील घडणाऱ्या प्रत्येक जातीय, धार्मिक घटनेचा वापर, नैसर्गिक आपत्तीचा वापर सत्तेसाठी केला, वर ‘मी नाही त्यातली’ चे सोंग केले. अशा सोंगाड्यापेक्षा सोमटे बरे.\nघुंगरू देऊन काय होणार\nकाहीतरी वेगळे करण्याच्या नादात राष्ट्रवादी पक्ष नेहमी असे काही वेगळे करतो की, लोकांना त्यांनाच वगळून टाकावे असे वाटते. आता हेच बघा ना, डान्सबारवरील बंदी उठवण्याबाबतची राष्ट्रवादीची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला बालकल���याणमंत्री पकंजा मुंडे यांना घुंगरू भेट देणार आहेत. का तर कोर्टाने डान्सबारची बंदी उठवली म्हणून. या तिघांनाही घुंगरू भेट देऊन काय होणार आहे तर कोर्टाने डान्सबारची बंदी उठवली म्हणून. या तिघांनाही घुंगरू भेट देऊन काय होणार आहे याचा तर्कशुद्ध विचार राष्ट्रवादी पक्ष करेल तर मग काय बघायलाच नको. डान्सबारवरची बंदी उठणे हा विषय कोणत्याही समाजासाठी संवेदनशील विषय आहे. ज्या राज्यकर्त्यांना मतदार आयाबहिणींचीं मतं हवी असतील, ते हा विषय संवेदनशील पातळीवरच सोडवतील, यात शंका नाही. कारण सरकारची भूमिका लोकशाही राज्यात लोकांसाठी कल्याणात्मक भूमिकेतलीच असते. त्यामुळे ज्यावेळी न्यायालयात डान्सबार बंदीची केस होती, त्यावेळी राज्य सरकारनेही बारबंदीसाठीची भूमिका मांडली. पण न्यायालयाने यावर राज्य सरकारला अभिप्रेत असलेला आदेश दिला नाही. यात राज्य सरकारची काय चूक याचा तर्कशुद्ध विचार राष्ट्रवादी पक्ष करेल तर मग काय बघायलाच नको. डान्सबारवरची बंदी उठणे हा विषय कोणत्याही समाजासाठी संवेदनशील विषय आहे. ज्या राज्यकर्त्यांना मतदार आयाबहिणींचीं मतं हवी असतील, ते हा विषय संवेदनशील पातळीवरच सोडवतील, यात शंका नाही. कारण सरकारची भूमिका लोकशाही राज्यात लोकांसाठी कल्याणात्मक भूमिकेतलीच असते. त्यामुळे ज्यावेळी न्यायालयात डान्सबार बंदीची केस होती, त्यावेळी राज्य सरकारनेही बारबंदीसाठीची भूमिका मांडली. पण न्यायालयाने यावर राज्य सरकारला अभिप्रेत असलेला आदेश दिला नाही. यात राज्य सरकारची काय चूक आता कुणी म्हणते, राज्य सरकारने योग्य पुरावे दिले नाहीत. मग असे म्हणताना ते पुरावे कोणते, हे मात्र विरोधक सांगत नाहीत. असो, गेली काही वर्ष न्यायालयांनी वेगवेगळ्या विषयांवर निर्णय दिले. न्यायालयाने कायदेशीर प्रकिया पूर्ण करून या सर्व प्रकरणांमध्ये आदेश दिले. यातील कित्येक आदेशांबद्दल देशात, राज्यात वादळी चर्चा आंदोलने झाली. किंबहुना वादळी बिनबुडाच्या चर्चा आणि वेळ घालवणारी, काहीच निष्पन्न न होणारी आंदोलने करणे यात काहींची हयात गेली (पण त्यांना हया वाटली नाही, ही गोष्टी वेगळी) हे लोक न्यायालयाच्या आदेशाची परस्पर जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर टाकतात. सत्ताधारी नाही सापडले तर ते आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्यांवर या आदेशाचे खापर फोडतात. आत��ही डान्सबार बंदीविषयी हेच चालले आहे. जर खरेच कुणी या बारबंदीविषयी गंभीर असेल तर मग कायदेशीररित्या यावर उपाय का केला जात नाही. घरदार असलेल्या, इज्जतदार कुटुंबवत्सल लोकांना घुंगरू देऊन हा प्रश्न मार्गी लागणार आहे का\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/atal-bihari-vajpayee-is-the-last-link-of-credible-political-leadership-prakash-ambedkar/", "date_download": "2019-03-26T08:33:41Z", "digest": "sha1:BPHTOGSMK3YDOLCHM5YW74622IXNXYXG", "length": 4980, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'अटलबिहारी वाजपेयी' विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा ; प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \n‘अटलबिहारी वाजपेयी’ विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा ; प्रकाश आंबेडकर\nमुंबई: विश्वासार्ह राजकीय नेतृत्वातील शेवटचा दुवा अटलबिहारी वाजपेयी होते. पक्षाच्या विरोधात मत मांडण्याची त्यांची ताकद होती. आजच्या राजकारणात तसे नेतृत्व दिसत नाही. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात आयोजित केलेल्या वार्तालापात व्यक्त केले.\nदेशात २००३ नंतर विश्वासार्ह राजकीय नेतृत्व निर्माण झाले नाही. यांनी तसेच जाती व्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या अर्थव्यवस्थेने अनेक मागास जातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक मागास जातीसमूह विकासापासून वंचित राहिले आहेत. हे वास्तव उजेडात येईल म्हणून ओबीसी गणणेचा अहवाल प्रसिद्ध करण्याची सरकारची हिंमत होत नाही. असेही आंबेडकर म्हणाले.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nवसंतोत्सव; स्वर्गीय स्वरांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे ही भाग्याची गोष्ट- भागवत\nअधिवेशन आणि संमेलन वादाशिवाय पार पडत नाही : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/about-www-townparle-in-2/", "date_download": "2019-03-26T08:17:04Z", "digest": "sha1:DIUCVOOA7R6VWRU33C22IHGZLOMI7Q26", "length": 16131, "nlines": 142, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "About http://www.securehosting10x.com/thinkmarathi.com in Marathi - Thinkmarathi.com", "raw_content": "\nविलेपार्ले अथ पासून इति पर्यंत…\nआपले पार्ले , प्रवास सुरु झाला एका चिमुरड्या खेड्यापासून , पु. ल. नी ५० वर्षांपूर्वीच्या पार्ल्याचे लिहिलेलं वर्णन वाचून आजही त्या वेळेच्या पार्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभ राहत .\n५० वर्षांपूर्वीचे ते पार्ले म्हणजे एक चिमुकले गाव होते . संध्याकाळी रेल्वेच्या फलाटावर गाडी थांबली , की उतरलेल्या माणसांची संख्या मोजणे स्टेशन मास्तरना सहज शक्य होई . त्या फलाटाचे ४ फलाट झाले. या काळातल्या पार्ल्याच्या संपूर्ण लोकसंख्ये एवढी माणसे आता त्या फलाटावर सहज मावतील .पावनगडकर यांचा विलेरी चिवडा याहून मोठी चैन करू देणारे पार्ल्यात हॉटेल नव्हते . आणि पार्ल्यात अविवाहितांना नामाजोशांची खाणावळ हा एकमेव आधार होता . गावातल्या सगळ्या दुकानांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येत असे. आणि आज जिथे हौसिंग सोसायट्या उभ्या आहेत तिथून मुंबईच्या बाजाराला टोपल्या भरभरून भाजीपाला जायचा .पार्ल्याच्या माणसाला शिळी भाजी घ्यावी लागत नसे . गाव तीन अंगांनी वेढले होते ; चौथ्या अंगाला थोडासा दूर समुद्र असल्यामुळे रोजच्या ताज्या मासळीची तिथून सोय व्हायची . दुधवाल्या भय्याची रामसारण , वासुदेव भय्या , रामलखन वगैरे नावे माहित होती .दुकानदार देखील गिराहीकांच्या तब्येतीची पाण्याची चौकशी करीत. माणसे मोजकी असल्यामुळे चेहेऱ्यांची ओळख पाळख असे .\nहिराण्याकाश्यापू पुढे छाती काढून उभ राहावं तसे गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेले हे त्यावेळेच चीमुरड उपनगर…. पार्ले \nयाच पार्ल्याचा चिमुरड्या खेड्यापासून प्रगत , गजबजलेल्या पर्ल्यापर्यन्तचा प्रवास आम्ही टिपण्याचा प्रयत्न केला .हा लेख एडीट करा,जागा अपुरी आहे , किंवा lights, camera ,action अस म्हणत ; चला , लवकर आटपा , वेळ कमी आहे , असा म्हणायला लावणाऱ्या स्थळ आणि काळ याच बंधन असणारी माध्यमे दूर ठेवून कुठेतरी नवीन युगाबरोबर चालत , नवीन युगाच्या नवीन माध्यमांचा अवलंब करून आपल्या माणसांना त्यांच्या गावाच स्पष्ट चित्र कोणत्याही सीमेची तमा न बाळगता दाखवायचं होत. जिथे एखाद्या लेखाला शब्दांचे बंधन नसेल , एखा���्या बातमीला काळाचे बंधन नसेल आणि ज्याच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे अशा वाचक वर्गाला स्थळांचे बंधन नसेल \nआणि यातूनच जन्म झाला ; नवीन तंत्रद्यानाने विकसित झालेल्या जुन्या ते नव्या साऱ्या पार्ल्याची इथ्यंभूत माहिती देणाऱ्या\nखास पार्ल्यासाठी … खास पार्लेकरंसाठी …\nएका चिमुरडया खेडयापासून आजच्या प्रगत गजबलेले पार्ल्यापर्यतची सव्वाशे वर्षांची वेचक आणि वेधक वाटचाल उलगडेल फक्त एका click वर आणि पार्ल्याची इत्थंभूत माहिती\nबहुरंगी बहुढंगी पार्ल्यावर एक प्रकाशझोत टाकणारी आमची सदरे…..\nHistory – ऎतिहासीक पार्ले एका दृष्टीक्षेपात\nConstruction – घर स्वप्नांपासून सत्यापर्यत\nEducation – विद्येचे माहेरघर पार्ले\nMatrimonial — शुभमंगल सावधान\nFashion — फँशन विश्वाची सफर\nFinance — सबसे बडा रूपय्या, अर्थकारण पार्ल्याचे\nHealth — गुरूकिल्ली आरोग्याची\nFoods — पुरणपोळीपासून पिझ्झापर्यत\nTraveling — रोम अराऊंड पार्ले\nयासह तुम्ही जाणून घेऊ शकता पार्ल्याच्या महत्वाच्या घडामोडी http://www.securehosting10x.com/thinkmarathi.com च्या पार्ले वृत्तांतमध्ये\nखास पार्लेकरांसाठी तयार केलेली वेब डिरेक्टरी\n(yellow pages of parle ) आता लग्न असो वा सभारंभ, कँटरर्स हवेत की डेकोरेटर्स नाव पत्ते इथे तिथे शोधत बसायची गरज नाही, वेबसाईटवर लाँग आँन करा Link वर click\nकरा आणि पूर्ण List घ्या 2 मिनीटांत तुमच्या डोळ्यासमोर प्रत्येक section मध्ये तुमच्यासाठी ही सोय आम्ही केलेली आहे. मग वाट कसली बघताय, Log on to\n← बँकिंग क्षेत्राची गतिमान वाटचाल – कॅश टू कॅशलेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2019-03-26T09:08:38Z", "digest": "sha1:QRWCXNFAI4LH7FB2SFQMJZQ5B7LAX6AL", "length": 4451, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "ऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब\nऑक्सफर्ड विद्यापीठ क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या ऑक्सफर्ड शहरामधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा क्रिकेट संघ आहे. या संघाला १८२७ पासून प्रथम श्रेणी संघाचा दर्जा आहे.\nइंग्लंड प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nडर्बीशायर · ड्युरॅम · एसेक्स · ग्लॅमॉर्गन · ग्लाउस्टरशायर · हँपशायर · केंट · लँकेशायर · लीस्टरशायर · मिडलसेक्स · नॉर्थम्पटनशायर · नॉटिंगहॅमशायर · सॉमरसेट · सरे · ससेक्स · वॉरविकशायर · वूस्टरशायर · यॉर्कशायर\nएमसीसी · कॅंब्रिज विद्यापीठ · ड्युरॅम विद्यापीठ · लोघोब्रो विद्यापीठ · ऑक्सफर्ड\nइंग्लंडचे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी २०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2019-03-26T07:59:21Z", "digest": "sha1:3NZXVHXKEXXV6JE2OONGA6WFR6KHYS43", "length": 4554, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२०४ मधील मृत्यू‎ (१ प)\n► इ.स. १२०४ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १२०४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१३ रोजी ०१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/manoj_satvi/page/196/", "date_download": "2019-03-26T08:32:13Z", "digest": "sha1:QQT7MBRU5TAPG7UGN4XV7QHYQN7KGQJJ", "length": 16164, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "SAAMANA.COM | Saamana (सामना) | पृष्ठ 196", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n2346 लेख 0 प्रतिक्रिया\nडोळ्यांच्या काळजीसाठी व्हॉट्सअॅपचे नवे फीचर\n मुंबई युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने वेळोवेळी नवीन फीचर आणले आहेत. आताही युजर्सच्या डोळ्यांची काळजी घेत व्हॉट्सअॅप खास फीचर दाखल करण्याच्या तयारीत...\nगांजावरून पोलिसांनी बॉलीवूड अभिनेत्याचे कान उपटले\n मुंबई गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर राहिलेला अभिनेता उदय चोप्रा बेताल ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आलाय. मारिजुआना म्हणजे गांजाला कायदेशीर मान्यता द्या अशी...\nपतंजलीचे आता टेट्रापॅकमध्ये दूध येणार, महानंद डेअरी करणार पॅकिंग\n मुंबई बिस्कीट, टुथपेस्ट, सौदर्यप्रसाधनांबरोबरच पतंजलीचे दूध आता टेट्रापॅकमध्ये बाजारात येणार आहे. शुद्ध गाईच्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपर्यंत...\nप्लॅस्टिकबंदीच्या कारवाईत सर्वसामान्यांना मदतीचे अधिकार\n मुंबई एखाद्या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री होत असेल किंवा प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा करून प्लॅस्टिक किंवा थर्माकोलबंदी धाब्यावर बसवली जात असेल तर राज्यातल्या...\nबेकायदा होर्डिंगची पालिकेला डोकेदुखी ‘समर्थकां’च्या विरोधामुळे कारवाई करण्यात अडथळे\n मुंबई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाक्यानाक्यावर लावलेले बेकायदा शुभेच्छा फलक पालिकेला डोकेदुखी ठरले आहेत. कारवाईसाठी जाणाऱ्या पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधितांच्या ‘समर्थकां’च्या विरोधाचा सामना करावा...\nश्रीदेवीच्या पुतळ्याचे जान्हवीच्या हस्ते अनावरण\n मुंबई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या स्मरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण श्रीदेवीची कन्या जान्हवी हिच्या हस्ते होण्याची शक्यता आहे....\nपोलिसाची अशीही संवेदनशीलता, सोशल मीडियावरील आवाहनाला दिला प्रतिसाद\n चंद्रपूर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत एका गरजू गरोदर महिलेचे प्राण वाचविले...\nपेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता- आठवले\n मुंबई पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर टिकेचे धनी झालेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दिलगिरी व्यक्त केली...\nकिल्लारी कारखान्याची तज्ज्ञांकडून पाहणी, याच हंगामात कारखाना सुरू होणार\n किल्लारी औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली आहे. कारखान्यातील मशिनरीची डागडुजीचे काम तसेच परिसर साफसफाई करून...\nबीएमडब्ल्यूने आणली जगातील पहिली स्वयंचलित बाइक\n बर्लिन बीएमडब्ल्यूने जगातील पहिली स्वयंचलित बाईक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सादर केली आहे. बीएमडब्ल्यू मोटोरेड आर 1200जी एस असे या बाइकचे नाव ठेवण्यात आले...\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 ध��वांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/SEK/CHF/1", "date_download": "2019-03-26T08:28:29Z", "digest": "sha1:ZVT3GZPRP5R4NFWOZC7J6E6WI2RFC4AX", "length": 8049, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "स्वीडिश क्रोनोरमधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nस्वीडिश क्रोनोरमधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनि���्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/16/Article-on-mahabharat.html", "date_download": "2019-03-26T08:06:07Z", "digest": "sha1:2XDG5B3D2LH5QS73WOFNYW3JHIPT4IHB", "length": 8282, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " अर्जुनास दृष्टांत अर्जुनास दृष्टांत", "raw_content": "\nकृष्ण आपल्या मंचकावर निद्रेची वाट पाहात बसून होता, पण त्याला काही केल्या झोप येत नव्हती. त्याने आपला सारथी दारूक यास बोलावून घेतलं आणि त्यास म्हणाला, “दारूका, अर्जुनाने घेतलेली शपथ तुला ठाऊकच आहे, पण तो जयद्रथास ठार करू शकेल कीनाही, याबाबत मी साशंकच आहे. कारण, त्याला भिडणारे सारे योद्धे एकाहून एक भयंकर आहेत. शिवाय, आता दक्षिणायन सुरू असल्यामुळे सूर्यास्तही लवकर होतो. त्यामुळे त्याला वेळ कमी मिळणार आहे. मला त्याची खूप चिंता लागून राहिली आहे. जर तो जयद्रथापर्यंत पोहोचू शकला नाही तर त्याला अग्निप्रवेश करावा लागेल आणि जिथे अर्जुन नाही त्या जगात मलाही राहायचे नाही. मला माझी शपथ मोडून उद्या लढावे लागेल, असे वाटते. तू माझी सारी आयुधे रथात आणून ठेव. मला अर्जुनाहून माझी प्रतिज्ञा काही मोलाची नाही. मी ती मोडेन. माझे सुदर्शन चक्र आणि माझी कौमोदकी गदा यांचा मी उद्या प्रयोग करेन. माझे सारंग हे धनुष्यदेखील रथात आणून ठेव. रथावर गरुड ध्वज लाव. वालाह्क, शैब्य, मेघापुश्प आणि सुग्रीव या माझ्या उत्कृष्ट घोड्यांना रथास जोड. घोड्यांना चिलखत घाल आणि तुही चिलखत घाल. मी उद्या पराक्रमाची शर्थ करीन आणि माझ्या अर्जुनाचे प्राण वाचविन.” यावर दारूक म्हणाला, “प्रभू, तुम्ही त्याच्याबरोबर असताना अर्जुन पराजित होऊच शकत नाही. तो नक्कीच यशस्वी होईल. पण तरीही मी सारे तयार ठेवतो.”\nइकडे अर्जुनही शय्येवर पडला होता, पण त्यालाही झोप लागत नव्हती. ‘अविचाराने प्रतिज्ञा केलीस,’ हे कृष्णाचे शब्द त्याला सारखे आठवून तो अस्वस्थ होत होता. त्याची झोप अस्वस्थ झाली आणि त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्यात कृष्ण वितळून जातोय,असे दिसले. स्वप्नात कृष्ण त्याला म्हणाला,“अर्जुना, चिंता माणसाला जाळत असते, तेव्हा तू चिंता करणे सोड. ती तुला दुर्बल करेल.” अर्जुन म्हणाला, “कृष्णा, मी जर माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर मला अग्निप्रवेश करून मरावे लागेल.” यावर कृष्ण म्हणाला, “तू पाशुपत अस्त्र विसरलेला दिसतोस मला अग्निप्रवेश करून मरावे लागेल.” यावर कृष्ण म्हणाला, “तू पाशुपत अस्त्र विसरलेला दिसतोस उद्या तू त्या अस्त्राचा वापर जयद्रथावर कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून शंकराची प्रार्थना कर.” अर्जुनाने त्याचे ध्यान केले आणि एकदम एक अद्भुत अनुभव त्याला आला. तो कृष्णाबरोबर आभाळात उडतो आहे, असे दिसले. ते दोघे एका चमकदार पर्वतावर आले, जिथे शंकराचे दर्शन त्यांना घडले. सहस्त्र सूर्यांचे तेज शंकराचे होते. ते त्याला वंदन करीत होते. प्रसन्न होऊन शंकराने विचारले, “तुमची काय इच्छा आहे उद्या तू त्या अस्त्राचा वापर जयद्रथावर कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून शंकराची प्रार्थना कर.” अर्जुनाने त्याचे ध्यान केले आणि एकदम एक अद्भुत अनुभव त्याला आला. तो कृष्णाबरोबर आभाळात उडतो आहे, असे दिसले. ते दोघे एका चमकदार पर्वतावर आले, जिथे शंकराचे द���्शन त्यांना घडले. सहस्त्र सूर्यांचे तेज शंकराचे होते. ते त्याला वंदन करीत होते. प्रसन्न होऊन शंकराने विचारले, “तुमची काय इच्छा आहे मी ती पूर्ण करीन.” अर्जुन म्हणाला, “मला ते विख्यात पाशुपत अस्त्र हवे आहे.” शंकर म्हणाले, “अमृताच्या तळ्यात मी ते ठेविले आहे, तुम्ही तिथून ते घेऊ शकता.” मग शंकराचे अनुयायी त्यांना त्या तलावाकडे घेऊन गेले. तलावात त्यांना एक महाभयंकर साप दिसला आणि आग ओकणारा हजारो फणे असलेला दुसरा सापदेखील दिसला. कृष्ण आणि अर्जुन यांनी रुद्रपठण केले, तेव्हा त्या सापांचे आकार बदलून धनुष्यबाण दिसले. ते घेऊन मग दोघे पुन्हा श्री शंकराकडे गेले. अचानक शंकराच्या अंगातून एक लाल डोळ्यांचा आणि काळ्या निळ्या केसांचा ब्रह्मचारी प्रकटला. त्याने ते धनुष्यबाण हाती घेऊन कसे वापरायचे ते दाखवले. शंकर स्वत: पाशुपत अस्त्राचे मंत्र उच्चारत आहेत, असे त्यांना दिसले. मग त्या ब्रह्मचाऱ्याने ते धनुष्यबाण पुन्हा तलावात सोडून दिले. शंकरास वंदन करून कृष्ण आणि अर्जुन पुन्हा सैन्यातळावर परतले. ते विचित्र स्वप्न हा अर्जुनास एकप्रकारे शुभ दृष्टांतच होता, असे म्हणायचे\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shirdi-ladoo-making-work-stop-no-salery-no-work/", "date_download": "2019-03-26T08:10:59Z", "digest": "sha1:X222PMFWGNUC2MIG4GWM7AOEXRQTLTJ7", "length": 14600, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "पगार न मिळाल्याने शिर्डीतील प्रसाद लाडू बनविणाऱ्यांचे ‘काम बंद’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nपगार न मिळाल्याने शिर्डीतील प्रसाद लाडू बनविणाऱ्यांचे ‘काम बंद’\nदोन महिन्यांपासूनचा पगार न मिळाल्याने साईबाबा संस्थानमधील लाडू बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसाद लाडू बनविण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे संस्थानने लाडूविक्री बंद केल्याने साईभक्तांना लाडू प्रसादाविनाच परतावे लागत आहे.\nनाशिक येथील यशोधरा महिला औद्योगिक संस्थेने साईबाबा संस्थान व्यवस्थेकडून लाडू तयार करून त्याची पॅकिंग करण्याचा ठेका घेतला आहे. यासाठी शेकडो कर्मचारी रात्रंदिवस येथे राबत आहेत, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीने या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन अदा केले नाही. वेळोवेळी मागणी करूनही ठेकेदाराकडून आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी बुधवारी काम बंद करण्याचा निर्णय घेऊन ठेकेदाराविरोधात प्रसादालयासोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. साईबाबांच्या दरबारी आलेला प्रत्येक भाविक परत जाताना प्रसाद लाडूचे एक पाकीट घेऊनच जातो. दिवसेंदिवस या प्रसादाची मागणी वाढत असून यासाठी साईबाबा संस्थानमध्ये स्वतंत्र विभाग आहे. बुंदी तयार करून तिचे लाडू बनवणे, तसेच त्याचे पॅकिंग करण्याचे काम संस्थान ठेकेदाराकडून करून घेते तर विक्रीचे काम संस्थानच्या माध्यमातून चालते.\nया आंदोलनामुळे प्रसादालयात मोठय़ा प्रमाणात बुंदी तयार असून तिचे पॅकिंग न झाल्याने सध्या लाडू काऊंटरवर विक्रीसाठी लाडू पॅकेट उपलब्ध नाहीत. त्यामुळे साईभक्तांना प्रसादाविनाच परतावे लागत आहे. लाडू प्रसाद मिळेल या अपेक्षेने अनेक भक्त ताटकळत उभे पाहून लाडूविक्री सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. हातावर काम करून पोट भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संस्थेवर संस्थान काय कारवाई करणार याकडे साईभक्तांचे लक्ष लागले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nपुढीलदारू पिऊन गाडी चालवणारे सुसाईड बॉम्बर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5041972608599109095&title=Homage%20to%20Martyrs&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:10:38Z", "digest": "sha1:6IEITCRGAV3BEEEA27SGPSFID7CIXYYL", "length": 8284, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज’", "raw_content": "\n‘पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज’\nहिमायतनगरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून शहीद जवानांना ��्रद्धांजली\nहिमायतनगर : ‘काश्मिरातील पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, ’ असे प्रतिपादन शिवसेनेचे हिमायतनगर तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी केले.\nदहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता परमेश्वर मंदिर परिसरात सर्व जण जमले होते. या वेळी वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, दहशतवाद्याचा पुतळा जाळून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.\nया वेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, मुन्ना जन्नावार, शहराध्यक्ष प्रकाश रामदिनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, प्रसाद डोंगरगावकर, रमेश कोमावार, पापा पर्डीकर, नाथा पाटील, राम नरवाडे, गजानन चायल, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, विशाल राठोड, बंडू अनगुलवार, गजानन पाळजकर, पमूदादा भोयर, शुभम दंडेवाड, अजय बेदरकर, सालीम शेवाळकर, मंगेश धुमाळे यांच्यासह भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा विविध पक्षांचे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी बांधव या वेळी उपस्थित होते.\nTags: NandedHimayatnagarKunal Rathodहिमायतनगरनांदेडरामभाऊ ठाकरेशिवसेनापुलवामादहशतवादी हल्लापाकिस्तानPulwamaCRPFश्रद्धांजलीनागेश शिंदे\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल हिमायतनगरमध्ये आनंदोत्सव हिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन रक्तदान करून शहिदांना वाहिली श्रद्धांजली हिमायतनगरमधील पाच शिवसैनिक अयोध्येला रवाना बाळासाहेब ठाकरे यांना हिमायतनगरमध्ये अभिवादन\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2019-03-26T08:56:33Z", "digest": "sha1:54WP7IXCROHFG5MK5QQXR5AEAGIIATMZ", "length": 6433, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 9, 2019\nउरण -: पनवेल नजीकच्या उरण शहरातील मिलिंद सोसायटीच्या तळमजल्यावर बिमला तलावनजीक असलेल्या मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आलं आणि त्यांनी आग विझवली आहे.\nया स्फोटात हॉटेलचे शटर उघडण्यासाठी गेलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याचं नावं मनील हिरा (३५) असून तो ७० टक्के भाजला आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षेतील प्रवासी आणि मोटारसायकलस्वार जखमी झाला आहेत. दमर गुल (२४), संगीता ठाकूर (४२) आणि संजय ठाकूर (५४) अशी यांची नावे आहेत.\nTags: #मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक #सिलिंडरचा स्फोट\n2018 मध्ये शहरात 2 हजार 414 वेळा वाजला अग्निशमनचा सायर\nठाण्यात ''वृक्षवल्ली 2019''चे 11 वे भव्य प्रदर्शन नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/contact_us.php", "date_download": "2019-03-26T08:59:35Z", "digest": "sha1:ISKJ3MB5F5P3SLJ7W6HRSNHZANOBZ25X", "length": 2457, "nlines": 44, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5709340251866378798&title=International%20Women's%20Day%20celebrated%20in%20Ruby%20Hall%20Clinic&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:10:04Z", "digest": "sha1:MFJHHACLVU7RPLJXW36R4HDWOEQK5Y2L", "length": 6477, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रुबी हॉल क्लिनिकमध्ये महिला दिन साजरा", "raw_content": "\nरुबी हॉल क्लिनिकमध्ये महिला दिन साजरा\nपुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॅबोरेटरी आणि क्वालिटी विभागाच्या संचालिका नीता मुन्शी, कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरच्या प्रशासन प्रमुख शुभदा क्रुझ आणि रूबी हॉल क्लिनिकमधील सामाजिक कार्यविभागाच्या प्रमुख सुरेखा जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.\nयामध्ये मार्गदर्शनाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचाही समावेश होता. या वेळी महिलांना शारीरिक, मानसिक आरोग्य, स्वावलंबन याविषयी मा��्गदर्शन करण्यात आले. या वेळी गाण्याच्या भेंड्या, नृत्य, गायन आदी कार्यक्रमांमध्ये महिला कर्मचारी, डॉक्टर्स यांनी उत्साहाने भाग घेतला.\nTags: पुणेरुबी हॉल क्लिनिकआंतरराष्ट्रीय महिला दिन २०१९सुरेखा जोशीमहिला आरोग्यPuneRuby Hall ClinicInternational Women’s Day 2019HealthSurekha JoshiBOI\n‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र ‘पैसे नव्हे, तर माणुसकीच्या आधारावर जगले पाहिजे’ लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी ‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ ‘व्यायाम व सकस आहाराने मधुमेहावर नियंत्रण शक्य’\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/8/powerful-women-politicians-of-Maharashtra.html", "date_download": "2019-03-26T07:53:46Z", "digest": "sha1:SXSREZVARQB7IS7IU5D77HMEA4TVF5IZ", "length": 8040, "nlines": 27, "source_domain": "mahamtb.com", "title": " Woman’s Day Special : रणरागिणी महाराष्ट्राच्या राजकारणातील Woman’s Day Special : रणरागिणी महाराष्ट्राच्या राजकारणातील", "raw_content": "\nWoman’s Day Special : रणरागिणी महाराष्ट्राच्या राजकारणातील\n८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रातदेखील महिला दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कार्यरत असून तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राजकारण क्षेत्रही याला अपवाद नसून महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. आज घडीला अनेक महिला राजकारणी राजकीय मैदान गाजवत आहेत. म्हणूनच आज महिला दिनाचे औचित्य साधून सध्याच्या घडीला प्रतिथयश महिला राजकारण्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ...\nपूनम महाजन हे मराठी नाव सध्या देशभरात चर्चिले जाणारे नाव आहे. महाजन या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला केला होता. त्यांना राजकारणाचा वसा आपल्या वडिलांकडून म्हणजेच स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून जरी मिळाला असला तरी त्यांची आजपर्यंतची कारकीर्द ही स्वकर्तुत्वाने उभी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या भाजपचा राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख चेहरा झाल्यास आश्चर्य वाटायला नको.\nमाजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या अशी पंकजा मुंडे-पालवे यांची ओळख असली तरी महाराष्ट्रातील महिलांचे आणि बहुजनांचे धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण मंत्रालयाचा कारभार पाहातत. भारतीय युवा मोर्चापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. महाराष्ट्रात त्यांचा चांगला प्रभाव असून बहुजन व वंचित वर्ग त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या रूपात पाहतो. महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याची आपली क्षमता असल्याचे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखविले आहे.\nसुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला मोर्चाचे त्या नेतृत्व करत असून एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. सुरुवातीच्या काळात त्यांना राजकारणाची आवड नव्हती. मात्र, २००९ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत लोकसभेत प्रवेश केला होता. घरातून राजकारणाचा वारसा असला तरी, त्यांनी स्वकर्तुत्वाने जनतेच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.\nडॉ. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या असून शिवसेनेतील एक महत्वाचे नाव आहे. राज्यातील महिलांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या हक्कासाठी त्या सतत लढा देत आल्या आहेत. राजकारांसोबतच त्यांनी गेली १७ वर्षे पूर्ण वेळ सामाजिक कामासाठी व लिखाणासाठी दिला आहे. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयावर त्यांनी आतापर्यंत तब्बल ५०० च्या वर व्याख्याने दिली आहेत. स्त्री आधार केंद्र व क्रांतीकारी महिला संघटनेच्या त्या संस्थापक - अध्यक्षा आहेत.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका ���जकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/22", "date_download": "2019-03-26T08:11:43Z", "digest": "sha1:3ZJBN4WKFEPZN25CQTDL3Y653TLOS3AI", "length": 17323, "nlines": 246, "source_domain": "misalpav.com", "title": "भाषा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nRead more about भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न\nशाली in जनातलं, मनातलं\nऊद्यापासून ग्रेड परीक्षा असल्यामुळे तिन दिवस कॉलेजला सुट्टी होती. आम्ही सरांकडून लॅबमध्ये काम करायची परवानगी घेवून ठेवली होती, त्यामुळे कंटाळा यायचा फारसा प्रश्न नव्हता. कॉलेज सुटायच्या अगोदर दहा मिनिटे सखाराम सगळ्या वर्गांमधून सर्क्यूलर फिरवून गेला होता. ग्रेड परिक्षा झाल्यानंतर या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विषय होता ‘हुंडा-एक वाईट प्रथा’. त्यामुळे जोशीसर फार उत्साहात होते. विषय लक्षात घेता, मुलिंनी यात खासकरुन भाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा होती. तरीसुध्दा याही वर्षी कप आमच्याच कॉलेजकडे रहावा म्हणून त्यांनी मला आणि शामला तयारी करायला घरी बोलावले होते.\nकिसन शिंदे in जनातलं, मनातलं\nमिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस.\nपण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली.\nबोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली \nRead more about बोकाशेठना श्रद्धाजली \nच वै तु हि\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nसध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.\nश्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप\nसाहित्य संपादक in जनातलं, मनातलं\nअनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे.\nसालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते. लेखकांनी उत्स्फूर्तपणे आपण केलेल्या प्रयोगांचे, प्रकल्पांचे, स्वनिर्मितीचे लेख पाठवले.\nRead more about श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप\nबोली बोली बायका बोली\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nआम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या \nचुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....\nव्याकरणबिकरण... हे काय असते\nआम्ही बोलतो अनंत बोलीतून ....\nपण बोली आमची जपून ठेवतो....\nअर्थाचा पण अनर्थ करू....\nखिल्ली तुमची सहज उडवू\nपण तुटका संसार नेटका करू....\nRead more about बोली बोली बायका बोली\nचिवताई आणि कावळ्याची गोष्ट : मराठी भाषेत \nविवेकपटाईत in जनातलं, मनातलं\n(भाषा एका नदी सारखी आहे, सोबतीचे नदी, नाले समाहित करून सतत पुढे जाणारी- दिल्लीतली एक आई आपल्या बाळाला गोष्ट सांगत आहे)\nएक होती चिव. तिचे काय नाव होते, स्पैरो. एक होता काऊ त्याचे नाव होते क्रो. एकदा काय झाले. काऊचा बंगलो पाऊसात डेमज झाला. काऊ चिवताईच्या घरी गेला आणि दार वाजवले, \"स्पैरो स्पैरो ओपन द डोर\".\nस्पैरो म्हणाली, \"थांब मी आपल्या बाळाची मालीशी-मालीशी करते\", प्लीज वेट.\nथोड्या वेळानी क्रो पुन्हा दार वाजविले, \"स्पैरो स्पैरो ओपन द डोर\".\n\"थांब मी आपल्या बाळाची न्हाई न्हाई करते\", प्लीज वेट.\nRead more about चिवताई आणि कावळ्याची गोष्ट : मराठी भाषेत \nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nRead more about भारतातील भाषासमृध्दी\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nRead more about प्रवाहीत ती भाषा...\nमीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nमला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक\nमी: \"एक कणीस भाजून दे\nमला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, \"फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको\nपण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...\nRead more about मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2698093", "date_download": "2019-03-26T08:00:39Z", "digest": "sha1:STE3FBK5TXLBZNNFBXIRYA2MK3W2JAWO", "length": 12157, "nlines": 56, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मिमलट्रेटसह विक्री पाइपलाइन भरणे", "raw_content": "\nमिमलट्रेटसह विक्री पाइपलाइन भरणे\nकमीतकमी आम्ही जुन्या शालेय विक्रीचा वापर नवीन-शाळा सोशल मिडिया पर्यंत पोहोचतो. त्याच्या उत्कृष्ट वेळी, संप्रेषण तंत्रज्ञानातील सर्वात मोठया क्रांतीपैकी एक सोशल मीडिया आहे, ज्यामुळे जगभरातील लोक एकमेकांना जोडण्यासाठी सक्षम बनले आहेत. सर्वात वाईट वेळी, सेल्समॅनसाठी आमचे एक खेळ आहे जे आम्हाला पिच पाठविते.\nSemaltेट मीडिया आणि विक्री एकत्र काम करत नाहीत. विकसन हे नाटकांमधून येते तेव्हा सामाजिक अशा सर्व सामाजिक कारकांमुळे सामाजिक सर्किट मिळते.\nसेल्स आणि सोशल एनसिटेटिकल आहेत काय\nजेव्हा कोणी तुम्हांला विक्री करत असेल, तेव्हा आपण आपल्या संरक्षणाखाली काम केले पाहिजे - for vaping. सोशल मीडियाला जादूटोणाचा अनुभव मिळाल्यानुद्धा त्याच्या क्षमतेची क्षमता आहे, ज्या लोकांशी आपण सहभागी आहात त्यांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू शकतो.\nबर्याच संघटनांनी वापरलेल्या पारंपारिक विक्री पद्धतींमध्ये संभाव्य लीड्सची सूची घेणे आणि त्यांना नि��्यातून कॉल करणे समाविष्ट आहे. खरं तर, याला \"थंड कॉल म्हणतात\" \"आणि तेथे बरेच सुलभ पुस्तके उपलब्ध आहेत ज्यामुळे ते अगदी सोपा वाटते, बहुतेक विक्री लोकांच्या अंतभार्गात\" थंड कॉलिंग \"चा उल्लेख करा आणि आपल्याला कदाचित चिंता तत्काळ चिन्हे दिसतील\nत्यामागे एक चांगला कारण: खूप कमी लोक थंड कॉल प्राप्त आनंद - आणि अशा प्रकारे कॉलर थोडी पावती असल्याचे कल, किंवा अगदी अशिष्ट इतका नकार सहन करण्यासाठी विक्री व्यक्तिमत्वात एक मजबूत व्यक्तिमत्व घेते.\nकल्पना अशी की ठराविक ठराविक कॉलमुळे सभा होणार आहेत, आणि नंतर काही विशिष्ट बैठका घेऊन आणखी एक बंद होणारे सौदे होतील\nमी हे ऐकले आहे की \"नंबर गेम \"व्यावसायिक सेवांमध्ये, गुंतागुंतीची विक्री आणि बी 2 बी, मी या पद्धतीचा कार्य देखील पाहिला आहे. समतोल सर्व, योग्य व्यक्ती समोर इतरथा मिळणे फार कठीण होऊ शकते\nबर्याच विक्री लोक त्यांच्या पारंपारिक विक्री दृष्टिकोन पुढे मिमल करण्यासाठी वापरतात. थंड कॉलचे सममूल्य समतुल्य पाहण्यासाठी हे असामान्य नाही. \"अरे @so_and_so, मला वाटते आपण निळ्या विजेट्स बद्दल बोलत आहात. Acme कॉर्प ग्रेट ब्लू विजेट आहे मी तुम्हाला कॉल करु शकेन का मी तुम्हाला कॉल करु शकेन का\nSemaltेट, विक्री व्यक्ती अधिक सूक्ष्म आहे - जेव्हा कोणीतरी त्यांचे अनुसरण करतो तेव्हा ते त्यांचे संदेश स्वयंचलित प्रतिसादांमध्ये ठेवतात. किंवा त्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये विक्री संदेश ठेवले.\nजे काही असो, ते विक्रीच्या माणसांसारखे काम करत आहेत. Semaltेट, बर्याच लोकांना चांगल्या जुन्या विक्रीसारख्या सुगंधी वासांसारख्या घाणेरड्या गोष्टींना न आवडणारी प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nविक्री-केंद्रित स्वयं-प्रचारित ट्वीटसाठी मिमलचा वापर करणे सोशल मिडियाच्या प्रतिध्वनीस कारणीभूत आहे, परंतु अनेक कंपन्यांनी नाटकीय विक्रीत वाढ केली आहे जी मिमल व्यवहारांकडे परत शोधली जाऊ शकतात.\nएका व्यवसाय-टू-बिझनेस (बी 2 बी) प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनीने मला ट्विटरवरुन गेल्या वर्षी म्हणजे 25 लाख डॉलर्सपेक्षा अधिक महसूल कमावला आहे (ही एक लाख डॉलर्सची एक वर्षाची कंपनी आहे).\nमग, विक्रीवर प्रत्यक्ष प्रभाव पाडण्यासाठी कंपनी सेमॅटचा उपयोग कसा करू शकते\nआपल्या समुदायांचा एक भाग व्हा.\nव्यक्तीशी खरोखरच कनेक्ट व्हा\nट्विटर चॅटमध्ये सहभागी व्हा\nSemaltेट व्य���स्थापक थंड फोन पाईपलाईन इतकी आकर्षक वाटतात कारण ती सॉसेज-ग्रिडर प्रक्रिया आहे. आपण बर्याच काळापासून आपल्या दररोजच्या कोटाचा कॉल केल्यास आपण परिणामस्वरुप परिणाम -वरून-परिणाम प्राप्त करू शकता.\nक्षेपणास्त्र शक्य झाल्यास आपण वरील क्रियाकलापांची मोजणी देखील करू शकता:\nदररोज पाच लोकांना मदत करा.\nदररोज दीड तासासाठी आपल्या समुदायात सामील व्हा.\nप्रत्येक आठवड्यात तीन ट्विटर चॅटमध्ये सामील व्हा.\nप्रत्येक महिन्याला आपल्या Twitter समुदायासह एका ऑफलाइन मीटिंगमध्ये सहभागी व्हा\nथंड ग्राहकाने ग्राहक येण्यासाठी पाईपलाइन तयार करणे आवश्यक नाही. \"\nएक अन-सेल्स व्यक्ती व्हा\nएखाद्या चांगला शेजारी आणि मित्र कसे व्हायचे हे जाणून घेण्यासाठी केवळ एक नाजूक चतुराईची आवश्यकता असते आणि जेव्हा थोडी विक्री कमी होते\nआणि जर आपण आपल्या स्वत: च्या परिणामकारक मार्गावर ट्विटरच्या अंतर्गत विकल्याचा शोध घेतला असेल तर, सेमट याबद्दल ऐकण्यास आवडेल.\niSemalt पासून लायसेन्स अंतर्गत प्रतिमा वैशिष्ट्य आणि असणारी प्रतिमा.\nया लेखात व्यक्त केलेले मतपरिवेशी लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nरिक ड्रॅगन ड्रॅगनसर्च ऑनलाईन मार्केटिंग मॅन्युअल आणि सोशल मार्केटॉजी (मॅकग्रा हिल 2012) आणि ड्रॅगनसर्चच्या सीईओ / सह-संस्थापक आहेत. तो आपल्या व्यवसायासाठी ऑनलाइन सेमीनारस प्राप्त करण्यासाठी Google साठी एक नियमित स्पीकर आहे ड्रॅगन नेहमी सोशल मीडिया, प्रक्रिया, माहिती आर्किटेक्चर आणि समाजशास्त्र यांच्या अभिसरण विषयी बोलतो.\n(9 2) लोकप्रिय कथा (9 3)\nFacebook पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोच साठी दृश्य-केवळ इंप्रेशन मोजले सुरू करण्यासाठी\nसीएमओला 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगमध्ये सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे\nजेव्हा सोशल मीडियावर ग्राहकांना खसखस ​​लागते तेव्हा ते कसे उत्तर द्यावे\n(9 2) संबंधित विषय\nचॅनेल: सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग कॉलम टिव्ही: मार्केटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-03-26T08:49:04Z", "digest": "sha1:ZNA5DZW2YTX3DEFFM73KYFAYSPUVNYCK", "length": 5631, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसई-विरार - विकिपीडिया", "raw_content": "\nवसई-विरार महाराष्ट्राच्या मुंबई शहराचे दूरचे उपनगर आ���े. वसई ,विरार आणि नालासोपारा शहराचे काम वसई-विरार महापालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय विरार येथे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nठाणे महानगरपालिका - नवी मुंबई महानगरपालिका - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका - मीरा-भायंदर महानगरपालिका - भिवंडी-निजामपूर महानगरपालिका - उल्हासनगर महानगरपालिका - वसई-विरार महानगरपालिका -\nपुणे महानगरपालिका - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका - कोल्हापूर महानगरपालिका - सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका - सोलापूर महानगरपालिका -\nनाशिक महानगरपालिका - अहमदनगर महानगरपालिका - मालेगाव महानगरपालिका -\nऔरंगाबाद महानगरपालिका - नांदेड-वाघला महानगरपालिका - लातूर महानगरपालिका -\nनागपूर महानगरपालिका - अमरावती महानगरपालिका -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-enws-farmer-suicide-bhondawedeadi-51388", "date_download": "2019-03-26T09:19:07Z", "digest": "sha1:3462GLWGUJFJA2P4HHGLL4B66KGFRNEZ", "length": 13386, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune enws farmer suicide in bhondawedeadi भोंडवेवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nशुक्रवार, 9 जून 2017\nसुपे - भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची गेल्या दीड महिन्यात तालुक्‍यातील ही चौथी घटना आहे.\nसुपे - भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) या शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आह��. कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची गेल्या दीड महिन्यात तालुक्‍यातील ही चौथी घटना आहे.\nया घटनेची माहिती हनुमंत शिंदे यांचे बंधू सुनील पांडुरंग शिंदे यांनी पोलिसांना दिली. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिंदे यांच्या मुलीला जाग आली, तेव्हा शिंदे घरात नव्हते. त्यांचा शोध घेतला असता, जवळच असलेल्या दीपक भोंडवे यांच्या शेतात ते मृतावस्थेत आढळून आले. शेतीकर्ज व मुलीच्या लग्नाविषयी गेल्या आठवड्यात बंधूंनी चर्चा केल्याचे खबरीत म्हटले आहे.\nशिंदे अत्यल्पभूधारक शेतकरी असून, त्यांची दोन एकर शेती आहे. या शेतीसाठी भोंडवेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून व येथील बचत गटाकडून कर्ज घेतले आहे.\nसुप्रिया सुळे यांच्याकडून सांत्वन\nदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्यातील ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. मुलींच्या शिक्षणाची काळजी करू नका, असे सांगून धीर दिला. सरकारने तातडीने शेतीकर्ज माफीचा निर्णय घेऊन शेतमालाला हमीभाव देण्याची गरज व्यक्त केली.\nमार्चमध्येच \"मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर\nजळगाव ः आठवडाभरापासून जळगावचे तापमान वाढतच होते. जळगाव परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने साधारण आठवडाभरापासून तापमान 38 अंशांवर स्थिरावलेले होते. परंतु...\nरणधुमाळीचे नव्हे; पुणेकरांना वेध लागले 'रन'धुमाळीचे\nसध्या आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी पुण्यातील सोसायट्यांची \"रन'धुमाळी सुरू आहे. मुख्य म्हणजे ही रनधुमाळी आयपीएलच्याच...\n#DogBite रेबिज इंजेक्‍शनसाठी रुग्णांची ससेहोलपट\nपुणे - रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे... कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जाच आणि उद्या या... आता ‘लंच ब्रेक’ झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची...\nLoksabha 2019 : मनसेच्या मतांवर डोळा\nपुणे - लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याने त्यांच्या मतांवर भाजप आणि काँग्रेसचा डोळा आहे. आपल्या पारंपरिक...\nसकाळी अगदी उत्साहात गेलेली \"वीणा' संध्याकाळी अगदी निराशेने परतली. तिची आज गाण्याची स्पर्धा होती, स्पर्धेत काय झालं हे तिच्या चेहऱ्यावर वाचता आलं मला...\n'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' वाहनांना आता सक्तीची ; 1 एप्रिलपासून अंमलबजावणी\nपुणे : 1 एप्रिलनंतर उत्पादीत होणाऱ्या दुचाकी आणि चारच��की वाहनांना 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसविणे सक्तीचे होणार आहे. राज्य सरकारच्या परिवहन आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/india-news-maharashtra-news-modi-cabinet-modi-sarkar-narendra-modi-bjp-government-sakal-1", "date_download": "2019-03-26T08:57:00Z", "digest": "sha1:7UPDVOCYEFUYY4O6IEICIMHYPF2RSSC3", "length": 13773, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "India News Maharashtra News Modi Cabinet Modi Sarkar Narendra Modi BJP Government Sakal esakal Infrastructure हायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nहायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य\nशुक्रवार, 26 मे 2017\nगेल्या तीन वर्षांत सरकारने देशभरात महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले. आता जलद वाहतुकीसाठी हायस्पीड नेटवर्क निर्माण केले पाहिजे...\nकेंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पहिल्या तीन वर्षांत देशभरात महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले. त्यामध्ये विविध प्रकारच्या भरीव कामांचा आवर्जून उल्लेख करता येईल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण होत आहे. त्यामुळे पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. रेल्वेचा कायापालट सुरू झाला आहे. वातानुकूलित लोकल आणि अद्यायावत तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येत आहे. जल वाहतूक आणि बंदरांचा विकास देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प पर्यावरणाचे नुकसान करणारा आणि निरुपयोगी ठरणार आहे.\nवाहतुकीचे नियम तोडल्यास केवळ दंड आकारून उपयोग नाही. प्रमुख शहरांमधील वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याने बेलगाम वाहनचालकांना पोलिस, लोकांनी शिस्त लावली पाहिजे. त्यासाठी कॉंग्रेस सरकारने जी धोरणे राबवली तीच धोरणे मोदी सरकार राबवत आहे. गेल्या 20 वर्षांत रेल्वे क्षेत्रामध्ये तरतूद कमी झाली आहे. रस्ते वाहतुकीवर अधिक लक्ष देण्��ात आले असले तरी वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नाही. जलद वाहतुकीसाठी रेल्वेचे हायस्पीड नेटवर्क निर्माण केले पाहिजे. मुंबई, बंगळुरू, कोलकता, दिल्ली या मार्गांवर हायस्पीड रेल्वे जाळे उभारले पाहिजे. यांसह सागरी वाहतुकीवर अधिक लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. मुंबई-कोचीन, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकता या जलमार्गावर वाहतूक सुरू झाली पाहिजे. त्याचप्रमाणे नदी मार्गाने प्रमुख मोठी शहरे जोडून जल वाहतूक सुरू करता येईल.\nसरकारच्या कामगिरीला दिलेले गुण : 5 पैकी 5\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nमुंबई - देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/24", "date_download": "2019-03-26T08:09:20Z", "digest": "sha1:EJROWD5URJNQGHMLRPLCVVCL3TVND2MJ", "length": 21633, "nlines": 278, "source_domain": "misalpav.com", "title": "प्रतिशब्द | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nच वै तु हि\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nसध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.\nऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा\nकौशिक लेले in जनातलं, मनातलं\nअमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते.\nत्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे.\n२ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- \"क्रियापद रूपावली\". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.\nRead more about ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा\nपाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nसंकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..\nमयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...\nराघव : मी कशाला गप्प बसू.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...\nसंकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..\nराघव : तुला म्हणतोय तुला..\nमयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..\nसंकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..\nराघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...\nमयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..\nसंकेत : मी काय म्हणतो\nराघव : काय म्हणतोस तु\nसंकेत : हेच्या आयलां...\nमयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..\nRead more about पाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मना��लं\n\" अहो ऐकताय ना\n\" नाही.. कानात तेल ओतलयं मी..\"\n\" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..\"\n\" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का\n\" ओ.. झोपताय काय.. आज काय आहे माहीत आहे ना.. आज काय आहे माहीत आहे ना\n\" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..\"\n.. चला ना जाऊया आपण पण..\"\n\" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..\"\n\" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..\"\n\" बरं मग, तू जाऊन ये \"\n\" मी एकटी नाही जाणार..\"\nचायना आणि चुंबी (२)\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nRead more about चायना आणि चुंबी (२)\nचायना आणि चुंबी १\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nRead more about चायना आणि चुंबी १\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिच��त्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nखेडूत in जे न देखे रवी...\nघेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'\nमी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया \nएक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको\nबक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको\nपास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही\nकेटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही\nलावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली\nकोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही\nवागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी\nसांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी\nम्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\nपराग देशमुख in जे न देखे रवी...\nअजून एक काव्यकथा घेऊन आलोय,\nअजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.\nअंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,\nउंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |\nगारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,\nजुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||\nम्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\nकथाकविताप्रेमकाव्यमुक्तकप्रतिशब्दशब्दक्रीडासाहित्यिकprayogकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविराणीकरुण\nRead more about म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....\n{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nअभ्या.. in जनातलं, मनातलं\n\"याड लागलं, याड लागलं\" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.\nनंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता\nआता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.\nRead more about {मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया ��जच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/marathi/devasthan-events.php", "date_download": "2019-03-26T08:32:30Z", "digest": "sha1:LMR36IK6HSYBEV26374KFQ6GPD7U276Y", "length": 11098, "nlines": 46, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nश्री त्र्यंबकराजांच्या तिनही पूजेबद्दल\nश्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा - अर्चन - तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे चालु आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक - अर्चन - पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.\nह्या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मुठ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ.स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल. शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. या साधनेत शिवोभुत्वा शिवंयजेत म्हणजेच साधक स्वत: शिवरुप होऊन स्वत:चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो.\nवसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असतांना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज स्पंद करिका म्हणून प्रसिध्द आहे. हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असुन या स्पंद कारिकेमध्ये आध्यात्मशास्त्राचे अत्यंत गुढ असे ज्ञान दिलेले आहे. जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा.\nपेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली, व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली. पेशव���यानंतर इंग्रंज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह.या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहेत. ह्या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्या पूजेमध्ये तिनही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात.\nचैत्र पाडव्यास पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा असते. ही पूजा विश्वस्त करतात. सायंकाळी देवाची स्वारी असते. संस्थानमध्ये गुढी उभारतात. तसेच ग्रामजोशी पंचांगवाचन करतात.\nवैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो.\nश्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो. पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते.\nभाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विष्वस्तांकडून पार्थिव गणेश मुर्ती बसविली जाते, व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते.\nअश्विन शुध्द अष्टमीस भुवनेश्वरी, कोलंबिका, निलंबिका इ. देवीस साडी, चोळी असते. विजयादशमीस शस्त्र व अवांतर देवता पुजन असते. पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते. सायं. ४ वाजेला देवाची स्वारी सिमोल्लंघनाकरिता निघते. नरकचतुर्थीचे दिवशी पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुन असते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.\nकार्तिक शु. प्रतिपदेस पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुल केली जाते. सायंकाळी ५ वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो. देवास पोशाख असतो. कार्तिक त्रयोदशी, चर्तुदशी व पौर्णिमा हे तीन दिवस किर्तन असते. वैकुंठ चर्तुदशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते. पौर्णिमेच्या दिवशी सांय. ४ वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते. कुशावर्त तीर्थावर पूजा असते. रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी ७.३० वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते. हीपूजा श्री. रूईकर सांगतात.\nमाघ शुध्द पंचमी - वसंत पंचमीस देवास पोशाख असतो. मह���शिवरात्रीचे दिवशी दुपारी ३ वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते. रात्री १० ते १२ किर्तन असते.\nफाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते. धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो. रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो.\nयाप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर्त तिर्थावर पूजा होत असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/save-your-relationship-from-business/", "date_download": "2019-03-26T08:05:12Z", "digest": "sha1:P2PNGYE6WTVQZ4SQR3D723FC7YZCWHQX", "length": 11340, "nlines": 119, "source_domain": "yashwantho.com", "title": "बिझी नात्याला पूर्णविराम नाही, थोडा आराम हवाय! - Yashwantho", "raw_content": "\nबिझी नात्याला पूर्णविराम नाही, थोडा आराम हवाय\nकाय तुम्हाला कधी कधी असं वाटतं का कि तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला कमी वेळ देत आहेत किंवा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा बऱ्याचदा ते अव्हेलेबल नसतात किंवा तुमचा इमोशनल बॉण्ड वीक होतोय.. म्हणजे इन शॉर्ट, तुम्हाला तुमचा पार्टनर खूप जास्त बिझी झालेला आहे असं वाटतंय.\nवेल, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये हा फेज कधी ना कधी येतो . पण प्रत्येकवेळी याचा अर्थ असा होत नाही कि तुमच्या पार्टनरचा तुमच्या मधला इंटरेस्ट कमी झालाय किंवा तुम्ही दूर जाताय .. नो .. बिलकुल नाही..\nलग्नानंतर किंवा रिलेशन एका स्टेबल पॉईंट वर आल्यानंतर आपण नॅचरली आपलं करियर , जॉब लाईफ सेट करण्याकडे किंवा ड्रीम्स अचिव्ह करण्याकडे जास्त लक्ष देतो .. अशावेळी कोणी एकजण किंवा दोघेही जास्त बिझी होणं आणि त्यामुळे इश्युज होणं खूप नॉर्मल आहे. पण प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन हि आहे ना yaar..\nसो हि सिच्युएशन कशी हॅन्डल करायची याचं सिक्रेट पाहूया .\n*टाइम टु डेव्हलप युअर हॉबी*\nजर तुमचा आधीपासून एखादा छंद असेल तर तो जोपासा किंवा नवीन छंद ज्यात तुम्हाला आवड असेल अशा गोष्टी ट्राय करा. उगीच निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा स्वतःला आणि तुमच्या वेळेला प्रॉडक्टिव्ह बनवा. प्रत्येक दिवशी स्वतःच्या आवडीसाठी दिलेला असा थोडासा वेळ निगेटिव्हिटी दूर ठेवतो.\n*फ्रेंड्स सोबत टाइम स्पेंड करा*\nरिलेशनशिपच्या सुरुवातीला आपण फ्रेंड्स पासून थोडे दूर होतो. ते कदाचित आपल्याला समजून घेत असतील पण या फेज मध्ये त्यांना आपल्या लाईफ मध्ये पुन्हा इन्क्लुड करा.. फ्रेंड्स सोबत स्पेंड केलेला टाइम तुम्हाला कॉन्फिडन्स आणि एनर्जी देऊन रिचार्ज करेल.\nत्याच्या मीटिंग्ज मुळे किंवा तिच्या वर्क प्रेशर मुळे लास्ट मोमेंटला प्लॅन कॅन्सल होतोय तर इरिटेशन होणारच .. अशावेळी एक छोटासा वॉक घ्या . ‘एन्झाईटी अँड डिप्रेशन असोसिएशन ऑफ अमेरिका’च्या मते दिवसाला 5 मिनिटांची फिझिकल ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला डिप्रेशन पासून दूर ठेवते आणि रिलॅक्स करते .\nकधी कधी असं होऊ शकत कि तुमच्या लाईट शेड्युलमुळे तुमच्याकडे जास्त वेळ असेल पण तुमच्या पार्टनरच्या बिझी शेड्युलमुळे एकत्र टाइम स्पेंड करणं शक्य नसेल. तेव्हा अपसेट न होता पार्टनरच शेड्युल जाणुन घ्या आणि त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा टाइम स्पेंड करण्याचे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता. त्यांच शेड्युल डिस्टर्ब् न करता , एखादा मेसेज, कॉल किंवा भेटण्याचे प्लॅन्स ठरवून तुम्ही कनेक्टेड राहू शकता.\nमला वाटत प्रत्येक रिलेशन मध्ये क्लियर कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला वाटतंय तुमचा पार्टनर तुम्हाला पुरेसा वेळ देत नाहीये किंवा इमोशनली समजून घेत नाहीये तर तसं स्पष्टपणे त्यांना सांगा. ते स्वतःहून समजून घेतील याची वाट पाहू नका त्यात तुमच्या दोघांचाही लॉस आहे. शेवटी संवादानेच सोल्युशन मिळतात.\nआणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवा. उगीच एकमेकांवर ब्लेम करण्यापेक्षा आणि काल्पनिक गोष्टी तयार करण्याऐवजी, एकमेकांना समजून घ्या. मला माहितीये तुम्ही ऑलरेडी खूप समजूतदार आहात पण इथे अंडरस्टँडिंग लेव्हल वाढवण्याची गरज आहे, फ्रस्ट्रेशन लेव्हल नाही..\nकधी कधी एखादी महत्वाची गोष्ट त्याच मोमेण्टला त्याच एनर्जी आणि फ्लो मध्ये शेयर करावी असं वाटतं पण समोरच्या व्यक्तीला वेळ नसेल तर त्यातली उत्सुकता कमी होते आणि मग कंटाळवाणे निगेटिव्ह विचार येतात . पण इट’स ओके .. यावर जास्त निगेटिव्ह विचार न करता स्वतःला आणि तुमच्या रिलेशनला अजुन जास्त मच्युअर्ड आणि हॅपनिंग बनवा. तेच तर सिक्रेट आहे हॅपी आणि हेल्दी नात्याचं.\nआणि हो.. हे झाले तुमचे तुमच्या बाजूने केलेले प्रयत्न. पण तुम्ही ह्या गोष्टी रोजच्या रुटीन मध्ये आणून सुद्धा तुमच्या पार्टनरला तुमच्या प्रयत्नांचा अंदाजा येत नसेल तर आता वेळ आलीय आहे कि त्यांनी हे आर्टिकल पूर्ण वाचलंच पाहिजे\nप्रेम करण vs लग्न करण ‘इन रियालिटी’\n‘त्याची किंवा तिची’ कमाई vs खर्च\n१० गोष्टी यशवंत होण्य��साठी\nत्याला तिच मदत करू शकते\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2019-03-26T07:59:59Z", "digest": "sha1:25RNQ3CCM3LALFJQUTE2Q7XEOGBNR7VO", "length": 25210, "nlines": 299, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/मार्च - विकिपीडिया", "raw_content": "\nजानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर\n{{DNDetails|दिनविशेष/मार्च १}) मार्च २:\n१९५६ - मोरोक्कोला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.\nमार्च १ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.\n१८३९ - जमशेटजी टाटा (चित्रित), भारतीय उद्योगपती.\n१८४७ - अलेक्झांडर ग्रॅहम बेल, स्कॉटिश संशोधक.\n१७०७ - औरंगजेब, मोगल सम्राट.\nमार्च २ - मार्च १ - फेब्रुवारी २८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च ४:भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन\nright|80px|१९६२ मध्ये आयएनएस विक्रांत\n१९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.\n१९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ \"पार्षद\" यांनी \"झंडा ऊँचा रहे हमारा\" हे गीत रचिले.\n२००० - गीता मुखर्जी, ज्येष्ठ संसद सदस्या व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या.\nमार्च ३ - मार्च २ - मार्च १\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८५१ - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.\n१९३१ - गांधी-आयर्विन करारावर महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांनी सह्या केल्या.\n१९३९ - दुसरे महायुद्ध सुरू झाले\n१९१६ - बिजू पटनायक, ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री.\n१९९५ - जलाल आगा, हिंदी चित्रपटांतील विनोदी नट व चरित्र कलावंत.\nमार्च ४ - मार्च ३ - मार्च २\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८६९ - दिमित्री मेंडेलिव्ह यांनी रशियन केमिकल सोसायटीपुढे मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी सादर केली.\n१९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.\n१९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.\nमार्च ५ - मार्च ४ - मार्च ३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१६४७ - दादोजी कोंडदेव,\nछत्रपती शिवाजी महाराज जांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.\nमार्च ६ - मार्च ५ - मार्च ४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च ८: जागतिक महिला दिन\n१८६४ - हरी नारायण आपटे, कादंबरीकार.\nमार्च ७ - मार्च ६ - मार्च ५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च ८ - मार्च ७ - मार्च ६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरुवात\n१८७६ - अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसन याच्याशी पहिला दूरध्वनी संपर्क साधला.\nमार्च ९ - मार्च ८ - मार्च ७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.\n१३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन.\n१६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.\n१७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित.\n२०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार..\n१६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले.\nमार्च १० - मार्च ९ - मार्च ८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१३६५ - व्हिएन्ना विद्यापीठाची स्थापना.\n१५९४ - ईस्ट इंडीज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.\n१६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाला.\n१९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.\n१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.\nमार्च ११ - मार्च १० - मार्च ९\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१७८१ - विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.\n१८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री\nमार्च १२ - मार्च ११ - मार्च १०\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च १४: शीखांच्या नानकशाही पंचांगातील नववर्ष दिवस\n१९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित\n१८८३ - कार्ल मार्क्स (चित्रित), समाजवादी विचारवंत व लेखक\nमार्च १३ - मार्च १२ - मार्च ११\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन\n१८३१ - गणपत कृष्णाजी यांनी पहिले छापील मराठी पंचांग काढले.\n१८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.\n१९०१ - गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्री व द्रोणाचार्य या पुरस्कारांनी सन्मानित\nमार्च १४ - मार्च १३ - मार्च १२\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n���५९९ - शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिता.\n१८३२ - सरफोजी महाराज, तंजावरचे राजे.\n१९४५ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\nमार्च १५ - मार्च १४ - मार्च १३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८६३ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक.(चित्रित)\n१८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.\nमार्च १६ - मार्च १५ - मार्च १४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९४४ - सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.\n१९२४ - मधुसूदन रेगे, भारतीय क्रिकेटपटू.\n१९३८ - शशी कपूर, भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार.\n१९४८ - एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू.\nमार्च १७ - मार्च १६ - मार्च १५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.\n१९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.\n१९०७ - दिलावर हुसेन, भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक.\n१९३९ - अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू.\n१९८२ - आचार्य जीवतराम क्रिपलानी, काँग्रेसचे अध्यक्ष.\nमार्च १८ - मार्च १७ - मार्च १६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २०: ट्युनिसियाचा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)\n१६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना\n१९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला.\n१९५२ - आनंद अमृतराज, भारतीय टेनिस खेळाडू.\nमार्च १९ - मार्च १८ - मार्च १७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २१: पृथ्वी दिन, नामिबियाचा २९ वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित), जागतिक वन दिन\n१९१६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, प्रसिद्ध सनईवादक.\n१९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.\nमार्च २० - मार्च १९ - मार्च १८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २२:जागतिक जल दिन\n१९४९ - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सु‍रूवात झाली.\nमार्च २१ - मार्च २० - मार्च १९ - मार्च १८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २३: पाकिस्तानचा ६३ वा प्रजासत्ताकदिन; जागतिक हवामान दिन\n२००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.\n१९१० - राममनोहर लोहिया, ��ारतीय स्वातंत्र्यसैनिक\n१९३१ - भगत सिंग (चित्रित), राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.\nमार्च २२ - मार्च २१ - मार्च २०\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २४: जागतिक क्षय दिवस\n१३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याने सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव केला व राजा रामदेव यास बंदी केले..\n१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.\n१९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.\n१९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले बिगरकाँग्रेसी केंद्रीय सरकार स्थापन केले व. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली.\n१९९१ - भाऊ समर्थ, आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार.\nमार्च २३ - मार्च २२ - मार्च २१\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २५:पाम संडे, ग्रीसचा १९८ वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)\n१९३२ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.\nमार्च २४ - मार्च २३ - मार्च २२\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nमार्च २६: बांग्लादेशाचा(राष्ट्रध्वज चित्रित) ४८ वा स्वातंत्र्यदिन\n१९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.\n१९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.\nमार्च २५ - मार्च २४ - मार्च २३\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८४५ - विल्हेम राँटजेन(चित्रित), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.\n१७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार\n१९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.\nमार्च २६ - मार्च २५ - मार्च २४\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.\n१८६८ - मॅक्झिम गॉर्की(चित्रित), रशियन लेखक.\nमार्च २७ - मार्च २६ - मार्च २५\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८५७ - मंगल पांडे(चित्रित) या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.\n१९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.\n१९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.\nमार्च २८ - मार्च २७ - मार्च २६\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.\n१८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ(चित्रित), डच चित्रकार.\n१९���६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.\nमार्च २९ - मार्च २८ - मार्च २७\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\n१८८९ - पॅरिस शहरामधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचे उद्घाटन.\n१९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.\n१९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.\n१८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.\n१८६५ - आनंदीबाई जोशी (चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.\nइ.स. १९७२ - मीनाकुमारी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\nमार्च ३० - मार्च २९ - मार्च २८\nपहा - चर्चा - संपादन - इतिहास\nजानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१९ रोजी ०८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/punenagar-news/avoid-dj-in-akola-1145329/", "date_download": "2019-03-26T08:46:55Z", "digest": "sha1:CFMF4A4RT4JDGRJFCXQQPW6ZCFD3NEW6", "length": 13076, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अकोले येथे डीजेला फाटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअकोले येथे डीजेला फाटा\nअकोले येथे डीजेला फाटा\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला.\nगणपती बाप्पा मोरयाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अकोलेकरांनी रविवारी उत्साहात गणरायाला निरोप दिला. सुमारे दोन हजार मूर्ती व निर्मल्यांचे दान, डीजे ऐवजी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या झालेला गजर, मिरवणुकीतील पूर्ण गुलालबंदी त्या ऐवजी क��ही मंडळांनी केलेली फुलांची उधळण, विविध मंडळापुढे सादर झालेले आकर्षक कार्यक्रम ही अकोल्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैशिष्टय़े ठरली.\nगेल्या अनेक वर्षांपासून अकोले शहरात मूर्ती आणि निर्माल्यदानाचा उपक्रम राबविला जातो. प्रवरानदीवर नदीपात्रात विधिवत विसर्जन केल्यानंतर मूर्ती नदीच्या पाण्यात सोडण्याऐवजी एकत्र जमा केल्या जातात. अकोले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे काम करतात. याही वर्षी या महाविद्यालयाच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिकारी बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार मूर्ती संकलित केल्या. नंतर महाविद्यालयाच्या तलावात या मूर्तीची योग्य प्रकारे विसर्जन करण्यात आले. तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी यावेळी तीन ट्रॉली निर्माल्यही गोळा केले. या निर्माल्याचा उपयोग खत तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.\nरविवारी सकाळी नऊपासूनच भाविकांनी घरगुती गणपतीच्या विसर्जनास सुरुवात केली. येथील मॉडर्न हायस्कुल तसेच अगस्ती विद्यालयाच्या विसर्जन मिरवणुका नेहमीप्रमाणेच आकर्षणाचा केंद्र ठरल्या. मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझीम, झांज, टिपरीनृत्य, झेंडानृत्य, लाठी-काठी, गीते आदी सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा विषय ठरले. काही मंडळांपुढे असणाऱ्या ढोल व झांज पथकांनी लोकांची मने आकर्षून घेतली. पोलीस निरीक्षक नारायण वाखारे व गृहरक्षक दलाच्या समादेशक पुष्पा नाईकवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nSonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’\n‘एल्गार परिषद भरवणारेच खरे गुन्हेगार’\nकार्यकर्त्यांचा उत्साह अन् उत्सवाचा ‘इव्हेंट’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्��ा बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/26", "date_download": "2019-03-26T08:07:17Z", "digest": "sha1:3QIVR5AJQVJB2NS5YGOVQ6DHXHRDDDK7", "length": 30918, "nlines": 267, "source_domain": "misalpav.com", "title": "वाक्प्रचार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nच वै तु हि\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nसध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nवाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nकॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nकॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं\nम्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही \"गोsssSSssड कामगिरी\" मी माझ्या अंगावर घेतो आहे.\n(५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्व���कारपणे पाहुन झाल्यावर)\nRead more about कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nघोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nआणि तो एका अंधार पोकळीत घुसला\nअंधार आणि फक्त अंधार\nडोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.\n\" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.\n\"शैतानाची कलमे लक्षात आहेत\n\"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र\nRead more about घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २\nपुणेरी कथालेखक - २\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nपुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने\nRead more about पुणेरी कथालेखक - २\n\"जय\" हो \"श्री\" \"खंडुबाकी\"\nकॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं\n१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.\n२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).\nपुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५\nकॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं\nआमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की\nRead more about पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५\nपुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,\nकॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं\nदिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.\nतारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५\nवेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता\nस्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा\nकार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे\nकोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का\n(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)\nRead more about पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BF/", "date_download": "2019-03-26T08:48:56Z", "digest": "sha1:LJ5WFBJIGB7KVQEPUPW2A7MOFEX34VQI", "length": 7275, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nअहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची हक्कलपट्टी\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nअहमदनगर-: अहमदनगरच्या निवडणुकीची चर्चा जोर धरत असताना, महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना राष्ट्रवादीने जोरदार दणका दिला आहे. या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. तसंच शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आल्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.\nशिवसेना हा मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने ही महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.राष्ट्रवादी नगरसेवकांच्या या पाठिंब्यामुळे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली. या प्रकरणी जयंत पाटलांनी आधीच नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर या 18 नगरसेवकांची थेट पक्षातून हकालपट्टी केली.\nतुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का- मोदींची विरोधकांवर टीकास्त्र\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/28", "date_download": "2019-03-26T08:04:54Z", "digest": "sha1:KEXNPDMLHREYUCQLS6HURWEWA6GUXVVI", "length": 23261, "nlines": 280, "source_domain": "misalpav.com", "title": "व्युत्पत्ती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबोली बोली बायका बोली\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nआम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या \nचुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....\nव्याकरणबिकरण... हे काय असते\nआम्ही बोलतो अनंत बोलीतून ....\nपण बोली आमची जपून ठेवतो....\nअर्थाचा पण अनर्थ करू....\nखि���्ली तुमची सहज उडवू\nपण तुटका संसार नेटका करू....\nRead more about बोली बोली बायका बोली\nसूड in जे न देखे रवी...\nबंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले\nकठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले\nमध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले\nवामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले\nबुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले\nशर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले\nतडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले\nरांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...\nव्युत्पत्तीसुभाषितेओली चटणीमत्स्याहारीऔषधोपचारवन डिश मीलस्थिरचित्रdive aagarkokanअनर्थशास्त्रकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविताअद्भुतरस\nदिपक लोखंडे in जे न देखे रवी...\nपाहण्या नेत्र न कोई\nअन् सुगंध देते मोगरी\nभार तुच्छ हा उरावरी\nहे दृश्य पाहण्या मझला\nपाहण्या नेत्र न कोई\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळ��ेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nमाम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं\nह्या दिवसांचं काही कळतच नाही बुवा...कधी शेवरीच्या कापसासारखे आपसूक उडतात,कधी लोखंडी रोलरसारखे ढकलावे लागतात....\nकँलेंडरमधे दिसणारे दिवस दिसतात त्यापेक्षा अधिक जवळ असतात...\nप्रत्येक उगवणारा दिवस मावळतोच...उद्याचा दिवस दिसेलच याचीही काही खात्री नसते.....\nकाही लोक दिवस मोजत असतात ... काही लोकांचे दिवस फुलत असतात......\nकाही गोष्टी फक्त दिवसा करतात....कोणी गेला तर त्याचेही दिवस इतर लोक करतात....\nदिवसाढवळ्या गुन्हे घडले तर त्याची दखल लगेच घेतली जाते....\nकाही दिवस दिसतात .....काही दिवस दाखवले जातात....काही दिवस सरतात....काही तरीही उरतात....\nरासपुतीन in जनातलं, मनातलं\nRead more about लाल टांगेवाला\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nतमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक सर्वात शुध्द द्रविड भाषा सर्वात शुध्द द्रविड भाषा म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड\nकामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.\nअशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.\nRead more about तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी\nपराग देशमुख in जे न देखे रवी...\nतुझ्या अंतरीची, मला जाण आहे;\nजरी गीत माझे, तुला ताण आहे.\nजरी ना निथळली, कधी कांत माझी;\nतुझे पावसाळे, मला रोष आहे.\nकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडाअभय-काव्यकविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविता\nRead more about तुझ्या अंतरीची (चारोळी)\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,\nकृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.\nकोण होते हे कृष्णमुर्ती काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात\nया कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीन��मित्य थोडक्यात ओळख.\nRead more about प्रो.के एस कृष्णमुर्ती\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nमिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.\nठयरे हुए पानी मे\nकिसी येडेने डालेले फत्तरकी माफिक\nहोता है रे बाबा तेरा मारना\nसंस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासभूगोलक्रीडाकृष्णमुर्तीराशीशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटनeggsअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकखगकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.लावणीवाङ्मयशेतीविठोबासांत्वनाभयानकहास्यकरुणअद्भुतरस\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/29", "date_download": "2019-03-26T08:22:19Z", "digest": "sha1:OODCH6YAFTYFBZJBAOYM37M5A625X5HN", "length": 21151, "nlines": 302, "source_domain": "misalpav.com", "title": "शब्दक्रीडा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबोली बोली बायका बोली\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nआम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या \nचुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....\nव्याकरणबिकरण... हे काय असते\nआम्ही बोलतो अनंत बोलीतून ....\nपण बोली आमची जपून ठेवतो....\nअर्थाचा पण अनर्थ करू....\nखिल्ली तुमची सहज उडवू\nपण तुटका संसार नेटका करू....\nRead more about बोली बोली बायका बोली\n( पुन्हा नोटा )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n(चाल : गे मायभू तुझे मी)\nमी नोट शोधतो माझी\nदेती कुणी न काही\nमी स्वप्नी रोज ते पाही\n* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन \"स्कीम\"\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकvidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण\n( काल रातीला सपान पडलं )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )\nकलाकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदसाहित्यिकव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणमौजमजाचित्रपटरेखाटनvidambanअदभूतअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीहास्यअद्भुतरस\nRead more about ( काल रातीला सपान पडलं )\n(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nअनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.\nबघ जरा पोळीत माझ्या काय आहे….\nभू नकाशा लांघणारे चित्र आहे\nटोचण्याला चांगलेची शस्त्र आहे\nतप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे\nसक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे\nकवळी शाबीत गळती नेत्र आहे\nशत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे\nअंत ना आदि असे अजस्त्र आहे\nप्राण लवकर घोटणारा मंत्र आहे\nकविताविडंबनशब्दक्रीडाविनोदपारंपरिक पाककृतीपौष्टिक पदार्थमराठी पाककृतीकविता माझीकाहीच्या काही कवित���जिलबीफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीभयानकअद्भुतरस\nRead more about (बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)\n|| गुरु महिमा ||\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nआज असे हा वार गुरु\nलेखणी माझी झाली सुरु\nकित्ती विशेष हा असे दिनु\nपहा अचंबूनी जाई मनू\nकवीस पुरेसे हे कारणु\nटाकुनी मागे त्या 'बुधि'या\nधाव धावतो हा जरीया\nधाव संपवी तो 'शुक्रि'या\nशब्द वाकवी मी लीलया\nएकेक दिन हा महामेरू\nवाटे कविता त्याची करू\nबसलो घेऊन मी बोरू\nकलावाङ्मयकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअदभूतअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेती\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे.\nअगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल.\n( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता. कवितेचं नाव आहे \"कविराज\" )\nकलाकवितामुक्तकभाषाशब्दक्रीडासाहित्यिकव्यक्तिचित्रणकविता माझीफ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेती\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nआपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.\nउठ मावळ्या फोडू चल नळ्या\nकुकुटाची सर ना कधी पाचोळ्या\nचल मदिरालयी तु घुस\nये सोडूनि घास फूस\nकोंबडीस मग का तू वर्जिशी\n६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस\nये सोडूनि घास फूस\nआता फक्त घासफूस ...\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nमाझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून \"आता फक्त घास फुस\" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.\nआता फक्त घास फुस\nढेरी तुडुंब करी मन खुश\nआता फक्त घास फुस\nआता फक्त घास फुस\nभारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द\nआदित्य कोरडे in जनातलं, मनातलं\nमाझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मरा��ी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” ( हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात.\nRead more about भारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nहायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक\n\"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक \nबायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते\nत्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते\nगोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली\nवाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,\nजेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली\nओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली\nत्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,\n\"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण \"गंमत\" नाही \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/husband-accused-of-not-allowing-wife-to-wear-jeans/", "date_download": "2019-03-26T08:48:55Z", "digest": "sha1:6HLC7PVXFPT462RERVDAK3OC5P3HZ2NO", "length": 4959, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पत्नीला जीन्स घालायला विरोध, पतीवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उत��ा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nपत्नीला जीन्स घालायला विरोध, पतीवर गुन्हा दाखल\nमुंबई : मुंबई मध्ये एक अजब घटना घडली आहे चक्क जीन्स घालण्यासाठी विरोध केल्यामुळे पत्नीने पतीवर कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीनंतर पतीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.\nत्याच झाल अस की, विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचा 2016 मध्ये विवाह झाला होता. फेब्रुवारी 2017 साली पत्नीने पतीकडून छळ होत असल्याची तक्रार केली. लग्नानंतर पतीने जीन्स घालण्यावर बंदी घातली. सातच्या आत घरात यायचं असा नियम बनवला. खाण्यावरही बंधनं आणली, अशी तक्रार पत्नीने केली होती.\nविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर भा.दं.वि 498 A या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोषी आढळल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nमहाराष्ट्रातही फटाकेबंदी ; पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे संकेत\nगुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mobile-torch-protest-against-loadsheding-in-pune-by-nationalist-congress-party/", "date_download": "2019-03-26T08:35:41Z", "digest": "sha1:M5SE44VGY6PNESO3FUU25JVB3QQGM7NA", "length": 5899, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'विकास बरोबर प्रकाश गायब'; लोडशेडिंग विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे 'मोबाईल टॉर्च ' आंदोलन", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \n‘विकास बरोबर प्रकाश गायब’; लोडशेडिंग विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे ‘मोबाईल टॉर्च ‘ आंदोलन\nपुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यभरातील जनतेला भारनियमनाच्य�� त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील भार नियमनाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर ‘मोबाईल टॉर्च ‘ लावून निदर्शने केली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या आंदोलनात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली\nराज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना भार नियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन केलं. ‘विकास बरोबर प्रकाश गायब’ सारख्या फलकांनी यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर यावेळी आंदोलकांनी कोळशाची टोपली महावितरण अधिकाऱ्यांना भेट दिली.\nयावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक सुभाष जगताप, महिला आघाडी अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक शहराध्यक्ष राकेश कामठे, युवती शहराध्यकक्षा मनाली भिलारे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nगुवाहटीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बस वर दगडफेक\nआता फटाके फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का; राज ठाकरेंचा संतप्त सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pmcs-pune-parking-policy/", "date_download": "2019-03-26T08:35:12Z", "digest": "sha1:ODHQFXCNEJ5YKXIF4JBP436EOXM3GZXV", "length": 5748, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर सशुल्क पार्किंग धोरणाला बहुमताच्या जोरावर मंजुरी; मात्र हा असणार महत्वपूर्ण बदल", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nअखेर सशुल्क पार्किंग धोरणाला बहुमताच्या जोरावर मंजुरी; मात्र हा असणार महत्वपूर्ण बदल\nपुणे- पुणे महापालिका मुख्यसभेत सशुल्क पार्किंग धोरणाला सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली आहे. मात्र मूळ प्रस्तावानुसार सर्व शहरात पार्किंग धोरण न राबवता प्रथम निवडक पाच मार्गांवर ते राबवले जाणार आहे. तसेच धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समितीची नेमणूक करण्याचा निर्णय मुख्यसभेमध्ये घेण्यात आला आहे.\nमागील आठवड्यामध्ये प्रशासनाकडून सुचवण्यात आलेले पार्किंगचे दर 80 टक्क्यांनी कमी करत दिवस-रात्र पार्किंग धोरणाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. मुख्यसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. मात्र, भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष तसेच शहरातील विविध संघटना आणि संस्थांचा होणारा विरोध पाहता दिवस – रात्र पार्किंग निर्णय मागे घेत पार्किंग पॉलिसीला मंजुरी देण्यात आली आहे.\nपुणे शहरात नव्याने लागू करण्यात येणाऱ्या पार्किंग धोरण महापालिका सभागृहात मंजूर होण्याआधी आज दिवसभरात विविध पक्ष संघटनांकडून आंदोलन करत विरोध दर्शविण्यात आला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n२०१९ साली मोदींचे फेकू सरकार आले तर लिहून घ्या या देशात परत निवडणुका होणार नाहीत\nआज अण्णांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:54:40Z", "digest": "sha1:ZANFHITWNQNBGIBLD4MDXPRG6XJPTODV", "length": 4622, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १७० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १४० चे १५० चे १६० चे १७० चे १८० चे १९० चे २०० चे\nवर्षे: १७० १७१ १७२ १७३ १७४\n१७५ १७६ १७७ १७८ १७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १७० चे दशक\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ayodhya-land-dispute-case-supreme-court-rejects-application-by-32-eminent-persons-seeking-to-intervene-in-case-1645382/", "date_download": "2019-03-26T08:39:53Z", "digest": "sha1:AVFAWQNUA4OPTJBSARLIFCAAQORT2TFC", "length": 16569, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ayodhya land dispute case Supreme court rejects application by 32 eminent persons seeking to intervene in CASE | अयोध्या खटल्यामध्ये तीन पक्षकार सोडून इतरांची लुडबूड नको सुप्रीम कोर्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअयोध्या खटल्यामध्ये तीन पक्षकार सोडून इतरांची लुडबूड नको : सुप्रीम कोर्ट\nअयोध्या खटल्यामध्ये तीन पक्षकार सोडून इतरांची लुडबूड नको : सुप्रीम कोर्ट\nया खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.\nसर्वोच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)\nअयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या २० हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांमध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे. या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.\nअयोध्याप्रकरणात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्या. अशोक भूषण, न्या. एस अब्दुल नाझीर यांचा देखील समावेश होता. सुप्रीम कोर्टात अयोध्याप्रकरणात ३२ नामांकित मंडळींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये अपर्णा सेन, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अनिल धारकर या मंडळींचा समावेश होता. ‘अयोध्येतील वादग्रस्त जागेचा वापर धार्मिक कामाऐवजी सेक्युलर गोष्टींसाठी व समाजोपयोगी कामासाठी करावा’, अशी मागणी या मंडळींनी केली होती.\nभाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील अयोध्या प्रकरणात रिट पिटीशन दाखल ���ेली होती. या वादावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, या खटल्यामध्ये जे वादी प्रतिवादी आहेत ते वगळता अन्य कुणाचीही लुडबूड खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या खटल्याशी संबंधित पक्षकार वगळता अन्य जणांना या प्रकरणातून बाहेर काढण्यात आले आहे.\nरामाची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी त्याची पूजाअर्चना करता यावी, हा अधिकार जागेवरील हक्कापेक्षा मोठा असल्याचा युक्तिवाद स्वामींच्या वतीने करण्यात आला. मी स्वत:हून हस्तक्षेप याचिका दाखल केली नव्हती. मी रिट पीटिशन दाखल केलेली. मात्र, यानंतर माझ्या याचिकेचाही या खटल्यात समावेश झाला, अशी बाजू त्यांनी मांडली होती.\nसर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सर्व हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. आता फक्त तीनच पक्षकार या प्रकरणात बाजू मांडू शकतील. सुप्रीम कोर्टातील प्रशासनानेही अयोध्या प्रकरणाशी संबंधित याचिका स्वीकारु नये, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.\nअयोध्येप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने २०१० मध्ये निर्णय दिला होता. या जागेवर हिंदू व मुस्लीम समाजाची संयुक्त मालकी असल्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. वादग्रस्त २.७ एकर जमिनीपैकी सुन्नी वक्फ मंडळ, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यासाठी प्रत्येकी एकतृतीयांश भाग द्यावा, असे हायकोर्टाने याप्रकरणीच्या निकालात म्हटले होते. मात्र कुणाचेही समाधान न झाल्यामुळे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. मूलत: हा वाद जमिनीच्या मालकिचा असून संबधित जमीन रामजन्मभूमीची असल्याचे सिद्ध करण्यासाठी निर्मोही आखाडा व रामलल्ला यांना पुरावे द्यावे लागणार आहेत. तर ताबा घेण्यासाठी ही जमीन बाबरी मशिदीची असल्याची कागदपत्रे सुन्नी वक्फ मंडळाला सादर करावी लागणार आहे.\nअयोध्या हा आमच्यासाठी केवळ जमिनीचा वाद असल्याचे कोर्टाने गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत म्हटले होते. त्या अनुषंगानंच ही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून खटल्याशी संबंधित नसलेल्यांना दूर ठेवत कोर्टानं कुठलाही हस्तक्षेप करू दिला जाणार नाहीत असे संकेत दिल्याचे म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपण���र तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/few-facts-on-op-jaisha-marathon-race-1290514/", "date_download": "2019-03-26T08:39:18Z", "digest": "sha1:4CA4QAKQ2ACK2SMBBFZ6DGSHNDFZCUTD", "length": 12684, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जैशानेच ऊर्जा पेये नाकारली! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nजैशानेच ऊर्जा पेये नाकारली\nजैशानेच ऊर्जा पेये नाकारली\nप्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण\nप्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण\nरिओ ऑलिम्पिक स्पध्रेत मॅरेथॉन शर्यतीत पाणी व ऊ���्जा पेय न दिल्याने मरणाच्या दारापर्यंत पोहोचल्याचा दावा करणाऱ्या ओ. पी. जैशा प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शर्यतीदरम्यान जैशाने स्वत:हून ही पेये नाकारल्याचा दावा प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव्ह यांनी केला आहे. शर्यतीदरम्यान पेये लागणार नाही़, असे जैशाने स्पष्ट केल्यानंतरच आपण भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्यांना कळवल्याचे निकोलाई यांनी सांगितले.\nऑलिम्पिक स्पध्रेतील मॅरेथॉन शर्यतीदरम्यान अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पाण्याची आणि ऊर्जा पेयाची सोय केली नव्हती. त्यामुळेच शर्यतीदरम्यान प्राण गमावण्याची वेळ आली होती, असा आरोप राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या जैशाने केला होता. एएफआयने जैशाचे हे आरोप फेटाळून लावले.\nनिकोलाई म्हणाले, ‘‘मॅरेथॉन स्पध्रेदरम्यान जैशा पाणी वापरत नाही आणि रिओत तिला पाण्याची गरज लागणार आहे का, असे विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. स्पर्धेपूर्वी उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी जैशाला स्पध्रेदरम्यान पाणी किंवा ऊर्जा पेयाची आवश्यकता आहे का, असे विचारले होते. तसेच मी स्वत: तिला आयोजकांकडून पुरवण्यात येणारे पेय चालेल का, असे विचारले होते. त्या वेळी तिने साधे पाणी पिणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मी नायर यांना ऊर्जा पेय किंवा पेयाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.’’\nप्रत्यक्ष शर्यतीदरम्यान पुरेसे पाणी उपलब्ध होते का यावर निकोलाई यांनी नाराजीचा सूर धरला. ते म्हणाले, ‘‘मी मॅरेथॉनमध्ये धावत नव्हतो. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही, परंतु मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या काही धावपटूंशी मी सवांद साधला. २५ ते ३० किलोमीटपर्यंत पाणी उपलब्ध होते, परंतु त्यानंतर पाण्याची कमतरता जाणवली. जैशानेही मला हेच सांगितले.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा ध���ंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/youth-died-in-road-accident-at-juinagar-flyover-1644396/", "date_download": "2019-03-26T08:45:12Z", "digest": "sha1:L6HY2NLX6TDHRFOKMCUHNDT4QPVYCTWQ", "length": 15353, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Youth died in road accident at Juinagar Flyover | जुईनगरमध्ये बेपर्वाईचा बळी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nनेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता.\nनेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता.\nपुलाच्या सांध्यातील अंतराकडे दुर्लक्ष; सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल\nशीव-पनवेल महामार्गावरील जुई नगर येथील उड्डाणपुलाच्या सांध्याच्या निघालेल्या पट्टय़ांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले दुर्लक्ष प्रवाशांना भलतेच महागात पडत आहे. अनेक वाहनांचे अपघात झाल्यानंतरही दुरुस्ती न झाल्याने नेरुळ येथील एका तरुणाचा येथे नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.\nपामबीच उड्डाणपुलानजीकच असलेल्या या जुई नगर पुलावरील सांध्याची पट्टी निखळल्यामुळे झालेल्या अपघातांत जुईनगरमधील एकाच सोसायटीतील गणेश पुजारी आणि जयेश सोळंकी हे दोन तरुण जखमी झाले होते. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त ७ फेब्रुवारी २०१८ला प्रसिद्ध केले होते. तरीही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. प्रसारण सांध्यातील दोषामुळे शनिवारी याच ठिकाणी वाहन घसरून २६ वर्षीय मुदस्सीर नागरबावडी याचा मृत्यू झाला. नेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता. मुदस्सीर ज्या भरधाव डंपरखाली सापडला त्या डंपरचा चालक मुन्ना श्रीपाद बिंद याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसरण सांध्यामधील अंतर धोकादायक ठरत आहे. दुचाकीचे टायर अडकून अपघात होतात. आजवर येथे सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी रहिवासी करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. पी. श्रावगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nदररोज लाखो वाहने जाणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे वारंवार बंद पडातात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली.\nजुई पुलाजवळ पुलाच्या जोडणीच्या ठिकाणी लोखंडी पट्टय़ावर खाली-वर झाल्या आहेत.त्यामुळे दुचाकीचे टायर अडकून तोल जातो आणि अपघात होतात. माझाही येथे अपघात झाला होता, सुदैवाने मागून भरधाव वाहन येत नव्हते, त्यामुळे मी वाचलो. परंतु अपघात झाल्याने माझ्या पायाला दुखापत झाली आहे, शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरुणाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करून कडक शिक्षा ठोठावली जावी.\n– गणेश पुजारी, सुयोग सोसायटी, जुईनगर\nयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती केली तरच अपघात थांबतील. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.\n– सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक मुदस्सीर नागरबावडी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2019-03-26T08:16:46Z", "digest": "sha1:IJG3SULTNQ5LCMA4NLPAMCDFECTGHGP6", "length": 4446, "nlines": 114, "source_domain": "thane.nic.in", "title": "मतदारसंघ | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत.\nलोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेले विधानसभा मतदार संघ\n134 – भिवंडी ग्रामीण (अ.ज.)\n135 – शहापूर (अ.ज.)\n136 – भिवंडी पश्चिम\n137 – भिवंडी पूर्व\n138 – कल्याण पश्चिम\n140 – अंबरनाथ (अ.जा)\n142 – कल्याण पूर्व\n144 – कल्याण ग्���ामीण\n149 – मुंब्रा कळवा\n145 – मिरा भाईंदर\n146 – ओवळा माजिवडा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mosquito/", "date_download": "2019-03-26T08:12:54Z", "digest": "sha1:JIGWJVJUD3UVAEVJAYPKJANKB4UEG2UU", "length": 6051, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Mosquito Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“मलाच डास जास्त का चावतात” या प्रश्नाचं विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर\nआपल्या त्वचेवर असलेले बॅक्टेरिया देखील डास चावण्याच एक मोठ कारण आहे.\nकुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील १० भन्नाट सण\nचर्चचा प्रेसिडेंट एकावर एक खून करत राहिला आणि कुणाला त्याचा सुगावाही लागला नाही\nचीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र \n६ अज्ञात गोष्टी, पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’बद्दल\nअतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’\n या अत्यंत सहज करता येण्यासारख्या ब्युटी टिप्स ट्राय कराच\n“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका\nअखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nआपल्या आरोग्याबद्दल आपणच काही धोकादायक गैरसमज करून घेतले आहेत\nइंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत\n“आमचा पक्ष, विरोधी पक्ष” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय\nमी चंद्रशेखर आझाद बोलतोय…\nसमुद्रात बुडालेले ‘कुमारी कंदम’ : निव्वळ दंतकथा की लुप्त झालेला भारतीय इतिहास\nतुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना मग हे नक्की वाचा\nकॅथोलिक चर्चचा धर्म नावाचा धंदा\n दुसऱ्याचा हेडफोन वापरण्याचे हे परिणाम ठाऊक आहे का\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nया मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्ही ताजमहाल विसरून जाल \nएका हुतात्मा सैनिकाने छत्रपती शिवरायांबरोबर साधलेला हा संवाद काळजाला घरं पाडतो…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/1/Article-on-Statement-of-Mehmud-said-Masur-Azaher-in-Pakistan.html", "date_download": "2019-03-26T08:21:55Z", "digest": "sha1:5DTSIUQ266HHFMK2LMZQMIJFJRLQ6SOB", "length": 10198, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " सुकून की कली ना खिलेगी... सुकून की कली ना खिलेगी...", "raw_content": "\nसुकून की कली ना खिलेगी...\nमसूद अझहर सध्या आजारी असून घराबाहेर पडणंही त्याला शक्य होत नसल्याची माहिती शाह मेहमूद कुरेशी यांनी दिलेली आहे. आता मसूद अझहर आजारी आहे, असा शोकसंदेश देणारे शाह मेहमूद कुरेशी हे मसूद अझहरचे सचिवही नाहीत की प्रवक्तेही नाहीत तर ते आहेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री.\nमसूद अझहर आजारी आहे, तो घराच्या बाहेर निघू शकत नाही याची काळजी, चिंता की दुःख व्यक्त केले, हे काही कळत नाही. मात्र, यातून कुरेशींनी संदेश द्यायचा प्रयत्न केला की, जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आजारी आहे हो...आणि इतका आजारी की, तो घराच्या बाहेरही पडू शकत नाही. घराच्या बाहेरही पडू शकत नाही म्हटले की तो पाकिस्तानच्या सीमेपार दहशतवादी कारवाया कसा करू शकेल असा तर तर्कवाद कुरेशी आणि पर्यायाने पाकिस्तानला लढवायचा नाही ना. अर्थात तसे असेलही कारण तर्कहीन विचार आणि कृती करत दुसर्‍यांना त्यातही आजवर भारताला त्रास देण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी पाकिस्तान सातत्याने आगळीक करायचा आणि वर तोंड करून म्हणायचाही की, हे कृत्य अमनपसंद पाकिस्तानचे नाही. हे दहशतवादीही नाहीत तर ते भारतातील स्वातंत्र्यवीर आहेत. स्वातंत्र्यासाठी दहशतवाद करत आहेत. पाकिस्तान तुणतुणे वाजवत राहिला की आमच्या जमिनीवर दहशतवाद्यांना थारा नाही. मात्र, आता मेहमूद थेट म्हणाले की, हो तो आजारी आहे. घराबाहेर निघू शकत नाही. तो आजारी आहे. या सबबीखाली काही दिवस टाळाटाळ चालू शकेल.\nअसो. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी तर परिषदा घेऊन युद्धाचे परिणाम कसे घातक आहेत, याचा धोशाच लावला होता. आपल्यावर कसा अन्याय होतो, असे म्हणत कांगावा करणे, आपण किती चांगले आहोत आणि तरीही आपल्याला शेजारील राष्ट्राची दादागिरी सहन करावी लागते, असे खोटेनाटे आरोप करत मगरीचे अश्रू वाहणे यात पाकिस्तानचा हात कोणी धरू शकत नाही. पाकिस्तान हा देश कसा आहे त्याची मानसिकता काय आहे त्याची मानसिकता काय आहे याचा मागोवा हा पुलवामा ते विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका या सर्व घटनांमधून घेता येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद पेरणार्‍या आणि माजवणार्‍या या देशाने या सर्व घटनाक्रमामध्ये स्वतःला अतिशय साळसूद भासवण्याचा प्रयत्न केला.\nमात्र,दुसरीकडून स्वतःच्याविघातक कारवाया सुरूच ठेवल्या. विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा भारतात परत पाठविण्याचा निर्णय तर पाकिस्तान असा सांगत आहे की, जसे काही युद्धात जिंकलेल्या राजाने हरलेल्या शत्रूचे राज्य त्याला परत दिले. वर पाकिस्तान असाही आव आणत आहे की, त्यांना माणुसकी आहे आणि शांती हवी आहे. याची पहिली पायरी म्हणून त्यांनी विंगकमांडर अभिनंदन यांना सोडले. दया, करुणा, क्षमा वगैरे भावनांचे नाटक रंगवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पण हे सत्य आहे का\nजिनिव्हा करार काय होता, हे आज मोबाईल क्रांतीमुळे खेडोपाडी पोहोचले आहे. तसेच आज जगात एकट्या पडलेल्या पाकिस्तानला दुसरा पर्याय होता कुठे भिकीस्तानच्या वाटेला लागलेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणारे झेपणारे नव्हतेच हे कुणीही सांगेल. पण गिरे तो भी टांग उपरचा पाकिस्तानचा बाणा आहे. पाकिस्तानचा दोस्त म्हणून मिरवणार्‍या चीननेही पाकिस्तानला आपल्या यारीचा हात दिला नाही. उलट पाकिस्तानमधली आपली हवाई वाहतूकही बंद केली. इस्लामिक राष्ट्रांनीही पाकिस्तानला ठेंगाच दाखवला आहे.\nअसो, विंग कमांडर अभिनंदन यांचे पाकिस्तानमधील रक्तबंबाळ अवस्थेमधील फोटो पाहताना सारे जग हळहळत होते. त्यावेळी विणा म्हणाली, “अभी अभी तो आये है, अभी अच्छे से मेहमाननवाजी होगी.” ही तीच वीणा जिला बिग बॉस ४ मध्ये भारतीयांनी डोक्यावर घेतले होते. केलेले उपकार विसरणे, उगीचच नको त्या गोष्टी करणे, बोलणे आणि तोंडावर आपटणे हे पाकिस्तानचे गुणधर्म पाकिस्तानी विणा मलिकमध्ये आहेत, यात काही संशय नाही. त्यामुळे यापुढेही पाकिस्तानसुधारेल की नेहमीसारखा दबा धरून बसलेल्या लांडग्यासारखा वागेल याचा काही नेम नाही. पण तसे जरी झाले तरी आता भारत दबा धरलेल्या लांडग्याकडूनही उठाबशा काढायला लावू शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मसूद अझहर आजारी असो का अल्लाघरी गेलेला असो, पाकिस्तानला प्रत्येक पापाचा हिशेब द्यायची वेळ आली आहे. आतंक का कारवाँ बनाया था.. सुकून की कली ना खिलेगी... हीच नियती आहे...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवि���्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Delegation-of-Maharashtra-Visit-to-Uno/", "date_download": "2019-03-26T08:23:18Z", "digest": "sha1:DCVBSVJD56VPR73EJODBPUSKGMNX2RKB", "length": 8637, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Ahamadnagar › महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट\nमहाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची युनो भेट\nदुसर्‍या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी, तसेच राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये समन्वय वाढावा, यासाठी काम करणार्‍या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयास राज्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट देऊन माहिती घेतली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी आ. थोरात यांचा सन्मान केला.\nस्वित्झरलंडमधील जिनिव्हा या शहरात असलेल्या युनोच्या मुख्यालयात काल माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 10 आमदारांच्या शिष्टंडळाने भेट दिली. यावेळी युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी या शिष्टमंडळाबरोबर विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.\nयुनो ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था असून ती आंतरराष्ट्रीय शांतता, सलोखा, राष्ट्रा-राष्ट्रांत समन्वय, सलोखा, आंतरराष्ट्रीय कायदे, मानवाधिकाराचे संरक्षण आणि संवर्धन, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती या बाबींवर काम करते. स्विर्त्झलंडमधील जिनिव्हा शहरातील हे भव्य मुख्यालय असून आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय हवामान संस्था व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संपदा (पेटेंट), संयुक्त राष्ट्र संघातर्फे मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी विविध उपाय योजना सुरू असलेल्या प्रयत्नांचा व या संघटनांच्या कामाकाजांची माहिती आ. थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली.\nडायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनीव्हा कार्यालयाचे महानिर्देशक आहेत. 38 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यात निर्वासींचे पुनर्���सन कार्यक्रमाचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी या संस्थांच्या कामाची माहिती दिली.\nआ. थोरात यांनी महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक, औद्योगिक व आर्थिक परिस्थिती याबाबत माहिती देवून उद्योग जगतातील विविध शिखर संघटनांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रित केले. भारतातील समृद्ध लोकशाहीची रचना, भारतीय राज्यघटना, भारतीय नागरीकांचे मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्य यांची माहिती दिली. तसेच गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची भौगोलिक अनुकूलताही या देशाच्या प्रतिनिधींना गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले.\nदरम्यान, राज्याच्या विकासासाठी निश्‍चितच योगदान देणार असल्याचे युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी संकेत दिले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी युनोने मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली आहे.\nदरम्यान, आ. थोरात यांनी आपल्या अभ्यासू कार्यप्रणालीतून राज्य, देश व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळविला असून साता समुद्रापार झालेल्या या दौर्‍यातील सन्मानामुळे संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Less-water-resources-of-13-projects-in-Akole/", "date_download": "2019-03-26T08:12:11Z", "digest": "sha1:SRIEAQLPT2XHFSJ4URFQ73H4KUSO6C3W", "length": 8171, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Ahamadnagar › १३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला\n१३ प्रकल्पांचा पाणीसाठा खालावला\nअकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरण वगळता उर्वरित लघुप्रकल्पांमध्ये पाण्याने चांगलाच तळ गाठला आहे. ही दोन मोठी धरणे वगळता इतर 13 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला 804 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असला, तरी मृतसाठा वगळता अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अकोले तालुक्यात सध्या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात असून, आणखी दोन गावांकडून टँकरची मागणी आली आहे.\nमे महिन्यात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढत असून यापुढील काळात पाण्याची टंचाई काहीशी वाढण्याची शक्यता असून लघप्रकल्पांमधील पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. प्रवरा खोरे वगळता तालुक्याच्या उर्वरित सर्वच भागात पाण्याची उपलब्धता नगण्य असून प्रशासनाने याबाबत तातडीने आढावा घेण्याची गरज आहे.\nअकोले तालुक्यात भंडारदरा, निळवंडे या दोन मोठ्या धरणांसह आढळा, पिंपळगाव खांड हे दोन मध्यम प्रकल्प, तर वाकी, टिटवी, पाडोशी, सांगवी, आंबित, कोथळे, शिरपुंजे, बलठण, घोटी शिळवंडी, बेलापुर, बोरी हे लघुप्रकल्प आहेत. या सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 22 हजार 398 दशलक्षघनफूट असून सध्या या सर्व धरणांमध्ये अवघे 8 हजार 182 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यापैकी भंडारदरा व निळवंडे धरणांमधील सध्या शिल्लक असलेले 7378 दशलक्ष घनफूट पाणी वगळता उर्वरित सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 804 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून यामधून अचल साठा 265 वगळता वापरण्यायोग्य अवघे 539 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्याचा अजून दीड महिना कालावधी शिल्लक आहे. उन्हाचा दाह दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे पिकाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढू लागली आहे.\nप्रवरा खोर्‍यात पाण्याची उपलब्धता समाधानकारक असली तरी उर्वरित तालुक्यात मात्र स्थिती गंभीर आहे. याठिकाणचे पाणीस्त्रोत आटले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. पिके उन्हाने कोमेजली आहेत. जनावरांना हिरव्या चार्‍याचा तुटवडा जाणवू लागल्याने दूधउत्पादनावरही परिणाम दिसू लागला आहे.\nतालुक्यातील मण्याळे व मुथाळणे या दोन गावांना दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पळसुंदे व पाचनई येथील ग्रामस्थांकडून टँकरची मागणी आली आहे. प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी खासगी विहिरीही अधिगृहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व लघु प्रकल्पांमध्ये पाण्याने तळ गाठल्याने शिल्लक असलेले पाणी शेतीसाठी उचलले जाऊ नये, म्हणून या प्रकल्पांवरील सर्व इलेक्ट्रिक मोटारींची वीज खंडित करण्यात आली आहे. सध्या निळवंडे धरणाचे शेतीसाठी दीर्घ आवर्तन चालू आहे. आढळा धरणाचे आवर्तनही चालू आहे. या खोर्‍यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/dengue-for-Corporator-s-husband-in-kolhapur/", "date_download": "2019-03-26T08:17:41Z", "digest": "sha1:EDXXJIMGP4AFEA6BMRL676JIPZBKOEG3", "length": 8029, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण\nनगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण\nकोल्हापूर ः प्रतिनिधी -\nकोल्हापूर शहरातील 15 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा नव्याने 26 डेंग्यूसदृश रुग्ण आढळले. तसेच नगरसेविका सौ. उमा बनछोडे यांचे पती शिवानंद यांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात डेंग्यूचा फैलाव सुरूच असल्याचे स्पष्ट होते. परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. उपमहापौर महेश सावंत यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. तसेच नगरसेविका सौ. वहिदा सौदागर यांच्यासह त्यांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पाणी साठून राहिलेल्या 47 इमारत मालकांना महापालिकेने कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.\n210 ठिकाणी डासांच्या अळ्या...\nशहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील कनाननगर, जुना बुधवार पेठ, महाडिक माळ, जवाहरनगर, देवकर पाण���द, शहाजी वसाहत इत्यादी ठिकाणी आरोग्य विभाग, पवडी विभाग, नागरी कुटु्ंब कल्याण केंद्र(दवाखाना) इत्यादी विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्यात आली. मोहीमे अंतर्गत 2974 कुटुंबांचे सर्वेक्षण करणेत आले. त्यापैकी 210 कुटुंबाकडील साचलेल्या पाण्यामध्ये डास आळी आढळुन आली. 26 ठिकाणी खरमाती उठाव करण्यात आली. 49 पाण्याचे डबके मुजविण्यात आली. शहरात डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यासाठी 250 प्रमुख ठिकाणी जनजागृतीचे होर्डिंग्ज लावण्यात आले. दरम्यान, महापौर सौ. शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी संयुक्तपणे शहाजी वसाहत येथे पाहणी केली. यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर व कर्मचारी आदी उपस्थित होते. मोहीमेत आरोग्य विभागाचे 250 कर्मचारी, पवडी विभागाचे 54, नागरी कुटुंब कल्याणचे 34 कर्मचारी, सर्व आरोग्य निरिक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, उपशहर अभियंता, वैद्यकिय अधिकारी सहभागी झाले होते.\nदरम्यान, आरोग्यधिकारी डॉ. पाटील यांनी शहरातील खासगी हॉस्पिटल व मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांची गुरूवारी बैठक घेतली. यात डेंग्यूविषयी सविस्तर माहिती महापालिकेला कळवावी. योग्य निदान करा. नागरिकांत भितीचे वातावरण पसरणार नाही याची दक्षता घ्या. अधिकृत लॅबचा अहवाल ग्राह्य माना. डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यास सीपीआरमध्ये पुन्हा चाचणी करून घ्या, अशा सूचना पाटील यांनी केल्या.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/farmer-loan-wavier/", "date_download": "2019-03-26T08:55:48Z", "digest": "sha1:SM76Z4UBGW2UCGUHOY52TC6MTDFPULRC", "length": 6097, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › कर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा\nकर्जमाफी : 333 कोटी आले; 252 कोटींची प्रतीक्षा\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. आतापर्यंत या लाभार्थ्यांना 333 कोटी 33 लाखांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर अजूनही 97 हजार 733 शेतकर्‍यांना 252 कोटी रुपये येणे बाकी आहेत. सध्या अपूर्ण अर्जांची त्रुटीपूर्तता सुरू असून आगामी अधिवेशनापूर्वी उर्वरित रक्‍कम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.\nशासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 70 हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरल्यानंतर संबंधित कर्जदारांना कर्जमाफी देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, कर्जमाफीने शेतकर्‍यांची दिवाळी काही गोड झाली नाही. कारण कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती घातल्याने या कर्जमाफीत चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे एकत्रिक कर्जमाफी न देता शासनाने टप्प्याटप्प्याने कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्या. दरम्यान, अधिवेशनाच्या काळात अर्ज न करताच आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफी देण्यात आली आणि पुन्हा कर्जमाफीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर पुन्हा आयटी विभागाने याद्यांची पडताळणी केल्यानंतर कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली आहे. कर्जमाफीच्या आतापर्यंत सहा याद्या प्रसिद्ध झाल्या असून, यामध्ये पूर्ण थकबाकीदार 18, 336 लाभार्थ्यांना 63 कोटी सहा लाख तर एक लाख 72 हजार 857 लाभार्थ्यांना 269 कोटी 73 लाख प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्याला एकूण 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीची अपेक्षा असून आतापर्यंत यातील 333 कोटी 33 लाख रुपये रक्‍कम मिळाली आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्च��त; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-datta-jayanti-celebrate-in-district/", "date_download": "2019-03-26T08:12:40Z", "digest": "sha1:IWNRBNUJPO6H2L7OC3S55X4GHJHD7DHX", "length": 4579, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Satara › साताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nसाताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nदिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात जिल्ह्यातील विवध दत्त मंदिरात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.\nदत्तजयंतीच्या पार्श्वभुमीवर आज सातारा शहर व परिसरातील विविध दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. आज रविवार असल्‍याने शहरातील दत्‍त मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.\nसाताऱ्यात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी\nसहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण\nकराडः अपघातग्रस्त कारवर चोरट्यांचा डल्ला\nफलटणमध्ये ट्रकचा अपघात : चालक जखमी\nकास, बामणोलीला अखेर लाल परी सुरु\nसातारा : फलटणमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/migration-increase-46849", "date_download": "2019-03-26T09:17:08Z", "digest": "sha1:NLC6EGNUQZ5GY6B5SH6S7NUUSCR5L2LP", "length": 12706, "nlines": 147, "source_domain": "www.esakal.com", "title": "Migration to increase? ऐन हंगामात नागरिकांचे स्थलांतर वाढण्याची भीती | eSakal", "raw_content": "\nऐन हंगामात नागरिकांचे स्थलांतर वाढण्याची भीती\nऐन हंगामात नागरिकांचे स्थलांतर वाढण्याची भीती\nसोमवार, 22 मे 2017\nभारत- पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका सीमारेषेनजीकच्या गावांना बसत आहे. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक जण सुरक्षित ठिकाणी धाव घेत आहेत. विशेषतः जम्मू, सांबा, कथुआ या जिल्ह्यांतील गावांमधील नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.\nजम्मू - सीमेपलीकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन पाहता जम्मूतील सीमारेषेनजीक असणाऱ्या गावांमधून अनेक कुटुंबे स्थलांतर करत आहेत. यामध्ये बहुतांशी शेतकरी कुटुंबांचा समावेश असून, ऐन हंगामात या स्थलांतरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.\nभारत- पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका सीमारेषेनजीकच्या गावांना बसत असून, अशातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. यामुळे आतापर्यंत 1700 कुटुंबांतील सुमारे 4 हजार नागरिकांनी नौशेरा येथील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. सामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक जण सुरक्षित ठिकाणी धाव घेत आहेत. विशेषतः जम्मू, सांबा, कथुआ या जिल्ह्यांतील गावांमधील नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.\nलष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये \"सर्जिकल स्ट्राइक' करून उरी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर येथील परिस्थिती चिघळली आहे. सध्या या भागात पीक काढणीचा हंगाम सुरू असून, या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होत आहे. याचा परिणाम विवाह समारंभांवरही झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nपाकिस्तानकडून केव्हाही तोफगोळ्यांचा मारा होत असल्याने रोजाने काम करणारे मजूर शेतात येण्यास धजावत नाहीत. पीक काढून त्याची विक्री न झाल्यास त्यासाठी घेतलेले कर्ज फेडता येणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.\nशेतात उभे असलेले पीक काढणीला आले असून, ते आम्हाला काढता येत नाही. सीमेवरील तणावामुळे आमच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.\n- गुरू सिंह, शेतकरी\n- 286 गोळीबाराच्या घटना\n- 26 नागरिकांचा मृत्यू\n- 14 सुरक्षा कर्मचारी ���ुतात्मा\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\n...अन्‌ स्मशानभूमीतच सनईचे सूर\nमाजलगाव (बीड) - घरी अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंबात चार मुली. मोठ्या मुलीचे लग्न ठरले; परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने गायकवाड कुटुंबीयांना मुलीचा...\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nपाकिस्तानी नागरिकाला अखेर भारतीय नागरिकत्व\nनवी दिल्ली - एका पाकिस्तानी नागरिकाला नुकतेच भारतीय नगरिकत्व देण्यासाठी परवानगी मिळाली. गेल्या 50 वर्षांपासून हा पाकिस्तानी नागरिक भारतात वास्तव्यास...\nऍपल इव्हेंट 2019 : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर\nकॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/attitude-is-more-important-than-iq-for-success/", "date_download": "2019-03-26T08:52:34Z", "digest": "sha1:OFQTXSIYIGLTTRXN2XL3AGSHHQ7ZZLP5", "length": 11871, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "यशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nयशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आम��्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nजेव्हा आपण यशस्वी होण्याची वेगवेगळी कारणे बघतो तेव्हा आपण बुद्धिमत्तेला, IQ ला सगळ्यात जास्त महत्व देतो, परंतु Stanford University ने केलेल्या study मुळे तुमचे मत नक्कीच बदलेल (आणि वृत्तीपण\nPsychologist, Carol Dweck यांनी त्यांचं आयुष्य ह्याच विषयाचा अभ्यास करण्यात व्यतीत केलंय. त्यांच्या अभ्यासानुसार नुसार तुमच्या IQ पेक्षा तुमचा attitude study करून तुम्ही किती successful होऊ शकाल – ह्याचं prediction जास्त अचूक करता येतं.\nDweck म्हणतात की लोकांची core वृत्ती २ प्रकारात मोडते – fixed mindset आणि growth mindset ( सारासार विचारसरणी आणि यशस्वी होण्याची विचारसरणी ).\nFixed mindset – म्हणजेच सारासार विचारसरणीने तुम्हाला माहीत असतं कि तुम्ही कोण आहात आणि किती यशस्वी होऊ शकता. पण हा विचार एका level पर्यंतच कामाला येतो. तुम्ही जेव्हा challenges ला सामोरे जाता तेव्हा तुमची वृत्ती त्याला स्वीकारायला तयार होत नाही आणि तुम्ही पुढे जायला नकार दर्शवता.\nह्या उलट Growth mindset ची लोकं ह्या विश्वासाने काम करतात की परिश्रम करून ते कोणत्याही संकटांवर मात करू शकतात. ह्या mindset च्या लोकांचा IQ एकवेळ कमी जरी असला तरी ते इतरांवर सहज मात करून पुढे जाऊ शकतात. कारण त्यांची challenges काढे बघायची वृत्ती खूप वेगळी असून ते त्यांना challenges न मानता त्यांना नवीन शिकण्याची संधी मानतात.\nCarol Dweck च्या मते पुढील गोष्टी तुम्हाला तुमची वृत्ती सुधारण्यस मदत करू शकतील :\n१. स्वतःला कधीच असहाय्य समजू नका\n२. कोणतेही कार्य हे आवडीने आणि जोमाने करा, अन्यथा ते काम हातीच घेऊ नका\n३. वेळोवेळी योग्य दिशा लक्षात घेऊन काम करा – ती दिशा “कठीण” असली तरी चालेल, पण ती “योग्य” असणं महत्वाचं आहे.\n४. नेहमी स्वतःला एक पाऊल पुढे ढकलण्यासाठी प्रवृत्त करा – Go that extra mile\n५. तुम्ही जे काही काम करत आहात त्यातून definite, स्पष्ट परिणामाची अपेक्षा करा (Expect Results)\n६. परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिका (Be Flexible) – प्राप्त परिस्थिती मान्य केली की त्यानुत रस्ता काढणं सोपं होतं.\n७. जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत तेव्हा इतरांना किंव्हा परिस्थितीला दोष देण्यापेक्षा – “मी काय केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं” ह्याचा विचार करा.\n८. आपल्या कामाचा review वेळोवेळी ठेऊन आपली वाटचाल आपल्या ध्येयाच्या दिशेने होत आहे किंवा नाही ह्याचा नेहमीच पडताळा घ्या\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nSamsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड\nOne thought on “यशासाठी बुद्धी (I.Q.) पेक्षा वृत्ती (Attitude) महत्वाची\n१९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल भारतीय सरकार ह्या गोष्टी अजूनही लपवून ठेवत आहे\nजाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म\nबुद्धिबळाच्या सहाय्याने दारूमुक्ती करणाऱ्या गावाची प्रेरणादायी गाथा\nअणवस्त्र हल्ल्याच्या धमक्यांमागचं राजकारण\nसॅनिटरी नॅपकिन्सचा “कचरा” : एक दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाचा प्रश्न\nपुरुषांनो, “#Me Too” सारख्या आरोपात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत\nआपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट\nसती आणि जोहार : एकाच नाण्याच्या दोन बाजू (\nमराठी शाळांची वस्तुस्थिती आणि सरकारी गोंधळ\n९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत \n२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास\nसेक्सकडे पहाण्याचा “असाही” दृष्टिकोन – स्त्रियांची “एकांतातील सुखप्राप्ती”\nविदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल\nविमान एका लिटरमध्ये किती किलोमीटर मायलेज देते\nपेट्रोलच्या वाढत्या खर्चावर विजय मिळवा: दुचाकीचे ऍवरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स\nसार्वजनिक जीवनात काम करताना “आपल्याच” लोकांकडून होणारी घुसमट : What NOT to be in Life\nदैनंदिन वापरातील तुम्हाला माहित नसलेल्या अश्या गोष्टी ज्यांचा शोध सैन्याने लावला होता\nजैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/volkswagens-beetle-and-story-behind-it/", "date_download": "2019-03-26T08:11:39Z", "digest": "sha1:XFZGIBLOWMXHZVZL3B3TNY22XHLUHNVC", "length": 17987, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक \"सुंदरी\"...!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपण खूप कमी लोकांना हे ठाऊक आहे की बीटलची मुळची संकल्पना ही हिटलरची होती. १९३४ साली हिटलरने फर्डिनांड पोर्श (Ferdinand Porsch) ह्या डिझाईनरला पाच जण मावतील अशी एक फॅमिली कार बनवायला सांगितली, ती १०० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल अशीही योजना करायला सांगितली.\n“Autobahn” ह्या जर्मनीतल्या हायवेवर ही कार वाऱ्याच्या वेगाने धावली पाहिजे अशी त्याची इच्छा होती जर्मन लोकांना सेविंग्स प्लॅनमध्ये ही कार विकत घेता येऊ शकत होती, पण त्याआधीच वर्ल्ड वॉर सुरु झालं\nएका उद्योगी ब्रिटिश ऑफिसरला फोक्सवॅगनची सैनिकी गाडी खूप आवडली.\nफोक्सवॅगनच्या नवीन गाडीचं manufacturing हे ब्रिटनमध्ये व्हावं अशी त्याची इच्छा होती. त्यासंबंधी एक मोठा गमतीशीर किस्सा आहे – १९४५ साली फोक्सवॅगनची फॅक्टरी बॉम्बवर्षावामुळे नेस्तनाबूत झाली होती. पण तिथल्या एका कारला ब्रिटनला नेण्यात आलं.\nब्रिटनमधल्या आघाडीवर असलेल्या मोटार बनवणाऱ्या मोठ्या उद्योगपतींना बोलावून एक कमिशन बसवण्यात आलं. ह्या कमिशनचे प्रमुख होते सर विल्यम रूट्स. त्यांनी ह्या कारचं परीक्षण केलं आणि म्हणाले –\n“ही एका सामान्य माणसासाठी अत्यंत अनाकर्षक कार ठरेल” आपल्याला विश्वास बसणार नाही पण ह्या कमिशनने त्या कारला “बेढब” “गोंगाट करणारी” ठरवले आणि “अशी कार बाजारात आणणे हे आर्थिकदृष्ट्या घातक ठरेल” असा शेरा मारला.\nअसं एकेकाळी घडलेलं असताना फोक्सवॅगनची बीटल ही जगातली सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली\nबीटलची खासियत म्हणजे फक्त तिची विक्री नव्हे तर जगातल्या कुठल्याही देशातल्या समाजातील कोणत्याही स्तरामध्ये तिची असलेली लोकप्रियता होय.\n१९४५ ते २००३ पर्यंत तिच्या आकारात बरेच बदल झाले पण तिची लोकप्रियता कमी झाली नाही, ही “नाझी” गाडी भलतीच फेमस झाली. बीटलचं पहिलं आणि शेवटचं डिजाईन खूपच साधर्म्य असलेलं आहे.\nThe Love Bug (१९६८) ह्यात दाखवण्यात आलेली “Herbie” म्हणजेच ती कार जिच्यासाठी जर्मन लोकांनी पैसे वाचवून ठेवले होते आणि तेवढ्यात हिटलरने पोलंडमधल्या जर्मन नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पोलंडवर हल्ला केला आणि Herbie विकत घेण्याचं जर्मन लोकांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं.\nजर्मन कुटुंबाने एका सुबक मोटारीने मस्त एन्जॉय करत प्रवास करावा अशी हिटलरची मनिषा होती.\nतिची किंमत ९९० reich marks (जर्मनीतील त्यावेळचे चलन) एवढी असणार होती. एका सामान्य जर्मन कामगाराला त्याच्या ३१ आठवड्याच्या पगारावर ती विकत घेता येऊ शकत होती. त्यासाठी सेविंग्स स्कीम देखील आखण्यात आली होती.\nस्वस्त, user friendly, आणि सहज maintain होणाऱ्या बीटल कारने ब्राझील, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये देखील उत्पादन करण्याचा परवाना मिळवला.\nपण फोक्सवॅगनच्या पोर्शने एका Czech कंपनीच्या ऑस्ट्रियन इंजिनिअरचे डिजाईन चोरले असा आरोप करण्यात आला. हा ऑस्ट्रियन इंजिनिअर म्हणजे Hans Ledwinka.\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\nखेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट\nहा हिटलरचा आवडता इंजिनिअर पुढे हिटलरने ऑस्ट्रियावर हल्ला केला तिथल्या सर्व कारखान्यांवर कब्जा केला आणि Ledwinka च्या सर्व designs वर बंदी घातली. फोक्सवॅगनने १९६१ साली त्या कंपनीला कोर्टाच्या बाहेर पैसे देऊन हे प्रकरण मिटवले.\nसाठच्या दशकात “Think Small” असं एक campaignच फोक्सवॅगनसाठी करण्यात आलं. आणि बीटल ही अमेरिकेतली सर्वात जास्त विकली जाणारी विदेशी कार ठरली बीटलला अमेरिकन लोक स्पोर्ट्स कार म्हणून सुद्धा विकत घेऊ लागले.\n१९७२ साली बीटल कार मेक्सिकोच्या रस्त्यांवर हिरव्या आणि पांढऱ्या रंगात टॅक्सी म्हणून धावू लागली. २०१२ साली तिने प्रवाशांच्या सेवेतून निवृत्ती घेतली.\nआता जगभर आर्थिक सुबत्ता आलीये. लोक आता फोक्सवॅगन ऐवजी बेंटले सारख्या गाड्यांना प्राधान्य देतात. पण विरोधाभास असा आहे की आता फोक्सवॅगनने बेंटलेची मालकी घेतलीये पण बेंटलेसारखी elite कार घेणं हे बऱ्याच लोकांना रुचत नाही.\nत्यामुळे बेंटले ही “People’s Car” होऊ शकत नाही. नावाप्रमाणेच फोक्सवॅगन ही कंपनी “लोकांची कार” ठरली.\n२०१९ साली बीटलचं production बंद होणार अशी बातमी नुकतीच प्रसिद्ध झालीये.\nखूप कमी कार आहेत ज्या बीटल इतक्या फेमस झाल्या. एका बोहेमिअन इंजिनिअरची हुशारी आणि एका (तथाकथित) क्रूरकर्म्याच्या डोक्यातली संकल्पना…. मोठं अजब रसायन ठरलं फोक्सवॅगनची “बीटल” म्हणजे\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nगाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← १०० वर्षानंतर पहिल्यांदाच बनणार एक ‘स्त्री’ लखनऊची महापौर\nयेथे शहिदांना श्रद्धांजली देण्याकरिता फुलं नाही पाण्याची बाटली चढवली जाते →\nदेशोदेशीचे राष्ट्रप्रमुख आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या अलिशा�� कार वापरतात..\n“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय\nदुबई मधील ‘ह्या’ अविश्वसनीय गोष्टी तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडतील\nशोएब अख्तर च्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण\nकिचनमधल्या बहुपयोगी “इप्सम सॉल्ट”च्या अशा वापराची तुम्ही कल्पनाही केली नसेल\nबाळाची अम्ब्लिकल कॉर्ड सुरक्षित ठेवणाऱ्या ब्लड बँक : लोकांना लुटण्याचा गोरख धंदा\nचीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली भारताला हे कसं जमू शकेल भारताला हे कसं जमू शकेल\nनक्षल्यांची दहशत विरूद्ध शिक्षिकेचे धाडस- बस्तरमधील एका शिक्षिकेच्या जिद्दीची कथा\nप्रत्येकवेळी कुणामुळेतरी झाकोळला गेलेला क्रिकेटमधील खरा जंटलमन\nबिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित\nमुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण… मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nहे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो\n“शारीरिक संबंधांमुळे ‘पवित्र’ प्रेम’अपवित्र’ होतं” असं वाटणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं\nगुजरातजवळील समुद्रात सापडला समुद्रमंथनातील मंदाराचल पर्वत \nपोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते\nमोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का\nआमीर खानचा नकार, आशुतोषचा खंबीरपणा आणि ‘लगान’च्या निर्मितीमागची प्रेरणादायी कथा\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nअनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स\nभारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे\nजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स आहेत अंधश्रद्धाळू\nभ्रष्ट अभियंत्यांचा कारभार ठरतो आहे रेल्वे दुर्घटनांना कारणीभूत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/15/Pakistan-media-and-government-on-Pulwama-Attack.html", "date_download": "2019-03-26T07:53:02Z", "digest": "sha1:FER33KCUV5WZ2V2IQUD7PJXXMX2THZTW", "length": 11559, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " खोटारड्या प्रसारमाध्यमांचा निषेध...! खोटारड्या प्रसारमाध्यमांचा ���िषेध...!", "raw_content": "\nपाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या खोटारडेपणामुळे भारतीय शहिदांचे बलिदान मुळीच कमी होणार नाही. उलट ‘व्यर्थ न हो बलिदान’ म्हणत जागतिक स्तरावर भारतीयांचे शौर्य, देशप्रेम नव्या तेजाने, नव्या दमाने निर्माण होत राहील आणि संक्रमित होत राहील.\nपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संताप आणि दु:खाची भावना तीव्रपणे उमटली आहे. जागतिक स्तरावर या दहशतवादी हल्ल्याची कडक निंदाही केली गेली. इस्रायल, रशिया, अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि सर्वच देशांनी या निर्घृण हल्ल्याचा निषेध करत, शून्य सहिष्णुता दाखवत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर अकृत्रिमरीत्या पैदा झालेला आणि जो सध्या भीकेच्या वळचणीला लागला आहे, असा भीकिस्तान म्हणजे पाकिस्तान. त्या पाकिस्तानने पुलवामाच्या हल्ल्याबाबत काय करावे तर हल्ला झाल्या झाल्या त्याने आपल्या सीमारेषेवरील सुरक्षा नव्याने कार्यान्वित केली. या दहशतवादी हल्ल्याचा विरोध, निषेध किंवा भारताला नैतिक समर्थन देणे हे जागतिक स्तरावर प्रत्येक देशाची एक अलिखित भूमिकाच होती. तशी ती भूमिका जगाच्या सर्वच देशांनी पारही पाडली. पण अगदी भारत देशाच्या खांद्याला लागून असलेल्या या देशाला भारतावर हल्ला झाल्यानंतर नऊ तासांनी जाग आली. नऊ तासांनी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी या घटनेची निंदा केली. निंदा करताना मात्र फैजल हे सांगायला विसरले नाहीत की या हल्ल्यात पाकिस्तानचा काही हात नाही. या हल्ल्यात आपण दोषी नाही, असे पाकिस्तान म्हणतो. पण दुसरीकडे पाकिस्तानची प्रमुख वर्तमानपत्रे या हल्ल्याची जी दखल घेतात, त्यावरून दिसून येते की, पाकिस्तानची दहशतवादाबाबत भूमिका काय आहे ते\nजगभरात प्रसारमाध्यमांची शाश्वत मानवी मूल्य मानणे अशी वैश्विक भूमिका असते. ती भूमिका कालातीत आहे. पण ही भूमिका पाकिस्तानची प्रसारमाध्यमे पाळताना दिसत नाहीत. पाकिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी पेशावर येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. शेकडो विद्यार्थी मृत्युमुखी पडले. त्यावेळी भारत सरकार पाकिस्तानच्या दु:खात सहभागी झाले. इतकेच नव्हे, तर भारतीय प्रसारमाध्यमांनीही पाकिस्तानमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यावेळी भारतीय प���रसारमाध्यमांनी त्या दहशतवादी कृत्याला ‘मानवतेवरचा हल्ला’ ठरवले. मात्र, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची बातमी देताना पाकिस्तानमधील ‘दी नेशन’ वृत्तपत्राने मोठी बातमी छापली.ती अशी, ‘फ्रीडम फायटरच्या हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू.’ भारतीय सैन्यावर क्रूर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या मते स्वातंत्र्यसैनिक आहेत तर दुसरीकडे ‘दी डॉन’ वृत्तपत्राने या बातमीला छोट्याशा कॉलममध्ये एका कोपऱ्यात छापले आहे. जणू ‘दी डॉन’ला सांगायचे आहे की, भारतीय सैनिक मारले गेले, ही पाकिस्तानच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे.\nपाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे वर्तन म्हणजे जे आडात तेच पोहऱ्यात येते. पाकिस्तानची आजवरची कृत्ये पाहता असे वाटते की, मानवी मूल्यांची राखण करणे हा धर्म पाकिस्तानचा नाहीच. त्यामुळे ज्या देशाच्या रक्तातच माणुसकी नाही, तर ती त्या देशाच्या प्रसारमाध्यमांमध्ये कुठून येणार असो, ज्या देशात जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संस्थेचे मुख्यालय आहे. ज्या देशात भारतातले अनेक देशद्रोही, दहशतवादी लपून छपून सुखाने राहतात, त्या देशाला दहशतवाद्यांचे आणि दहशतवादाचे वावडे नाहीच. उलट अमन-शांतीच्या नावाने जगभरात हिंसेचा नंगानाच करण्यात पाकिस्तानचा इथून तिथून सहभाग असतोच असतो. पण गल्लीच्या गुंडाने चोरीमारी करावी आणि गुन्हा सिद्ध झाला, तर मार मिळेल या भीतीने आपण त्यातले नाही, असा बेरकी आविर्भाव आणावा, तसे पाकिस्तानचे आहे. दहशतवाद पेरत, पाकिस्तान अशा टोकाला पोहोचला आहे की, या देशाला दहशतवाद पोसण्याशिवाय गत्यंतर नाही.\nसैनिकी जोरावर किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरसातत्याने होणारे सत्तांतर, सत्तांतर टिकवण्यासाठी केला जाणारा हिंसाचार,दहशतवाद यामुळे पाकिस्तान अस्थिरतेच्या गर्तेत कधीच न बाहेर येण्यासाठी पडला आहे. त्यातच भारताबद्दल पाकिस्तानला कमालीची असूया आहे. त्यामुळे रात्रंदिवस भारतावर कुढत कुढत या देशाने स्वत:ची कब्र स्वत:च खणली आहे. कोळसा उगळावा तितका तो काळाच होत जातो. तसेच या देशाबद्दल, या देशाच्या भूमिकेबद्दल जितके बोलावे तितके नकारात्मकच येणार. असो. पण, एक मात्र नक्की वाटते की, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या खोटारडेपणामुळे भारतीय शहिदांचे बलिदान मुळीच कमी होणार नाही. उलट ‘व्यर्थ न हो बलिदान’ म्हणत जागतिक स्तरावर भारतीयांचे शौर्य, देशप्रेम नव्या तेजाने, नव्या दमाने निर्माण होत राहील आणि संक्रमित होत राहील. पाकिस्तानी खोटारड्या प्रसारमाध्यमांचा निषेध...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/598", "date_download": "2019-03-26T08:11:32Z", "digest": "sha1:LRLWBEVXV6QXYJS5UDTHDPX35ULTSJOI", "length": 22672, "nlines": 362, "source_domain": "misalpav.com", "title": "रतीबाच्या कविता | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nआज भेटली ती, होऊन\nमावळला ध्यास, गळाली आस\nम्हणतील मामा, तिची लेकुरे\nभीती मला त्या नात्याची\nआता आठवती ते खर्च\nआता काय, शोधू दुसरी\nतीही नसेल तर तिसरी\nआहे, बागेत गर्दी फुलांची\nअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस\nRead more about गर्भार सातव्या महिन्याची\nमाहितगार in जे न देखे रवी...\nहोतो की अमुक समाजाने\nइथे एकदा समता आली\nकी पुढे आदर्श समाज रचना असेल\nपण आज बघीतले पुन्हा कुणाला तरी\nसंशयावरुन वाळीत टाकले जाताना\nनव्या अस्पृश्यतेची समाजरचना घडताना\nRead more about समाजरचना घडताना\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)\nतूला तू त्यांचा आहेस असे वाटते\nतेही फसवे नसते का \nखरेच जमेल का तूला \nआणि तूही कुणाचाच नाहीस\nहेच खरे नसते का \nहे बरे आहे एका अर्थाने\nत्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे\nएकांतवास अनुभवून पहाशील का \nमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्रdive aagareggsgholmiss youअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठल\nRead more about कितीसा पुरो��ामी आहेस \nनाखु in जे न देखे रवी...\nफुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती\nका म्हणून दिवसेंदिवस लेखकच बनत जावे \nका म्हणून आपणच सारं मिपावर उधळावे \nथोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी काठी नि छोटासा आरसा दिसेल\nतो हातात घेऊन बसलेला एक साधा वाचक दिसेल\nएक दिवस तरी साधा वाचक बनून बघावे\nखुद्धु खुद्धु म्हणून हसावे\nन पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे\nरुसेल त्याचे फुगवे निपटावे\nनाट्यवाङ्मयकविताविडंबनऔषधोपचारराशीमौजमजाprayogअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कविताहास्य\nच्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं\nखिलजि in जे न देखे रवी...\nच्या मायला बॅट घ्यायची होती हातात\nअन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं\nपण व्हायचं होतं येगळंच\nतिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं\nएकदा का लग्न झाले नक्की\nसमजा झाली तुमची चक्की\nचंद्र सूर्य मग एक भासतील\nतारका क्षणात लुप्त होतील\nसारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील\nजसं जसं कुटुंब वाढेल\nतुमची \"सावित्री \"तुम्हास कुटून काढेल\nमाझे पण असेच काहीसे झाले\nजीवनमानआईस्क्रीमओली चटणीखरवसमराठी पाककृतीअविश्वसनीयखिलजी उवाचजिलबीमुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं\nखिलजि in जे न देखे रवी...\nभोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं\nसांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा\nशेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला\nअन बनल्या भोळी प्रजा\nशेपूला केला मंत्री त्याने\nधुसफुसणारी भेंडी वझीर केली\nकसेबसे ते राज्य उभारले\nसंख्येने ते जास्त म्हणोनि\nकोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी\nकडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी\nवांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता\nगनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता\nमांडणीबालगीतआईस्क्रीमग्रेव्हीपौष्टिक पदार्थमराठी पाककृतीवन डिश मीलखिलजी उवाचअविश्वसनीयमुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about जालफ्रेझीची सोय\n(साहेब असेच) ठोकत राहा\nखिलजि in जे न देखे रवी...\nयेऊन दे मनातले बाहेर सारे\nकल्पनेला अनाहूत बळ मिळेल\nपोहोचेन सत्वर कवींच्या गावा\nसुंदर कविता लिहीत जाईन\nरांगतोय सध्यातरी असं वाटतेय\nहळूहळू तुमच्या जवळ येत जाईन\nप्रेमाने प्रेमाला जो���त जाईन\nशोधत राहा स्वतःमध्ये मला\nइथेच पुढे असेन तुमच्यासमोर\nजवळ येता जरा , दूर दूर जात राहीन\nमाया करा मजवर आपुल्या लेकरावानी\nकल्पनेच्या जगात रमतो मी\nधोरणमांडणीमुक्तकसमाजजीवनमानआईस्क्रीमऔषधी पाककृतीऔषधोपचाररेखाटनअविश्वसनीयइशाराकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about (साहेब असेच) ठोकत राहा\nबाई पलंगावर बसून होती\nखिलजि in जे न देखे रवी...\nबाई पलंगावर बसून होती\nगुलाबराव मस्त मळत होते\nमळता मळता बघत होते\nबाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे\nकधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे\nमळता मळता थाप मारली\nराळ उडालेली नाकात बसली\nशिंकण्यातच सारी रात गेली\nआवाजाने गावाला जाग आली\nचरफडत चोरपावलांनी निघून गेली\nरात बी गेली अन बाई बी\nथापा मारण्यातच वेळ गेली\n{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}\nसमाजआईस्क्रीमओली चटणीअविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about बाई पलंगावर बसून होती\nमी स्वप्न पाहत नाही\nखिलजि in जे न देखे रवी...\nमी स्वप्न पाहत नाही\nकारण , मला ते पडत नाही\nनेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे\nमी पडतो , लकटतो त्या पलंगावर\nविचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे\nडोळे काही मिटत नसतात\nस्वप्न कुठले बघायचे नि कसे \nयाचेच विचार मनात घोळत असतात\nहळूहळू झापड यायला लागते\nडोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते\nमिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही\nडोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून\nपुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो\nRead more about मी स्वप्न पाहत नाही\nएकदा टारझन अंगात आला\nखिलजि in जे न देखे रवी...\nएकदा टारझन अंगात आला\nकाढून टाकले कपडे सर्व\nअन जंगल प्रवास सुरु झाला\nभरपूर सारे कुत्रे मागे लागले\nवाट मिळेल तिकडे धावत सुटलो\nपारंब्या अन वेली शोधू लागलो\nनव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून\nआरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता\nकुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता\nस्टेमिनापण संपत आला होता\nटारझन अंगातून कधीच निघून गेला होता\nलंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता\nमांडणीविनोदअविश्वसनीयकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडचिकनजिलबीमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about एकदा टारझन अंगात आला\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्��ा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/article-on-bee-1639494/", "date_download": "2019-03-26T08:44:08Z", "digest": "sha1:SSKBZLR4UZVVJJFMSZRPF3V7GDBKEI62", "length": 11836, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on bee | विज्ञानवेध : पोहणारी मधमाशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nविज्ञानवेध : पोहणारी मधमाशी\nविज्ञानवेध : पोहणारी मधमाशी\nया मधमाशीत चिमुकले चिमुकले नॅनो घटक आहेत.\nतुम्ही कधी मधमाशीला पाण्यात पोहताना पाहिलंय कधी तिला झपकन् पाण्यात सूर मारताना पाहिलंय\n मग तुम्हाला सांगितलं, की आहे अशी एक मधमाशी तर विश्वास बसेल तुमचा गंमत म्हणजे अशी मधमाशी खरोखरीच आहे. ती उडते, मग उडता उडता थेट पाण्यात झेप घेते, मजेत पोहते आणि मग आपोआप बाहेर येऊन पुन्हा हवेत भरारी घेते. मात्र, ही मधमाशी खरी नाही, तर यांत्रिक आहे. तिचं नाव- हायब्रिड रोबोबी.\nया मधमाशीत चिमुकले चिमुकले नॅनो घटक आहेत. तिला इवलाले कृत्रिम स्नायू आहेत. ऊर्जा मिळवण्यासाठी छोटुशी गॅस चेंबरची रचना आहे. तरंगण्यासाठी इटुकले फ्लोट्स आहेत. आणि तिचं वजन फक्त १७५ मिलिग्रॅम इतकं ंआहे, फुलाच्या एका पाकळीपेक्षाही कमी\nनेहमी आपण यंत्रांमध्ये स्क्रू, नट्स, बोल्ट्स बघतो. पण रोबोबी बनवताना असं काहीही वापरलेलं नाही. मग कसं बरं तिला घडवलं असेल तर शास्त्रज्ञांनी तिथे चक्क ओरिगामीसारख्या तं��्राचा वापर केला आहे. हो. ओरिगामीत आपण कागदाला वेगवेगळ्या प्रकारच्या घडय़ा घालतो. तसे इथे धातूचे अगदी पातळ पत्रे घेऊन त्यांना घडय़ा घालून ही अजब रोबोबी तयार झालीय.\nहार्वर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी बारा र्वष काम करून ही अद्भुत मधमाशी बनवली आहे. तिला उडण्यासाठी, पोहण्यासाठी जी रचना केली आहे, त्यामागे अनेक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आहे. ती नाजूक दिसत असली तरी मजबूत आहे. पर्यावरणाचं निरीक्षण करण्यासाठी तिचा वापर होणार आहे. शिवाय पाण्याखालच्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करताना तिचा उपयोग होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/american-german-biologist-gunter-blobel-1639397/", "date_download": "2019-03-26T09:08:50Z", "digest": "sha1:BI4WIMDZO5C7UUMWY3GBVSPQZX4JTQEG", "length": 14909, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "American German biologist Gunter Blobel | गुंथर ब्लोबेल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n१९९९ मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते\nपेशींचे शरीरातील आचरण व त्यांचे रेणवीय पातळीवर चालणारे कार्य फार महत्त्वाचे असते. त्यात बिघाड झाला की पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोगापासून अनेक रोग होतात त्यामुळे या शाखेतील पायाभूत संशोधन हे महत्त्वाचे असते. यात शाखेत संशोधन करून नोबेल पटकावणारे अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे नुकतेच निधन झाले. १९९९ मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते ते, पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित.\nदुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले. त्यांचा जन्म १९३६ मध्ये वॉल्टर्सडॉर्फ शहरातला. तेव्हा हे शहर जर्मनीत होते आता ते पोलंडमध्ये निगोस्लावाइस नावाने समाविष्ट आहे. रेड आर्मीच्या आक्रमणानंतर त्यांचे कुटुंबीय ड्रेसडेन मार्गे पळाले. ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केल्यानंतर अनेक जर्मन रुग्णालयांत आंतरवासीयता केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले. रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरूच ठेवली. पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले. रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले. १९९९ मध्ये त्यांना वैद्यक किंवा शरीरशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेला दिले. ‘ड्रेसडेनच्या पुनर्उभारणीसाठी माझी बहीण रूथ ब्लोबेल हिच्या स्मरणार्थ हे सगळे पैसे देताना मला खूप आनंद वाटतो’ असे ते म्हणाले होते. यातून दिसते ती त्यांची दिलदार वृत्ती, मातृभूमीवरचे प्रेम. ब्ल��बेल यांना १९९३ मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७ मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला आणि नंतर १९९९ मध्ये नोबेल. १९९२ पर्यंत ते रॉकफेलर प्रोफेसर होते. त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली. त्यांच्या तीस वर्षांच्या संशोधनात कुठलाही युरेका क्षण नव्हता. कारण त्यांचे संशोधन हे नवीन गृहीतके, चाचण्या, सिद्धांत यांच्या आधारे पुढे जाणारे होते. १९७४ मध्ये वैद्यकाचे नोबेल पटकावणारे रॉकफेलर विद्यापीठाचे डॉ. जॉर्ज ई. पॅलेड हे त्यांचे गुरू. पॅलेड यांनी पेशींचे अंतर्गत काम, रचना यावर मोठे काम केले होते. आपल्या शरीरारात अब्जावधी प्रथिने पेशीतील खोबण्यांमध्ये तयार होत असतात व तेच आपल्या शरीराची दशा आणि दिशा ठरवतात, यावरून ब्लोबेल यांचे संशोधन खूपच क्रांतिकारी होते यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा ���पचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5066287521920620910&title=Manushi%20Chhillar%20wants%20to%20be%20a%20doctor&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:13:35Z", "digest": "sha1:RGXKAOKF6FDCXZQKYR75CUP2PRY7PATT", "length": 9630, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मानुषी छिल्लरला व्हायचंय हृदयरोग तज्ज्ञ", "raw_content": "\nमानुषी छिल्लरला व्हायचंय हृदयरोग तज्ज्ञ\nबॉलीवूडमध्ये नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात करायचे आहे करिअर\nमुंबई : २०१७चा ‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवणारी भारतीय मानुषी छिल्लर ही आता बॉलीवूडमध्ये येणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच, खुद्द मानुषीने मात्र या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. आपल्याला बॉलीवूडमध्ये नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे तिने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.\nमिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया यांपैकी कोणताही किताब मिळवलेली मुलगी पुढे चित्रपट क्षेत्रातच येते, असा जणू पायंडाच आजवर पडलेला आपल्याकडे दिसतो. यातल्या कित्येकींनी बॉलीवूडचीच वाट धरली आहे. या धर्तीवर आता मानुषीही चित्रपटात येणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नाही, तर दिग्दर्शक करण जोहर आणि फराह खान यांनी तिला लॉन्च करण्यासाठीची तयारीही सुरू केली होती. परंतु नुकत्याच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मानुषीने आपली बाजू स्पष्ट केली आहे.\nमानुषी सध्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असून पुढे जाऊन तिला हृदयरोग तज्ज्ञ व्हायचे आहे, असे तिने या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. मुळची हरियाणाची असलेल्या मानुषीने २०१७चा ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावे केला होता. हा किताब मिळवणारी ती सहावी भारतीय मुलगी आहे. ‘फेमिना मिस इंडिया’ हा किताब मिळवून ती हरियाणातून राष्ट्रीय पातळीवर आली आणि त्यानंतर तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब मिळवला. ‘फेमिना मिस इंडिया’ची अंतिम विजेती हा किताब मिळवून ‘मिस वर्ल्ड’ बनलेली ती पहिली भारतीय आहे.\n‘बॉलीवूडमध्ये येण्याचे माझे स्वप्न कधीच नव्हते. मी नेहमीच एक गुणी डॉक्टर होण्याचे स्व���्न पाहिले आहे. ‘मिस वर्ल्ड’सारखा मानाचा किताब मिळवल्यानंतर माझ्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. अशा कित्येक जणी आहेत, ज्यांनी ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’चे किताब मिळवून आपले शिक्षणही सांभाळले आहे. आता काही काळ या सगळ्यातून ब्रेक घेत अभ्यासावर लक्ष देण्याचे मी ठरवले आहे. अर्थात ‘मिस वर्ल्ड’ संस्थेच्या माध्यमातून करण्यासारखे काही काम असेल, तर ते करायला मला नेहमीच आवडेल’, असे मत मानुषीने या मुलाखतीतून व्यक्त केले आहे.\nसुरांच्या सम्राज्ञीचे ‘ठाकरी’ नृत्य फिल्मफेअर २०१९; रणबिर-आलिया ठरले सर्वोत्कृष्ट ‘स्वप्न पूर्ण करते ती मुंबई’ : नवाजुद्दिन सिद्दिकी सोनाली बेंद्रे नव्या जोमाने पुन्हा कामावर.. इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा सन्मान मोठा : मनोज वाजपेयी\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nबाळासाहेब तोरस्कर साहित्य रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2019-03-26T09:00:42Z", "digest": "sha1:EDLBQNCM7RHK45WISBBFW4KAZQEEOCQY", "length": 5084, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रशियन फुटबॉल क्लब - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रशियन फुटबॉल क्लब\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nएफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त\nएफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा\nएफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग\nएफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१४ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/why-we-get-refreshed-after-having-coffee/", "date_download": "2019-03-26T07:52:43Z", "digest": "sha1:BJRRCQJDJ5K744UMKPCNVPWK6E6MIAFT", "length": 18173, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कॉफी घेतल्यावर आपली झोप गायब होण्यामागे \"ही\" कारणं आहेत", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकॉफी घेतल्यावर आपली झोप गायब होण्यामागे “ही” कारणं आहेत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nदिवसाची सुरुवात, वाजणारा अलार्म, बाहेर पसरलेला गारवा आणि मऊ दुलईत गुरफटून घेवून सकाळ झाल्याचं सत्य नाकारणारा शरीरभर पसरलेला आळस. आपण अनिच्छेने कसेबसे डोळ्यावर आलेली झोप उडवण्याचा प्रयत्न करत उठून बसतो. जरी गुंगी येत असेल तरीही बिछान्यातून उठण्याचा प्रयत्न करतो.\nदिवसभराची कामे डोक्यात हळूहळू आकार घेवू लागलेली असतात. त्त्यामुळे झोपेतून उठल्यावर परत झोपेच्या आहारी जाण्याचा मूर्खपणा आपल्याला परवडणारा नसतो.\nतनावर आणि मनावर दाटून आलेल्या आळसाचे काय करायचे याचा रामबाण उपाय आपल्याकडे असतो. गॅस वर उकळण्यासाठी ठेवून दिलेले दुध, कपात दोन चमचे मोजून घातलेली साखर आणि किचनच्या शेल्फवर खुणावणारा नेसकॅफेचा डबा. त्यातली १ चमचाभर भरून कॉफी कपात टाकून आणि थोडस थेंब दोन थेंब पाणी घेवून त्याला चांगल फेटून वरून ओतलेल्या दुधाने बनलेलं खमंग वाफाळत कॉफी नावाचं मिश्रण आळस घालवण्याचा आणि दिवसाची सुरुवात ताजीतवानी करण्याचा हर एक दिवसाचा नामी उपाय असतो.\nकधी विचार केलाय का, एक कप कॉफी पिल्यानंतर आपल्या अंगातील आळस का दूर होतो मनाला ताजेतवानेपणा का येतो, कितीही झोप डोळ्यावर दाटून आली असेल तरी कॉफी पिल्यानंतर ती झोप उडून का जाते\nयाच उत्तर हे आहे की कॉफी पिल्यानंतर आपल्या मेंदूच्या पेशींमधून डोपामाईन नावाचं नैसर्गिक उत्तेजक स्त्रवलं जातं. हे डोपामाईन नावाचं नैसर्गिक द्रव्य मानवी शरीरामध्ये जात्याचं उपलब्ध असते मात्र बाहेरून काही विशिष्ट पदार्थ हे द्रव्य शरीरात तयार होण्यासाठी उत्तेजकाचे काम करतात.\nउदा. कोकेन किंवा गांजा पिल्यानंतर देखील मेंदूच्या पेशी मोठ्या प्रमाणावर डोपामाईन उत्सर्जित करतात त्यामुळे माणसाला अत्यानंद किंवा परमानंदाची अवस्था प्राप्त होते.\nअर्थात बाहेरून दिसताना तर ती नशाच दिसते परंतु ही अशी नशा असते जिची चटक माणसाला लागू शकते. कॉफी पिल्यानंतर ��ी काही अशाच प्रकारचे बदल घडतात. अगदी गांजा किंवा कोकेन इतके नाही तरीही त्यापेक्षा कमी प्रमाणात डोपामाईन मेंदूच्या पेशींमधून बाहेर सोडले जाते आणि परिणामी आपल्याला आपले मन उत्साही ताजेतवाने वाटू लागते, शरीरात उत्साह दाटून येतो, आळस झटकला जातो.\nयावरून लक्षात येवू शकेल माणसाना कॉफी पिण्याचे व्यसन देखील का लागलेले असते\nजगभरात कॉफी पिण्याच्या मागे वेडे असलेल्या लोकांचे अनेक किस्से मशहूर आहेत. अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने आपल्या झोपाळूपणावर नामी उपाय म्हणून कॉफी चे सतत सेवन करावयाचे ठरवले. तीन दिवस सतत इंस्टंट कॉफी चे जवळजवळ ३२ पॅकेट संपवल्यानंतर त्याने शेवटी हार मानली.\nत्याच्या पदरात फळ काय पडले तर तीन दिवस सलग झोप न लागता जागे राहण्याचा विक्रम, तीन दिवसानंतर प्रचंड प्रमाणात सुरु झालेला अतिसार आणि शेवटी दवाखान्यात अॅडमिट झाल्यानंतर थकून लागलेली झोप\nदुसरा एक विद्यार्थी सकाळी क्लास ला येण्यापूर्वी झोप येवू नये म्हणून जवळजवळ दोन भांडे कॉफी पिवून क्लास ला येत असल्याची मौजेची गोष्ट त्याच्या प्राध्यापकाने नोंदवून ठेवली होती. त्या विद्यार्थ्याला हा प्रकार बंद करावा लागला कारण अति कॉफी पाना मुळे त्याच्या हाताची थरथर नियंत्रणा पलीकडे वाढली.\nमुद्दा हा आहे की कॉफीचे कितीही तोटे असले तरी लोक कॉफी आवडीने पितात. कारण कॉफी स्वत: नशा आणत नही मात्र मेंदूमधील उत्साह, आनंद, ताजेतवानेपणा वाढवणाऱ्या पेशींना ती उत्तेजित करते परिणामी मेंदूतून मानवी शरीराला आणि मनाला आनंद देणाऱ्या डोपामाईन सारख्या द्राव्याची निर्मिती होते आणि माणसाचा आळस थकवा दूर होवून त्याल काम करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह मिळतो.\nनुकत्याच रोम शहरातील शास्त्रज्ञानी केलेल्या संशोधनामध्ये मारिजुआना या मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर जी प्रतिक्रिया मेंदूत होते तशीच प्रतिक्रिया कॉफीपान केल्याने देखील होते अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.\nसुरुवातीला जेव्हा आपण कॉफी प्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला हवा असलेला उत्साह एका कपाने देखील भेटतो. नंतर दिवसाचे १५- १६ तास जेव्हा आपल्याला काम करत राहावं लागतं तेव्हा एका कपाची गरज वेळोवेळी वाढत जाते याचं कारण असं आपलं यकृत आपण पिलेल कॅफिन पचवण्यात हळूहळू कुशल बनत जातं.\nजास्तीच कॅफिन जसजस येत जाईल तश्या तश��या स्वरूपाच्या काही रासायनिक तडजोडी मेंदूमध्ये ही व्हायला सुरुवात होते. परिणामी तुमची कॉफीची तल्लफ वाढत जाते.\nअगदी तशीच तल्लफ जी मारिजुआना सारख्या अमली पदार्थाचे सेवन करताना येते. हा लेख तुमच्या ऑफिस मध्ये अथवा घरी बसून तुम्ही वाचत असाल आणि नुकताच तुमच्या हातात तुम्ही दिवसातला ३ रा ४था किंवा ५ वा कॉफीचा कप धरला असेल तर समजून घ्यायला हरकत नाही मारिजुआना किंवा कोकेन सारखाच अंमल तुमच्यावर तुमच्या हातातली कॉफी सुद्धा गाजवत आहे\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ‘नेहरूवाद नावाचे मिथक’ : रामचंद्र गुहांचा लेख – नेहरूंच्या ‘बनवलेल्या’ प्रतिमेमागील सत्य\nपहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो\nकॉफीचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहित नसणार…\nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते\nया भारतीय प्राध्यापकाने कोंबडीच्या पंखापासून केली इंधनाची निर्मिती \nवजन कमी करताना कमी होत असलेली चरबी जाते कुठे\nतब्बल ५९ वर्ष प्रवाशांना मोफत सेवा पुरवणारी जगातील एकमेव रेल्वे भारतात आहे\nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\nखुशखबर….. आता पैसे न भरता मिळवा रेल्वेचे तिकीट\nपाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश\nमुस्लिम सायबर आर्मी- दहशतवाद आता ऑनलाईन आणि हायटेक झालाय\nसँड पेपरने घासून ‘बॉल टेम्परिंग’ केल्याने नक्की काय होते\n“मुंबईचं पुणे” असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठी मोठी झालेली – डोंबिवली…\nविठ्ठलाचे वारकरी विरुद्ध शिवप्रतिष्ठान चे धारकरी – सत्य काय आहे हे वाचा\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\n भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\n“मी लेस्बियन मुस्लिम आहे आणि मी कधीच माझ्या घरी जाणार नाही.”\nरोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते\nआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनलाच का असतो जाणून घ्या “योग” बद्दल बरंच काही\nनकाशाच्या आधारे पत्ता नसलेलं पत्र अचूक पत्त्यावर पोचतं केलं \nजाणून घ्या ATM कार्डवर असणाऱ्या नंबरमागचा अर्थ\n‘सार्क‘ मधील चीनचा प्रवेश : भारताच्या सुरक्षेसमोरील धोकादायक आव्हान\nमुंढे साहेब जिकडे जातात तिकडे राजकारण्यांना डोकेदुखी ठरतात असं काय करतात साहेब\nतिशीच्या पूर्वी भारतातील ह्या साहसी रोड ट्रिप्सची मजा जे लुटतात, तेच खरे भटके\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/11/Article-on-In-14-years-14-thousand-926-people-died.html", "date_download": "2019-03-26T08:57:56Z", "digest": "sha1:SGNTNI4F6ZJDJ2VX6OQQYFEZYESUD5BU", "length": 11578, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " नियम पाळू, अपघात टाळू नियम पाळू, अपघात टाळू", "raw_content": "\nनियम पाळू, अपघात टाळू\nगेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्याच रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबत धक्कादायक टिप्पणी केली. देशभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये गेल्या पाच वर्षांत १४ हजार, ९२६ जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, ही आकडेवारी सीमारेषेवर आणि दहशतवादी हल्ल्यांत जीव गमावणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मानवाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या लोकांशी, व्यावसायिकांशी, उद्योगधंद्यांशी वैयक्तिक वा व्यापारी तत्त्वावरील संबंध सुरळीत ठेवण्यासाठी बांधलेला रस्ता ही पूर्वापार चालत आलेली अत्यावश्यक गरज. पण, गेल्या काही काळापासून हे रस्ते मानवाचे भूतलावरचे संबंध तोडून दुसऱ्याच कुठल्यातरी जगात पोहोचविणारे सापळे बनल्याचे समोर आले.\nरस्त्यांची बांधणी, उभारणी करण्याची जबाबदारी केंद्रासह, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्ताधाऱ्यांची. आपली जबाबदारी ही मंडळी कधीकधी व्यवस्थितपणे निभावतातही. मात्र, सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या आकडेवारीतून या मंडळींनी रस्ता म्हणजे मृत्युमार्ग केल्याचे दिसते. देशातले, राज्यातले इतकेच काय छोट्या-मोठ्या शहरातले कोणतेही रस्ते घ्या, त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. हे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अशा अपघातात शेकडो, हजारो लोक मरण पावतात, पण सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी त्याचे सोयरसुतक पडल्याचे दिसले नाही. उलट सरकारमधील या दोन्ही घटकांनी आपापली जबाबदारी एक-दुसऱ्यावर ढकलण्यातच धन्यता मानली. म्हणजे एखादी व्यक्ती जीवानिशी जाते, कोणी पोरके होते, कोणाचा आधार जातो, तर कोणाचे आयुष्यच अधूपणाच्या जखमा घेऊन राहते. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्नही उपस्थित होतो.\nजोपर्यंत जनतेला रस्त्याचा प्रश्न गांभीर्याचा, जिव्हाळ्याचा वाटत नाही, तोपर्यंत हे सुरूच राहील. आज जातीच्या वा धर्माच्या नावावर कोणी चिथावणी दिली तर त्यामागे धावणारे हजारो, लाखो लोक एकाएकी गोळा होतात. तेच रस्त्यांच्या वा अन्य प्रश्नांच्या बाबतीत कोणी कितीही अभ्यासपूर्ण आणि कळकळीने बोलले तरी लोकांच्या हृदयाला लागत नाही, भेदत नाही. म्हणजेच याला काही अंशी जनतेची मानसिकताही जबाबदार असल्याचे म्हणता येते. यावर उपाय जनतेनेच योजायचा आहे, मतदानाच्या माध्यमातूनही आणि वाहतुकीचे, सुरक्षेचे नियम पाळूनही\nआपल्या संस्कृतीत शिक्षकाचे स्थान नेहमीच आदरणीय आणि वंदनीय मानले गेले. माता-पित्यानंतर माणसाला जीवनमार्ग दाखवतो तो, शिक्षक म्हणून आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षक वा गुरूला हे थोरपण प्राप्त झाले. पण, गेल्या काही काळापासून शिक्षकांप्रति असलेली आदराची भावना लोपते की काय, असाही प्रश्न उपस्थित झाला. कारण चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका वा नाटक वगैरेंतून शिक्षकांची उभी केलेली प्रतिमा. याच्या जोडीला शिक्षकांमधील राजकारणाने, आंदोलनानेही जनतेच्या मनात असलेल्या त्यांच्या स्थानाला चांगलाच धक्का बसला.\nनुकतीच अमेरिकेतल्या कालहाऊन काऊंटी माध्यमिक विद्यालयातील एक घटना उघडकीस आली. लिनेरिया लिन ग्रोवर नावाच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांनाच लाथा आणि थपडा हाणल्या. शिक्षक वर्गात आल्या आल्या ही घटना घडली आणि यावेळी वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या सहकारी विद्यार्थिनीला न रोखता कुत्सितपणे, खिजवण्याच्या आविर्भावात मोठमोठ्याने हसण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर या पीडित शिक्षकाने विद्यार्थिनीला कोणताही विरोध न करता बाहेर जाणे पसंत केले, तर या विद्यार्थिनीने आणखी एक कमाल केली. शिक्षक बाजूला होताच ती शिक्षकांच्या खुर्चीवर बसली आणि समोरील टेबलावर पाय ठेऊन रुबाब दाखवू लागली. नंतर मात्र या विद्यार्थिनीवर कारवाई करण्यात आली. तिला आता शिक्षाही होईल. पण यामुळे अमेरिकेतील उथळपणा जगाच्या चव्हाट्यावर आला. या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओखाली कित्येकांनी याविरोधात मत मांडले. शिवाय ��दर विद्यार्थिनीला कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली. पण केवळ शिक्षा देऊन हे असे प्रकार थांबतील का\nमुळात ही अशी परिस्थिती का उद्भवली, याचा विचार करता, संस्कारांचा नि संस्कृतीचा मुद्दा येतो. पाश्चात्त्य संस्कृती नेहमीच चंगळवादी राहिली. भारतीय संस्कृती आणि संस्कारांशी तुलना करता तिथे एखाद्या सवंगतेचे, स्वैराचाराचे स्तोम माजल्याचेही दिसते. तरीही शिक्षकाची भूमिका आताआतापर्यंत महत्त्वाची राहिली. मात्र, जसजशी विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि मानसिकता बदलत गेली, आपण काहीही केले तरी आपल्याला कोणी अडवू शकत नाही, ही भावना वाढीस लागली, तसतशी शिक्षकांबद्दलची कृतज्ञता लोप पावू लागली. कालहाऊ काउंटीमधील घटना त्याचेच निदर्शक आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांनी या गोष्टीचे अनुकरण करू नये, एवढेच.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/27/Article-on-Rahul-Gandhi-Ahmed-Patel-and-Congress.html", "date_download": "2019-03-26T07:52:32Z", "digest": "sha1:VDTWUYZ7AOZAHT4L4WQGJCMPOQPFXHFY", "length": 12076, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " राहुल गांधींना ‘अहमद’ मिळाला? राहुल गांधींना ‘अहमद’ मिळाला?", "raw_content": "\nराहुल गांधींना ‘अहमद’ मिळाला\nकाँग्रेस पक्षसंघटनेत सरचिटणीस (संघटन) हे महत्त्वाचे पद केरळमधील खा. के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेली वीसेक वर्षे दिल्लीचे दरबारी राजकारण जवळून पाहिलेल्यांना काँग्रेसअंतर्गत रुजलेल्या दरबारी राजकारणाचीही पुरेपूर कल्पना असेलच. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या (थोडक्यात नेहरू-गांधी घराण्याच्या) जवळ राहून, त्यांचा विश्वास संपादन करून, दरबारी राजकारणातील खेळ्या खेळून, कोणताही जनाधार नसताना देशाच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवण्याचे कसब प्राप्त केलेल्या नेत्यांची एक स्वतंत्र यादीच करता येईल. अहमद पटेल, हे यातील अगदी अलीकडचे नाव. संपुआ सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या अत्यंत विश्वासातील मानले जाणाऱ्या अहमद पटेल यांनी कशी काँग्रेसअंतर्गत व पर्यायाने केंद्र सरकारमधील सूत्रे हलवली व पडद्याआडून ‘राज्य’ केले हे सर्वश्रुत आहेच. ‘अॅक्सिडेण्टल प्राईम मिनिस्���र’ चित्रपटातही याची थोडी झलक पाहायला मिळतेच. राहुल गांधी अध्यक्ष होताच त्यांनी पटेलांना दूर करत कोषाध्यक्षपदी नियुक्त केले. पटेलांनंतर ज्येष्ठ नेते अशोक गहलोत सरचिटणीसपदी आले, परंतु पटेलांएवढा प्रभाव गांधीदरबारात निर्माण करू शकले नाहीत. अर्थात, गहलोत यांचा प्रभाव त्यांना मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला आणि बिचाऱ्या सचिन पायलटांच्या विमानाचे मात्र ‘क्रॅश लॅण्डिंग’ झाले. त्यानंतर आता के. सी. वेणुगोपाल या पदावर आले आहेत. हे नाव फारसे सुपरिचित नाही. केरळमधील अॅलेप्पीचे खासदार आणि युपीए-२ च्या काळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले ५५ वर्षीय के. सी. वेणुगोपाल गेल्या काही वर्षांत काँग्रेसअंतर्गत राजकारणात भारी ठरताना दिसत आहेत. नुकतेच कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ विरोधात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर अहमद पटेलांना राज्यसभेवर निवडून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. आता तर थेट सरचिटणीस-संघटन म्हणून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी वेणुगोपाल यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे, तीही अशी अटीतटीची निवडणूक तोंडावर असताना. वेणुगोपाल यांनी गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता अहमद पटेल तितके प्रभावी नसताना राहुल यांनी आपला स्वतःचा ‘अहमद’ वेणुगोपाल यांच्या रूपाने शोधल्याचे दिसत आहे. हा अहमद येत्या काळात राहुल गांधींची आणि पर्यायाने काँग्रेसची नौका तारतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nफडणवीसांशी लढायला माजी मुख्यमंत्र्यांची फौज\nप्रियांका गांधी-वडेरांच्या राजकारणप्रवेशाची चर्चा धूमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जे अन्य महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यावर मात्र माध्यमांचे आणि चर्चाकारांचे म्हणावे तेवढे लक्ष गेलेले दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमधील एकेक करून जुने दुढ्ढाचार्य खड्यासारखे बाजूला करून आपल्या विश्वासातील लोक तिथे बसविण्यास सुरुवात केल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु, या चर्चेच्या मर्यादा मध्य प्रदेश, राजस्थान इ. राज्यांचे मुख्यमंत्री निवडताना दिसून आल्या. आता प्रियांका यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली खरी, परंतु त्यानंतर प्रदेशस्तरावर मात्र जुन्या सरंजामदारांनाच पुन��हा एकदा धुरा सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रातही विविध समित्यांच्या जम्बो नियुक्त्या करत असताना राहुल यांनी खांदेपालट न करता त्याच त्या नेतेमंडळींकडे महत्त्वाची पदे देत निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठीच्या मोठी फौजच उभी राहिल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीसीसीच्या नव्या नियुक्त्या पाहिल्या तर ही बाब आपल्या लक्षात येते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव पाटील-निलंगेकर या चार माजी मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा एकदा या फौजेच्या अग्रस्थानी ठेवण्यात आले असून अन्य समित्यांमध्येही नवे चेहरे अभावानेच दिसत आहेत. अपवाद म्हणून फारतर माध्यम विभागात खा. कुमार केतकर यांची नियुक्ती म्हणता येईल. पृथ्वीराजबाबा, अशोक चव्हाण, सुशीलकुमार यांपैकी एकाही नेत्याला आज राज्यव्यापी जनाधार नाही. प्रत्येकजण जेमतेम स्वतःच्या जिल्ह्यापुरता उरला आहे. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस साफ अपयशी ठरली. शिवाय, अंतर्गत गटबाजीनेही काँग्रेसला ग्रासल्याचे वेळोवेळी दिसून आले. महाराष्ट्र काँग्रेसचे आजचे चित्र पाहिले तर प्रत्येकजण स्वतःचे एकेक बेट बांधून बसला आहे. परंतु, या सगळ्यांचा एकत्र पक्ष असा जाणवतच नाही. अशात नवे चेहरे अग्रस्थानी आणत नव्या दमानिशी भारतीय जनता पक्षाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुकाबला करण्याचे सोडून पुन्हा त्याच त्या संस्थानिकांकडेच परत जाण्याचे धोरण महाराष्ट्र भाजपमधील फडणवीस, चंद्रकांतदादा, मुनगंटीवार, तावडे, खा. पूनम महाजन, पंकजा मुंडे, दानवे, गिरीश महाजन आदी नेत्यांच्या तगड्या ताकदीपुढे टिकाव धरेल का, असाच प्रश्न पडतो आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-india-australia-prithvi-shaw-92493", "date_download": "2019-03-26T09:22:36Z", "digest": "sha1:FI3PRBNOSOT5KEJSYLZCXDGFCY6H3YIT", "length": 15831, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket india australia Prithvi Shaw सलामीलाच भारतीयांनी ताकद दाखवली | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसलामीलाच भारतीयांनी ताकद दाखवली\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत खेळाचा पुरेपूर आनंद देणा���ी होती; तसेच आव्हानात्मकही होती. फलंदाजी तसेच गोलंदाजीही चांगली झाली. सर्वोत्तम सांघिक कामगिरीमुळे अपेक्षित सुरवात झाली.\n- पृथ्वी शॉ, भारतीय कर्णधार\nबेओव्हल, तौरांगा (न्यूझीलंड) - भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकल्यापासून जणू ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार सुरू झाला तो शेवटपर्यंत संपला नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभणाऱ्या भारतीय संघाने कांगारूंना १०० धावांनी पराजित केले आणि या स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण प्रबळ दावेदार आहोत, हेच जणू अधोरेखित केले.\nभारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत फलंदाजांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचल्यावर अखेरच्या षटकात धावगतीस चांगला वेग दिला. भेदक मध्यमगती मारा, अचूक फिरकीस क्षेत्ररक्षकांची साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियास शरणागती पत्करण्यावाचून पर्यायच राहिला नाही.\nपृथ्वी शॉ चेंडू छान प्लेस करीत होता. त्याने डावातील पहिला षटकार मारल्यावर त्याचा झेल घेतला गेला; पण तो चेंडू नो बॉल ठरला. विल सदरलॅंडलाच षटकार मारत तो नव्वदीत गेला; पण त्याचे शतक हुकले. त्याला मनजोत कालराची तोडीस तोड साथ लाभली. त्यांनी १८० धावा करीत विश्‍वकरंडकातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. उपकर्णधार शुभम गिलने धावगती कमी होऊ दिली नाही, तर अभिषेक शर्माने अखेरच्या टप्प्यात ८ चेंडूंत २३ धावा केल्या.\nऑस्ट्रेलिया कर्णधार जेसन सॅंगा याचे भारतीय धावांचा ओघ रोखण्याचे सर्व प्रयत्न फसले. स्टीव वॉचा मुलगा ऑस्टिनने षटकामागे १० धावा दिल्या, दोन झेल सुटले. विश्‍वकरंडक युवा स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या भारताकडून नोंदली गेली.\nशिवम मावी आणि ईशान पॉरेल यांनी ऑस्ट्रेलियास आक्रमक सुरवातीपासून रोखले. या दोघांसह पहिला ब्रेक थ्रू देणाऱ्या कमलेश नागरकोटीचा ताशी १४५ किमीचा वेग लक्षवेधक होता. याच मावीच्या वेगाने जोनाथन मार्लोची घेतलेली विकेट भारतीय गोलंदाजांची ताकद दाखवणारी होती.\nभारत ः ७ बाद ३२८ (पृथ्वी शॉ ९४ - १०० चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकार, मनोज कालरा ८६ - ९९ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार, शुभम गिल ६३ - ५४ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार, अभिषेक शर्मा २३ - ८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार, कमलेश नागरकोटी नाबाद ११, जॅक एडवर्डस ४-६५) ऑस्ट्रेलिया ः ४२.५ षटकांत सर्वबाद २२८ (जॅक एडवर्डस - ७��� - ९० चेंडूंत ६ चौकार व १ षटकार, मॅक्‍स ब्रायंट २९, जोनाथन मार्लो ३८, बॅक्‍स्टर हॉल्ट ३९, शिवम मावी ३-४५, कमलेश नागरकोटी ३-२९).\nसामन्यास चांगली गर्दी होती. टीव्ही प्रक्षेपणही होते. स्पर्धेतील पहिलीच लढत होती. या सर्वांचे दडपण आले; पण यामुळे हरलो, असे म्हणता येणार नाही. निर्माण केलेल्या संधीचा फायदा उठवू शकलो नाही.\n- जॅसन सांघा, ऑस्ट्रेलिया कर्णधार\n'गॅंग' जेरबंद (एस. एस. विर्क)\nअमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच...\nन्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे...\nदोन षटकांमधील वेळकाढूपणास लगाम\nलंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील...\nमालिका पराभवाची भारतावर नामुष्की\nनवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की...\nरहाणेच खरा जंटलमॅन; शेतकऱ्यांविषयी बघा काय म्हणाला..\nमुंबई : भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन...\nविराट खेळला पण भारत हरला; ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत\nरांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/land-acquisition-haveli-140144", "date_download": "2019-03-26T08:53:59Z", "digest": "sha1:QBC23Z35RJM2TU5GXA535BZHEK5ZLZVG", "length": 12519, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Land Acquisition in haveli हवेलीतील पाच गावांत भूसंपादन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nहवेलीतील पाच गावांत भूसंपादन\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nपुणे - पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात सातारा महामार्ग ते नगर महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हवेलीतील पाच गावांतील ४२ हेक्‍टर जागा खरेदी करणार असून, त्याबाबत नोटीस बजाविली आहे.\nपुणे - पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात सातारा महामार्ग ते नगर महामार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हवेलीतील पाच गावांतील ४२ हेक्‍टर जागा खरेदी करणार असून, त्याबाबत नोटीस बजाविली आहे.\nपहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली, असा ३३ किलोमीटरचा रस्ता होणार आहे. त्यापैकी १६ किलोमीटर रस्त्याची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. उर्वरित जागेसाठी पीएमआरडीएने पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी आणि आंबेगाव खुर्दमधील ४२ हेक्‍टर जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. या गावांमधील कोणती जमीन ताब्यात घ्यायची आहे, त्याचे गट क्रमांक आणि संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्राची माहिती दिली होती. त्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तातडीने निर्णय घेत भूसंपादनाचा आदेश काढला आहे.\nपाच गावांमधील ४२ हेक्‍टर जागा संपादित करण्यासाठी नोटीस बजावली आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधितांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला निश्‍चित करणार आहे.\n- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nपुणे शहरात हुक्‍क्‍याचा तरुणाईला विळखा\nबावधन - शहरात हुक्का पार्लरला बंदी असतानादेखील भूगाव, भुकूम परिसरात हॉटेलच्या नावाखाली अनधिकृत हुक्का पार्लर राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या...\nपोलंडचे उच्चायुक्त, राजदूत उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर\nकोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासा���ी पोलंडचे...\nजागेवरच काढ पैसे अन्‌ फाड पावती\nवाळूज - वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या, तसेच विनाहेल्मेट, राँग साईड, विनापरवाना, ट्रिपलसीट, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर...\nभारताची 'खाद्यधानी' (विष्णू मनोहर)\nदिल्ली ही भारताची राजधानी आहेच, पण अनेक पदार्थांची रेलचेल असल्यानं ती भारताची \"खाद्यधानी'ही आहे. चाट मसाला घालून मिळणाऱ्या सॅलडपासून ते छोटे-भटुरे,...\nमहिला पोलिसाचा जाच; शेतकऱ्याची आत्महत्या\nजळगाव : महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीच्या वादातून महिला पोलिसाने दिराचा छळ केल्यानंतर या जाचास कंटाळून ममुराबाद (ता. जळगाव) येथील शेतकऱ्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/muslim-brothers-celebrate-goat-idiom-baramati-139116", "date_download": "2019-03-26T08:55:19Z", "digest": "sha1:RZ6KYNC3PGFPR3QESYCBPAOFULVSLYMX", "length": 13036, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Muslim brothers celebrate goat idiom in Baramati बारामतीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद केली उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nबारामतीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद केली उत्साहात साजरी\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nबारामती : शहर व परिसरात आज मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. येथील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. उबेदुल्लाह काझी यांनी आज सकाळी नमाजपठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांना संदेश दिला. बकरी ईदचे विश्लेषण त्यांनी केले.\nअल्लाहचे प्रेषित इजरत इब्राहिम व त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग व विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात.\nबारामती : शहर व परिसरात आज मुस��लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली. येथील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. उबेदुल्लाह काझी यांनी आज सकाळी नमाजपठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांना संदेश दिला. बकरी ईदचे विश्लेषण त्यांनी केले.\nअल्लाहचे प्रेषित इजरत इब्राहिम व त्यांची पत्नी हाजरा यांची अल्लाहच्या प्रती भक्ती, बलिदान, त्याग व विश्वास यांची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार जिल्हज या शेवटच्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान मक्का मदिना येथे होणा-या हज यात्रेत सर्व विधी पार पाडले जातात.\nदरम्यान आज शहरातील जामे मशीद, चाँदशाहवली दर्गा, कसबा भागातील मक्का मशीद, छगनशाह दर्गा मशीद येथेही आज सामूहिक नमाजपठण केले गेले. विविध समाजबांधवांनी आज मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nLoksabha 2019 : सोलापुरात आंबेडकरांचे जंगी शक्तिप्रदर्शन\nसोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार फेरी संपल्यानंतर काही वेळाने...\n'पाकला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन'\nश्रीनगरः पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रिचा मी...\nकसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात...\nLoksabha 2019 : सोलापुरात भगव्या, निळ्या, हिरव्या रंगावर निवडणूक\nसोलापूर - देशातील उत्सवप्रिय व सर्व जाती-धर्मांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे सोलापूर शहर आज जातीच्या नावावर आक्रमक होऊ लागले आहे. अनुसूचित...\nLoksabha 2019 महाआघाडीचं जमलं\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात...\nदोन टोकं आणि भारत (संदीप वासलेकर)\nजगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/neera-river-full-water-indapur-taluka-138224", "date_download": "2019-03-26T09:25:45Z", "digest": "sha1:DOG5OAZLSQA46GNKH4JOZHBCC2XVXNAN", "length": 12979, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Neera river is full of water in Indapur taluka इंदापूर तालुक्यातून नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nइंदापूर तालुक्यातून नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली...\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nचालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चितांग्रस्त झाला होता. गेल्या काही दिवसापासून नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये चांगला पाउस झाल्याने भाटघर, वीर, नीरा देवधर व गुंजवणीचे धरणे ओव्हरफुल होवू लागल्याने नीरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे.\nवालचंदनगर - नीरा खोऱ्यातील धरणे भरल्याने नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातुन नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली असल्याने नदीकाठच्या गावातील शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.\nचालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चितांग्रस्त झाला होता. गेल्या काही दिवसापासून नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये चांगला पाउस झाल्याने भाटघर, वीर, नीरा देवधर व गुंजवणीचे धरणे ओव्हरफुल होवू लागल्याने नीरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. सध्या नीरा नदी दुथडी भरुन वाहत असुन नदीकाठचे शेतकरी आनंदी झाले आहेत. नीरा नदीमध्ये जास्त पाणी आल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असुन पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न जानेवारीपर्यंत मिटणार आहे. तसेच नीरा डाव्या कालव्याला ही पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार अाले असुन कालव्याच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस अस���न पाणीच पाणी होणार आहे.\nLoksabha 2019 : आता 'या' नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश\nवालचंदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशसचिव डॉ. अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील...\nLoksabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक...\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला...\nजिल्ह्यातील मतदान यंत्रे पोचली भोसरीत\nपिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली आहेत. लोकसभा...\nसन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ....\nगडनदीच्या नव्या पुलावरून वाहतुक सुरू\nकणकवली - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ठेवले आहे. आता या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5479-aamir-khan-and-nagraj-manjule-to-attend-700th-show-of-shivaji-underground-in-bhimnagar-mohalla", "date_download": "2019-03-26T08:40:03Z", "digest": "sha1:KWTDMKDZK7RE2DEQFRTEMUPVETTU7KI6", "length": 9180, "nlines": 219, "source_domain": "marathicineyug.com", "title": "आमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७���० वा प्रयोग\nNext Article ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nशाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या \"शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला\" या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.\nसारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांनी हा प्रयोग आयोजित केला आहे. \"शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला\" हे नाटक २०१२ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतरच्या सहा वर्षांत या नाटकानं ७०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचं आहे. या नाटकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून कशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, या स्फोटक विषयावर अतिशय संयत आणि विचारपूर्वक भाष्य केलं आहे.\n\"कोणत्याही नाटकाचे ७०० प्रयोग होणं ही आनंदाची घटना आहे. आमच्या टीमनं केलेल्या कष्टांची ही परिणिती आहे. या ७०० व्या प्रयोगाला आमीर खान आणि नागराज मंजुळे यांच्यासारखे संवेदनशील कलाकार उपस्थित राहणार आहेत, याचा विशेष आनंद आहे.\" असं निर्माता भगवान मेदनकर यांनी सांगितलं.\nNext Article ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ - ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\nआमीर खान, नागराज मंजुळे च्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' चा ७०० वा प्रयोग\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंड�� चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/03/blog-post_5.html", "date_download": "2019-03-26T08:51:20Z", "digest": "sha1:LRUGF7NX35M6DYUNGGMUX24BLRNVBW7C", "length": 16662, "nlines": 125, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: वृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी\nराऊत तुमचे काहीही...म्हणे राज्य सरकारने आपली वैयक्तीक मालमत्ता समजून ७०० वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम केले आहे. साफ चूक, असे कोणीही करू शकत नाही, वृत्तपत्रांवर राज्य सरकारने अजिबात बंदी आणलेली नाही फक्त सरकारच्या पर्यायाने जनतेच्या खिशातून जे तद्दन भामटे भंकस फसवे आणि लिखाणात कवडीचेही ज्ञान नसलेले जे पत्रकार वर्षानुवर्षे माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाच देऊन शासकीय जाहिरातींच्या माध्यमातून कायम लुटत होते ते या सरकारने रोखले आहे, ज्यांची वृत्तपत्रे चांगली, त्यांच्या जाहिराती कोणीही कधीही थांबवणार नाही, थांबवू शकणार नाही. विशेष म्हणजे केवळ बोगस वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्यानंतर म्हणजे या तमाम बोगस मंडळींना रोखल्यानंतर हे पत्रकार युतीला किंवा भाजपाला असहकार करतील आणि त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होईल, असे अजिबात होणार\nनाही घडणार नाही, कावळ्याच्या शापाने गाय मारत नसते. या अशा वृत्तपत्रांची पाने देखील न उलटणारे वाचक आहेत उलट जे झाले ते योग्य घडले, जे ते, सारेच म्हणतील....\nशासकीय जाहिराती घेणाऱ्यांच्या बहुसंख्य बोगस वृत्तपत्रातून छापण्यात येणाऱ्या बातम्या मनोरंजक असतात, स्थानिक प्रश्नांवर लेख किंवा बातम्या नव्हेत तर दिल्लीच्या किंवा जगभरातल्या विस्कळीत पेस्ट केलेल्या बातम्या वाचून मनोरंजन तर होतेच पण अनेकदा असे वाटते, सारे केंद्रीय मंत्री यांच्या खिशात असतील आणि नरेंद्र मोदींकडे यांची नेहमीची उठबैस असेल. तळपायाची आग मस्तकात पोहोचविणारी हि शासनाच्या तिजोरीवर दरोडा ��ालणारी वृत्तपत्रे, एखाद्या सरकारचा बाल देखील यांच्यामुळे बाका होणे अशक्य आहे. कधीतरी एकदम पाच सहा वृत्तपत्रे काढायची किंवा न काढता माहिती आणि जनसंपर्क खात्यात काम करणाऱ्यांना संबंधित मंडळींना २० टक्के कमिशन देऊन जाहिरातीची मोठी रक्कम पदरात पडून घ्यायची, हि असली वृत्तपत्रे जेवढ्या लवकर लोकांपासून दूर जातील तेवढे या लोकशाहीला चांगले. शासकीय जाहिराती मिळविण्यासाठी सुरुवातीला संबंधित मंडळींना आत घुसण्यासाठी संबंधित शासकीय मंडळींना लाख दोन लाख रुपये लाच द्यायची तदनंतर पिढ्यान पिढ्या सतत सरकारला लुटणारे हे असे बोगस पत्रकार या राज्याच्या भल्यासाठी अजिबात उपयोगाचे नाहीत आणि संजय राऊत यांनी बोगस पत्रकारांची केवळ द्वेषासाठी द्वेष या शिवसेनेच्या नेहमीच्या भूमिकेतून अशांची बाजू देखील घेऊ नये. विशेष म्हणजे राऊतांनीच लिहून ठेवले आहे कि हि वृत्तपत्रे सरकारी जाहिरातीचे आश्रित होते व फार मोठे दिवे पाजळत होते असेही नाही...मग राऊतांनी या अशा लूटपाट करणाऱ्या पत्रकारांची वृत्तपत्रांची बाजू घेणे म्हणजे निठारी हत्याकांडाचे वकीलपत्र घेण्यासारखे चुकीचे आहे. चांगले लिखाण करून योग्य बातम्या देऊन समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्यांना त्यांच्या व्यवसायात मरण येणे अशक्य आहे, अशा पत्रकारांच्या वृत्तपत्रांच्या पाठीशी दानशूर मंडळी नक्की उभे राहतात, त्यांना पुढे जाण्यासाठी आर्थिक मदत कायम करतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे, चांगले काम करणाऱ्यांना कशाचीही कमी पडत नसते....\nगम्मतच आहे, राऊतांनी म्हटले आहे, या वृत्तपत्रांकडून कदाचित समाजप्रबोधनाचे मोठे काम होत नसेल व त्यातील अनेकजण राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजरेही बनली असतील, तरीही हि वृत्तपत्रे मरु नयेत....उद्या हि अशी, समाजात खंडणी घेणाऱ्यांची बाजु राऊत घेतील कि काय, आता वाटू लागलेले आहे. अरे, काहीही छापायचे आणि शासनाने अर्थहीन कामांसाठी भरमसाठ वर्षानुवर्षे पैसे मोजायचे, राऊत तुम्ही कोणाची बाजू घेताय, अक्षरश: ओकारी यावी एवढी पातळी सोडून हि अशी तमाम वृत्तपत्रे निघतात, छापल्या जातात आणि जनतेला सतत लुटून मोकळे होतात. वाचकांनो, तुम्हाला हे माहित आहे का कि मुंबईतील जेमतेम खप असलेले दैनिक नवशक्ती पण या दैनिकात छापून येणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील मोठमोठ्या जाहिराती, मला न उल���डलेले एक कोडे आहे, काय असावे बरे हे गौडबंगाल म्हणजे जी दैनिके अजिबात किंवा फारशी वाचली जात नाहीत अशा वृत्तपत्रातूनच शासकीय टेंडर्स किंवा जाहिराती छापून आणणारे एखादे रॅकेट त्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात कित्येक वर्षांपासून काम करते आहे कि काय...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nथर्डग्रेड घरत परत परत २ : पत्रकार हेमंत जोशी\nउंदीर पुराण नेमके १ : पत्रकार हेमंत जोशी\nसंजय घरत आला परत १ : पत्रकार हेमंत जोशी\nसहन होत नाही सांगताही येत नाही : पत्रकार हेमंत जोश...\nव्यक्ती आणि वल्ली ४ : पत्रकार हेमंत जोशी\nव्यक्ती आणि वल्ली ३ : पत्रकार हेमंत जोशी\nव्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी\nव्यक्ती आणि वल्ली १ : पत्रकार हेमंत जोशी\nखासदाराचे अल्टिमेटम ३ : पत्रकार हेमंत जोशी\nखासदाराचे अल्टिमेटम २ : पत्रकार हेमंत जोशी\nखासदाराचा अल्टिमेटम : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्त��त्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी\n पवारांची मगरमिठी : पत्रकार हेमंत जोशी\nवृत्तपत्रांचा मृत्युलेख ४ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/a-42-year-old-woman-gang-raped-first-in-the-room-then-in-the-moving-rickshaw-by-5-people-14943.html", "date_download": "2019-03-26T08:07:22Z", "digest": "sha1:SSZP7NGXEZJOQPXYW5CPFYLIAUAV6CPR", "length": 29036, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "धक्कादायक : आधी खोलीत, नंतर धावत्या रिक्षात 42 वर्षांच्या महिलेवर सामुहिक बलात्कार | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nधक्कादायक : आधी खोलीत, नंतर धावत्या रिक्षात 42 वर्षांच्या महिलेवर सामुहिक बलात्कार\nप्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)\nअजूनही निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी झाली नाही. ती घटना आठवून आजही संपूर्ण देश हळहळतोय. मात्र राजधानी दिल्लीने पुन्हा एकदा एकट्या स्त्रिया सुरक्षित नाहीत हे दाखवून दिले आहे. नुकतीच दिल्लीत निर्भया प्रकाराचीच पुनरावृत्ती झाल्यासारखी एक घटना घडली आहे. एका 42 वर्षाच्या महिलेवर NH 8 वर धावत्या रिक्षात सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच रिक्षाचालकांना अटक केली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे स्त्रियांनी घराबाहेर एकटे पडायचे का नाही असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.\nतर, 2013 साली या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. पती ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीमध्ये काही आर्थिक गोष्टींवर बोलणी करण्यासाठी ही महिला निघाली होती. शनिवारी दुपारी या महिलेने नाखरोला चौक येथून आयएमटी मानेसर येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात आधीच अंकित या चालकासह दीपक नावाची व्यक्ती बसली होती. त्यानंतर मानेसर येथे जाण्याऐवजी अंकितने रिक्षा दीपिकच्या रूमकडे नेली. त्या रूमवर आधीच एक व्यक्ती उपस्थित होती. या तिघांनी तिला ओढत रूमवर नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. (हेही वाचा : नराधमाने वहिनी आणि पुतणीचा खून करून मृतदेहावर केला बलात्कार)\nरात्री 9 च्या सुमारास, अंकित आणि दीपक यांनी त्या महिलेला NH 8 वरील रामपुरा मोड येथे आणखी दोन रिक्षा चालकांकडे सोपवले. त्यानंतर त्या दोघांनी अजून एका मित्राला बोलावून घेतले. त्यांचा मित्र एक तास रिक्षा फिरवत होता आणि ते दोघे मागच्या सीटवर धावत्या रिक्षेत महिलेवर बलात्कार करत होते. शेवटी रात्री उशिरा त्यांनी महिलेला रामपुरा फ्लायओव्हर खाली, एका ढाब्याच्या मागे सोडून दिले. रविवारी सकाळी जेव्हा लोकांनी तिला पहिले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली, आणि तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला. शेवटी अंकित, दीपक, महिपाल, अजित आणि सुन्नू या पाच रिक्षा चालकांना अटक केली. हे सर्व युवक 24 ते 27 या वयोगटातील आहेत.\nयाआधीही 29 मे 2017 मध्ये एका 19 वर्षीय युवतीवर मानेसर येथेच तीन रिक्षा चालकांनी धावत्या रिक्षामध्ये बलात्कार केला होता. यावेळी तिच्या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता.\nदिल्लीत आज सोन्याचे भाव वाढले तर चांदीच्या भावात घसरण\nमुंबई, दिल्ली, गोवा येथे मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्��ॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/major-changes-made-by-the-government-in-gst-rule-small-and-medium-enterprises-will-get-the-relief-16377.html", "date_download": "2019-03-26T08:49:03Z", "digest": "sha1:GQJ4IZYAKOKH6ODBBYAK75CJZDUMGAM4", "length": 26145, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सरकारने GST नियमात केले मोठे बदल; लघु व मध्यम उद्योजाकांना मिळणार दिलास | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्य��; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाह�� तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसरकारने GST नियमात केले मोठे बदल; लघु व मध्यम उद्योजाकांना मिळणार दिलास\nदेशातील लघु व मध्यम उद्योजकांना मोदी सरकारने फार मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आता अशा लघु आणि मध्य उद्योगांचा जीएसटी (GST) कराचा परीघ वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला जीएसटी करामधून सवलत मिळणार आहे. याआधी सवलतीचा हा नियम 20 लाख वार्षिक उत्पन्न असेल तर लागू होत होता. नुकतीच 32 वी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषद (GST Council) बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी ही घोषणा केली. (हेही वाचा : Budget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट)\nसरकारच्या या निर्णयाचे तळागाळातून स्वागत करण्यात येत आहे. या नव्या नियमामुळे आता जीएसटी सूट 40 लाखांपर्यंत गेल्याने लघु व मध्यम उद्यागांना याचा नक्कीच फायदा होईल. याचसोबत सरकारने जीएसटी संरचना योजने (GST Composition Scheme) चीही सीमा वाढवून ती 1.5 कोटी इतकी केली आहे, आधी ती 1 कोटी इतकी होती. तसेच या स्कीममध्ये येणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये कर भरावा लागणार आहे. मात्र, कर परतावा वर्षातून एकदाच भरावा लागणार आहे.\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nLok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/category/guest-writer/", "date_download": "2019-03-26T08:59:37Z", "digest": "sha1:CHWYF3IM6J7LGDD7MWZJQWKEMWNELTHG", "length": 4821, "nlines": 72, "source_domain": "yashwantho.com", "title": "अतिथी लेखक Archives - Yashwantho", "raw_content": "\nMUST READअतिथी लेखक �\nद ओल्ड मॅन अँड द सी – (ब्लॉग by स्वप्निल खेडेकर)\n(पृष्ठ संख्या – १२७) द ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा हा अनुव�...\nराहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)\nसकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच शक्...\nढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..\nपुनर्जन्मावर तुमचा विश्वास नसेल..माझाही नव्हता पण कालच्या “ढाक बहिरी ट्रेक” च्या आधीपर्यंत. शुक्रवार �...\nना��ीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)\nकॉर्पोरेट वाढदिवस, मेदू वड्याचा प्लान आणि माझा डाएट सर्व एकत्र जुळून आलं आणि आम्ही सर्व जण कॅन्टीनमध्ये ज�...\nटाईम बॉम्बचा स्फोट (लेखक – राहुल बोरुडे)\nदिवसेंदिवस युवा मनाची तब्येत बिघडत चालली आहे. लवकरच त्यासाठी काही केले नाही तर.. काही खैर नाही\n६ फायदे – किबोर्ड वाजवयाला शिकण्याचे (लेखक – ओंकार बागल)\nलहानपणी मी पेटी वाजवायचो, खूप मस्त वाटायचं आणि त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो 🙂 . आज मी जे काही...\nCOLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)\nमुळात मी लिहित वगैरे नाही…लिहिण्याचा आणि माझा संबंध फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी यायचा…परीक्ष�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nआज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/how-to-use-ted-ed-1643324/", "date_download": "2019-03-26T08:58:31Z", "digest": "sha1:WA6Z2BS2WBPKGHPXCFQWFDU52RSUQK5J", "length": 19779, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to Use TED Ed | टेड ED | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nतुम्हाला ऑनलाइन गेल्यावर व्हिडीओज् बघायला आवडतात..\nतुम्हाला ऑनलाइन गेल्यावर व्हिडीओज् बघायला आवडतात.. हो ना आई-बाबांचा फोन हातात मिळाला की लगेच एकतर तुम्ही गेम्स खेळायला सुरुवात करता किंवा मग यूटय़ूबवर जाता. आणि तिथे उपलब्ध असलेल्या अगणित व्हिडीओज्मध्ये तुमच्या आवडीच्या व्हिडीओज्ना हुडकून काढता. यूटय़ूबच्या महासागरात व्हिडीओ शोधणं तुमच्या आई-बाबांना जितकं अवघड जातं तेवढं तुम्हाला जात नाही. या गोष्टी तुम्ही चुटकीसरशी करू शकता. म्हणूनच आज मी तुमची एका भन्नाट साइट्शी ओळख करून देणार आहे. या साइटचं नाव आहे टेड टेडटॉक या जगप्रसिद्ध संस्थेचीच ही साइट आहे. आणि विशेषत: मुलांना डोळ्यासमोर ठेवून या साइटची निर्मिती केलेली आहे. तुम्हा मुलांच्या ड���क्यात सतत नवनवीन कल्पना उगवत असतात. नवीन काहीतरी करून बघण्याची इच्छा असते. अगणित प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं कशी मिळवायची हाही प्रश्नच असतो ना तुमच्यासमोर आई-बाबांचा फोन हातात मिळाला की लगेच एकतर तुम्ही गेम्स खेळायला सुरुवात करता किंवा मग यूटय़ूबवर जाता. आणि तिथे उपलब्ध असलेल्या अगणित व्हिडीओज्मध्ये तुमच्या आवडीच्या व्हिडीओज्ना हुडकून काढता. यूटय़ूबच्या महासागरात व्हिडीओ शोधणं तुमच्या आई-बाबांना जितकं अवघड जातं तेवढं तुम्हाला जात नाही. या गोष्टी तुम्ही चुटकीसरशी करू शकता. म्हणूनच आज मी तुमची एका भन्नाट साइट्शी ओळख करून देणार आहे. या साइटचं नाव आहे टेड टेडटॉक या जगप्रसिद्ध संस्थेचीच ही साइट आहे. आणि विशेषत: मुलांना डोळ्यासमोर ठेवून या साइटची निर्मिती केलेली आहे. तुम्हा मुलांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना उगवत असतात. नवीन काहीतरी करून बघण्याची इच्छा असते. अगणित प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं कशी मिळवायची हाही प्रश्नच असतो ना तुमच्यासमोर मग आता टेड एच्यिा साइटवरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही शोधू शकताच; पण त्याचबरोबर ऑनलाइन क्लब तयार करू शकता. तुमचे वर्गमित्र, एका विषयावर काम करणारा शाळेतल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप एकत्रितपणे या साइटवर क्लब सुरू करू शकता. या क्लबच्या माध्यमातून तुमच्या मनातल्या प्रश्नांना, तुमच्या कल्पनांना आकार देऊ शकता. त्यावर चर्चा करण्याची, या साइट्सही जोडलेल्या जगभरातल्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवू शकता. जगभरातल्या अनेक क्लबच्या मुलांशी मैत्री करून त्यांच्या आणि तुमच्या कल्पनांची देवाणघेवाण करू शकता. आहे की नाही भन्नाट कल्पना\nया साइटवर २,८८,१९३ माहितीपूर्ण व्हिडीओज् आहेत. या व्हिडीओज्च्या प्रचंड मोठय़ा खजिन्यातून १९,१०७,१३५ एवढय़ा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, व्यवसाय, आरोग्य, भाषा, गणित, धर्म, इतिहास, तत्त्वज्ञानापासून मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणापर्यंत विविध विषयांवरचे हे व्हिडीओज् आहेत. तुमच्या मनात एखादी शंका आहे, प्रश्न आहे तर या साइटवर जा, सर्च करा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज मिळू शकतं. तुमच्या शाळेत विज्ञान गट असतील तर तुम्ही मुलं एकत्रितपणेही हे व्हिडीओज् बघू शकता. त्यावर चर्चा करू शकता. वर्गात एखादा धडा शिकवून झाल्यानंतर त्या धडय़ाशी संबंधित विषयांवरचे व्हिडीओज् बघू शकता, जेणेकरून पाठय़पुस्तकातल्या माहिती पलीकडचे ज्ञान तुम्हाला मिळू शकेल.\nया साइटवर सिरीज् म्हणूनही एक विभाग आहे. ज्यामध्ये भन्नाट विषय हाताळलेले आहेत. उदा. समजा, आपल्याला आवडणारे स्पायडर मॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन खरंच असते किंवा निर्माण झाले तर याविषयीचे व्हिडीओज् तुम्ही सुपरहिरो सायन्स सिरीजमध्ये बघू शकता. असे मानवी शोध, ज्यामुळे जगाचा इतिहासच बदलला त्यांची माहिती देणारी सिरीज् यात आहे. आपण विचार करतो म्हणजे नक्की काय करतो, आपल्या मनात आणि मेंदूत काय चालू असतं या विषयावर पण एक सीरिज आहे. असे कितीतरी वेगळे विषय घेऊन या सीरिज बनवल्या गेल्या आहेत. टेडच्या साइटवर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातल्या प्रश्नांची, शंकांची उत्तरं देणारे व्हिडीओज् तर बघू शकताच. शिवाय विविध विषयांवरच्या सीरिज तुम्हाला बघायला मिळतील. शिवाय तुम्ही क्लब सुरू करू शकता. हे सगळं मोफत उपलब्ध आहे. ऑनलाइन गेल्यावर यूटय़ूब हा एकच पर्याय असतो असं आपल्याला उगाच वाटत असतं. टेड च्या साइटवर काही लाख व्हिडीओज् तुम्हा मुलांसाठी उपलब्ध आहेत. रोज एक बघायचं ठरवलं तरी किती माहिती तुम्ही मिळवू शकता विचार करा\nआई-बाबा आपल्याला हौसेने फोन घेऊन देतात किंवा स्वत:चा फोन आपल्याला वापरायला देतात. स्मार्ट फोन, टॅब या महागडय़ा वस्तू असतात. एखादं खेळणं तुटलं की जसं लगेच दुसरं मिळू शकतं तसं गॅजेट्सचं असत नाही. तसंच गॅजेट्सवर किती वेळ घालवायचा यालाही काही मर्यादा असणं आवश्यक आहे. तुम्ही अनुभवलं असेल की, एकदा हातात फोन आला की वेळ कसा जातो तेच कळत नाही. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हातात स्मार्टफोन आला याचा अर्थ तुमची जबाबदारी वाढली आहे.\nस्मार्ट फोन जरी पालकांनी भेट दिला असला तरी तो त्यांनी बरेच पैसे खर्च करून विकत आणलेला असतो. त्यामुळे तुम्ही फोनला पासवर्ड टाकलात तरी तो आई-बाबांना माहीत असायला हवा.\nतो फोन तुमचाच असला तरी तो आई-बाबांचाही आहे हे कधीही विसरायचं नाही.\nशाळेत, क्लासला फोन घेऊन जायची गरज नसते. मित्र-मैत्रिणींवर शायनिंग मारण्याचा कितीही मोह झाला तरी शाळेत फोन न्यायाचा नाही.\nरात्री फोन बंद करूनच झोपायचं. घरात वायफाय असेल आणि फोन चालू असेल तर तो सतत वाजत राहतो आणि त्यामुळे झोपमोड होऊ शकते. या वयात तुम्���ाला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. सो, रात्री फोन बंद.\nउगीचच शेजारी बसलेल्या मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग कशाला करायचं जिथे प्रत्यक्ष संवाद शक्य आहे तिथे प्रत्यक्षच बोललं पाहिजे. त्याची मजा चॅटिंगला नाही. अनुभव घेऊन बघा.\nटेड ED च्या साइटवर जाण्यासाठी तुम्ही https://ed.ted.com या लिंकचा वापर करा. टेड ED च्या चळवळीशी जगभरातले २,५०,००० शिक्षक जोडलेले आहेत. आणि दर आठवडय़ाला काही दशलक्ष शिक्षक आणि मुलं या साइटला भेट देत असतात.\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/12/Article-on-Vihita-Karma.html", "date_download": "2019-03-26T08:43:43Z", "digest": "sha1:HHIC3ZPFXIMF5XCCEW6W2DO6Z2OO67EN", "length": 12280, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " विहित कर्म मी नित्य करावे... विहित कर्म मी नित्य करावे...", "raw_content": "\nविहित कर्म मी नित्य करावे...\nकर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करतात आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे.\nभगवद्गीता ग्रंथ हा नुसता वाचण्याचा ग्रंथ नाही, तर तो आचरण्याचा ग्रंथ आहे. काही लोकांना वाटतं की, ‘अध्यात्म’ आणि ‘आचरण’ या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु, असं अजिबात नाही. गीता जगायची असते. गीता जगण्यासाठी आधी तिचे आकलन व्हायला हवे. त्यासाठी ती वारंवार वाचणं आवश्यक असतं. वाचून मनन, चिंतन घडलं की, मग आचरण करता येतं. ग्रंथ हा पारायणकर्त्याशी संवाद साधतो. तो केव्हा संवाद साधतो किंवा बोलतो ग्रंथामध्ये डूब घेतली की नूतन अर्थ हाती येतो. भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली ग्रंथामध्ये डूब घेतली की नूतन अर्थ हाती येतो. भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली. कुठे सांगितली रणांगणावर म्हणजे, कौरव-पांडवांच्या युद्धप्रसंगी सांगितली. जेव्हा अर्जुन आजूबाजूला आपले नातेवाईक पाहून गांगरला. त्याने धनुष्य खाली ठेवले आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, “मी हे युद्ध करणार नाही. मला हे राज्य नको. आपल्या कुळाचा संहार करणारं राज्य काही कामाचं नाही. मी त्यांना मारण्याचं पाप करणार नाही.”\nभगवान हसून म्हणाले, ‘’अरे, तू यांना मारणारा कुणीही नाहीस. तू मारलं नाहीस तरी, ते मरणारच आहेत. मी त्यांना मारणारच उगाच ’मी’पणा कशाला आणतोस उगाच ’मी’पणा कशाला आणतोस कर्तृत्व स्वत:कडे का घेतोस कर्तृत्व स्वत:कडे का घेतोस कर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करतात आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे संघर्षमय असतं. म्हणजेच तना-मनाचं युद्ध चालू असतं. आपल्याला वाटतं, आत्ताच्या काळात युद्धं कुठली आली कर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करता��� आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे. प्रत्येक माणसाचं जीवन हे संघर्षमय असतं. म्हणजेच तना-मनाचं युद्ध चालू असतं. आपल्याला वाटतं, आत्ताच्या काळात युद्धं कुठली आली संत तुकाराम महाराज म्हणतात,\n‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’\nअध्यात्म अंगी बाणवण्यासाठी ते मनात मुरावं लागतं ना रात्रंदिवस कोणते युद्धाचे प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात आले असतील रात्रंदिवस कोणते युद्धाचे प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनात आले असतील जीवनात कठीण, अवघड प्रसंग कमी येतात का जीवनात कठीण, अवघड प्रसंग कमी येतात का कठोर परीक्षा घेतली जाते. युद्ध कुणाशी कठोर परीक्षा घेतली जाते. युद्ध कुणाशी आपल्याच मनातील कामाशी, क्रोधाशी लढावं लागतं. मद-मत्सराशी दोन हात करावे लागतात. मोह-लोभाला परतवून लावण्याची पराकाष्ठा करावी लागते. सगळ्यात लवकर न मरणारा अहंकार आपल्याच मनातील कामाशी, क्रोधाशी लढावं लागतं. मद-मत्सराशी दोन हात करावे लागतात. मोह-लोभाला परतवून लावण्याची पराकाष्ठा करावी लागते. सगळ्यात लवकर न मरणारा अहंकार त्याला बाणांनी कितीही घायाळ केलं तरी त्याचा अंत होत नाही. त्यामुळे प्रपंच व परमार्थ यामध्ये विजय मिळवणं कठीण होऊन बसतं. षड्रिपू, षड्विकारांशी लढता लढता माणूस थकून जातो.\nगीतेमध्ये लढणारा अर्जुन आणि आपण वेगळे नाही. अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंतानं उपदेश करून लढण्याला बळ दिलं. आपल्याला गीता बळ देते. कलियुगात तर युद्धाची वेळ वारंवार येते. म्हणूनच भगवद्गीता पठण करून ती समजून घेणं गरजेचं आहे. गरज वाटली की, ती पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करतोेच. ही गरज वृद्धावस्थेतच असते असे नसून ती अगदी तारुण्य, उमेदीच्या काळापासूनच असते. काय करावं कसं करावं या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये सापडतात. संभ्रमित अवस्था असणारा तो अर्जुन ही अवस्था अधांतरी ठेवणारी, लोंबकळत ठेवणारी अवस्था असते.ती संपवण्यास साहाय्य करणारी गीता आहे.\nविहित कर्म मी नित्य करावे \nआसरहित, कामनारहित विहित कर्म सहजपणानं घडलं पाहिजे. निषिद्ध कर्म कोणती ती समजून घेऊन पुन्हा करायची नाहीत हा निश्चय केला पाहिजे. भ���वंत सांगतात की, सदगुरूंची प्राप्ती झाली की, कर्माची बाधा होऊ न देता मार्गक्रमण करणं शक्य होतं. सदगुरू तो मार्ग दाखवतात इतकंच नाही, तर ते बोट धरून घेऊन जातात. सद्गुरू प्राप्ती होऊन भागत नाही, तर सद्गुरूंची कृपा प्राप्त होणं आवश्यक आहे. एकदा कृपा झाली की, अवघड असं काही उरतचं नाही. प्रत्येक प्रसंगात युद्धात यश नक्की मिळतं. नित्य उपासना करणारा उपासक हा जीवनात प्रगती करतो. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये पुढे जातो. ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ या दोन्ही स्तरावर त्याला यश मिळतं. अध्यात्म हे सांगण्यासाठी नाही, तर ते आचरणात आणून अनुभवण्यासाठी आहे. तरीदेखील भगवंतानं गीता सांगितली. सामान्य माणसाला कोणीतरी समजावून सांगितल्यावर कळतं. एकदम अनुभवायला कसं येईल त्यामुळे भगवंताचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. हा संवादात्मक ग्रंथ आहे. श्रीकृष्ण व अर्जुन यांचा सुरेख संवाद आहे. संवाद साधला की, त्यामधून समस्या सुटतात म्हणून सुसंवाद साधावा, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात.\nमानव जन्म, नरजन्माचं सार्थक, भगवंताची भक्ती करून मुक्तीचा, मोक्षाचा लाभ करून घेण्यात आहे. ज्ञानप्राप्ती झाली की, कर्म बाधत नाहीत. त्यामुळे कर्मवासनेला जन्म देत नाहीत. आत्मज्ञानाचा प्रकाश सर्वत्र प्रसरला की, अज्ञानाचा मागमूस, अंधार नष्ट होतो. कर्माचं कर्तृत्त्व आपोआप गळून पडतं. ‘मी’पणा संपून जातो. हा अवघड प्रवास सोप्पा करण्याचं काम गीतेसारखा महान ग्रंथ करतो, यात शंका नाही. ग्रंथसागराच्या तळाशी असणारे अमूल्य मोती प्राप्त होण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करणं प्रत्येक माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनाची ओंजळ वाळूने भरायची की मोत्याने खुलवायची हे आपल्याच हातात आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mumbaiupnagarkabaddi.com/news/gajanan-kirtikar-elected-working-president-maharashtra-kabaddi/", "date_download": "2019-03-26T08:01:44Z", "digest": "sha1:FNVQNNBDVYCKBYRWRBNEOLVJBJWMGN74", "length": 5209, "nlines": 25, "source_domain": "www.mumbaiupnagarkabaddi.com", "title": "Mumbai Upnagar Kabaddi Association", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी गजानन कीर्तिकर तर कोषाध्यक्ष पदी मंगल पांडे याची निवड\nगजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदा��ची निवड ही बिनविरोध झाली होती. आज दि.२५नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली.\nआज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदासाठी मुख्यालयात निवडणूक पार पडली. मी स्वत: ही निवडणूक लढवून ५१-१९ अशा मतांच्या फरकाने विजयी झालो.\nमला या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदार, मदत करणारे ज्ञात-अज्ञात सहकारी-हितचिंतकांचे मी कृतज्ञपणे आभार व्यक्त करतो. pic.twitter.com/sWjXulV7eJ\nकार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.\nमतदानासाठी २५ संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. ३२ मतांनी कीर्तिकर कार्याध्यक्षपदी निवडून आले. मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. २३ मतांच्या फरकाने पांडे हे कोषाध्यक्षपदी निवडून असले.\nनिवडणूक निर्णायक अधिकारी भानुदास यादव तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सदानंद माजलकर यांनी काम पाहिले.\nबिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:-\n१)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे).\n२)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव:- १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).\n३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड).\n४) सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/second-one-day-between-india-and-england/", "date_download": "2019-03-26T08:41:38Z", "digest": "sha1:3CC6LUAXM3A6GXDHKCQ3DL67SNZHNWTP", "length": 14207, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण ��पघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nहिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना\nहिंदुस्थान आणि इंग्लंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना आज ओडिशातील कटक इथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात३५० धावा करूनही इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. यावरून विराट कोहलीचा संघ किती फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज येऊ शकतो. आजचा सामना हिंदुस्थानी संघाने जिंकला तर सामना विजयासोबतच मालिका विजयही विर���टच्या संघाला साजरा करता येईल.\nकटकमधील बाराबती मैदानावर खेळताना एक मोठी अडचण दोन्ही संघांसमोर उभी राहणार आहे ती म्हणजे दवाची. संध्याकाळी साडेपाचनंतर दव पडायला सुरूवात होते. इथल्या परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या फायदा होतो. या कारणामुळे नाणेफेक जिंकणं हे देखील एक आव्हान असणार आहे.\nया मैदानावर शेवटचा सामना २०१४मध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळवण्यात आला होता. पहिले फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६३ धावांचा डोंगर उभा केला होता. हा सामना हिंदुस्थानी संघाने १६९ धावांनी जिंकला होता.\nपुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनच्या पदरात अपयश पडलं होतं, त्यामुळे फिट झालेल्या अजिंक्य रहाणेची संघवापसी होऊन तो सलामीला येईल असं सांगण्यात येतंय. सलामीचे फलंदाज आणि कोहली,केदार जाधव वगळता मध्यक्रम ही हिंदुस्थानी संघासाठी थोडीशी चिंतेची बाब आहे. या सगळ्या परिस्थितीत आजचाही सामना हा जबरदस्त होण्याची शक्यता आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशारिरीक सुखासाठी विद्यार्थ्याने कोंडून ठेवल्याचा शिक्षिकेचा आरोप\nपुढीलफेसबुकवर घरगुती समस्या मांडल्याने पत्नीची हत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुस��्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-chaturang-readers-opinion-3-1636314/", "date_download": "2019-03-26T08:59:29Z", "digest": "sha1:RUCJMLT7TMQ6BLZRIPQQBVH7EGOOLLCW", "length": 19459, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chaturang Readers Opinion | वृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nवृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’\nवृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’\nअनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला.\nअनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला. त्यातले अनुभव कुठे तरी आम्हालासुद्धा जोडून गेले. आजकाल उच्चभ्रू लोकांमध्ये अगदी लहानपणापासून मुलांना स्वतंत्र खोलीत झोपवले जाते. बालपणापासूनच ही स्पर्शाची कमी मुलांना जाणवत असेल. प्रवासातसुद्धा असे लक्षात येते की, आई-वडील जवळजवळ बसतात आणि मूल एका कडेला. पूर्वी मुलं मध्ये असायची. १२/१२ तासांच्या नोकरीमध्ये अडकलेले आईवडील आणि शाळा-क्लास यांच्या चक्रात फिरणारी मुले. यांच्या वाटय़ाला हा जादूभरा स्पर्श येतच नसेल का आठवी, नववीच्या वयापासून मुलामुलींच्या जोडय़ा फिरताना दिसतात, त्यातल्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण असेल का आठवी, नववीच्या वयापासून मुलामुलींच्या जोडय़ा फिरताना दिसतात, त्यातल्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण असेल का ही स्पर्शाची ओढ म्हातारपणीही असते. स्त्रियांमध्ये तो सहज भाव आहे. त्यामुळे मुली आईवडिलांना सहज मिठी मारतात आणि ही जादूची झप्पी देतात; पण फक्त मुलगे बरेच वेळा यापासून वंचित राहतात. मुलांसारखी वृद्धांनाही या जादूच्या झप्पीची गरज असते.\nवाकून नमस्कार केल्याने गुरुत्वाकर्षणामुळे मेंदूकडचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्या व्यक्तीचाच फायदा होतो हे आज आवर्जून सांगितले जाते आणि पाहिजेही. नमस्कारानंतर उजव्या हाताने समोरच्या व्यक्तीच्या डोक्याच्या डाव्या भागाला स्पर्श होतो, डाव्या मेंदूला संवेदना जातात आणि तो अत्यल्प उद्दीपित होतो हाही एक फायदा. नमस्कार न करण्याने तो राहून जातो हेही लक्षात आणून दिले पाहिजे.\n– डॉ. प्राजक्ता देवधर\n१७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘अपूर्णाक’ सदरातील प्रतिभा हंप्रस यांचा ‘देही मी परिपूर्ण, तरीही..’ हा लेख वाचला. या लेखातील स्वानुभव थरारून टाकणारा आहे. अचूक आणि योग्य शब्दांत अनुभव, वैद्यकीय माहिती यासाठी खास कौतुक. समीरच्या जिद्दीला सलाम. आपल्या सर्व कुटुंबाचे, कौतुक, एकजूट व दुर्दम्य आशावादासाठी अभिनंदन. सेरेब्रल पाल्सी म्हणजे, ‘देही मी परिपूर्ण, अनियंत्रित माझी काया, मनातल्या भावनांना, स्वप्नांना, वेदनेची छाया’ इतक्या अचूक शब्दांत आपण व्यथा व्यक्त केलीत. कुठून आणि कसे गवसले आपल्याला हे शब्द. आपल्या लेखातीलच शब्द ‘दिव्यांग, विकलांग, अपंग’ या शब्दांनाच समीरने आपल्या जिद्द, कष्ट व संघर्षांतून ‘विकल’ बनवले आहे. मग आम्हाला हतबल होऊन कसे चालेल\n– रमेश देव, ठाणे\nमंगला जोगळेकर यांनी १७ फेब्रुवारीला लिहिलेला ‘जेव्हा मेंदू असहकार पुकारतो’ हा लेख वाचला. फार तळमळीने लिहिला आहे हा लेख. कारण असे लिखाण फार कमी लिहिले जाते, पण आज ती काळाची गरज आहे. लेख सावकाश वाचला. माझे वय ७० आहे व मागील वर्षी माझ्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोन कर्ती मुले, सुना, एक मुलगी या सर्वाचे लग्न झाले. मला ओसीडी हा आजार १० वर्षांपासून आहे, पण मानसिक उपचार सुरू आहेत. आजार जाणवतही नाही. दररोजचे जीवन सुरळीत आहे, पण स्मरणशक्ती थोडी कमी झाली. काही दररोजच्या वापरातील वस्तू, ओळखीच्या व्यक्तींची नावे आठवत नाही. माझ्यासारख्या अनेक रुग्णांना आपला लेख मार्गदर्शक आहे.\n– सखाराम कंचलवार, नांदेड\nहसण्याचं स्वातंत्र्य आहे का\nमृणाल पांडे यांचा अनुवादित लेख १७ फेब्रुवारीच्या अंकात वाचला. मृणाल पांडे यांनी उपहासात्मक शैलीत लिहिलेला हा लेख स्त्रियांच्या हसण्यावरील सत्य परिस्थिती कथन करतो. माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबा आणि काकांनी माझ्या हसण्यावरती अनेकदा वाईट शब्दांत टीका केली आहे. मी जसजशी मोठी होत गेले तसतसे हसणे हेच माझ्या दु:खावरचा इलाज आहे हे समजत गेले. आज पन्नाशी गाठली असून मी माझ्या हसण्याची शैली अजिबात बदलली नाही; पण माझ्या मनात नेहमी विचार येतो की, आपल्या देशातील किती स्त्रियांना असं हसण्याचं स्वातंत्र्य आहे.\n‘लग्न कशासाठी’ हा ‘विवाहाचा अर्थ’ या सदरातील अनिल भागवत यांचा लेख आवडला. सर्व मुद्दे पटतील असेच आहेत. व्यसनी/बिघडलेली/मंदबुद्धी मुलांची सुधारतील म्हणून लग्नं लावून देतात. लग्नानंतर सुधारेल म्हणून अनेकदा दारुडय़ा, ड्रग्स वा तत्सम व्यसनं करणाऱ्या मुलांची लग्नं केली जातात.. तो व्यसनी आहे ही गोष्ट बहुधा लपवली जाते. व्यसनं सुटत नाहीच, पण त्या मुलीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त होतं. याउलट, ओळखीतल्या काहीशा मंद अशा दोन मुलींची लग्नं करून दिलेली मी पाहिली होती. लग्नानंतर सुधारतील म्हणून, पण दोघी वर्षभरात माहेरी परतल्या. एकीला तान्ह्य़ा मुलीसकट परत पाठवलेलं. दोघी श्रीमंत घरातील असल्याने पैशाच्या लालसेमुळे लग्नं झाली, पण ती टिकली नाहीत.\nलग्नामुळे व्यसनं खरोखर सुटतात मानसिक आजार बरे होतात मानसिक आजार बरे होतात यावर काही संशोधन, अभ्यास झाला आहे यावर काही संशोधन, अभ्यास झाला आहे की लग्नाकडे ‘खडा मारून पाहू या, लागला तर ठीक’ अशा दृष्टीने पाहिलं जातं की लग्नाकडे ‘खडा मारून पाहू या, लागला तर ठीक’ अशा दृष्टीने पाहिलं जातं की ट्रायल आणि एरर मेथड इथेही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैर���श्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-rains-wall-collapsed-wadala-antop-hill-no-casualty-reported-car-damaged/", "date_download": "2019-03-26T08:33:05Z", "digest": "sha1:PB7DJZSRJSHNQ2SGWY6HL2MNX5YA3FJY", "length": 4674, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Mumbai Rains: वडाळ्यात रस्ता खचल्याने गाड्यांचे नुकसान", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nMumbai Rains: वडाळ्यात रस्ता खचल्याने गाड्यांचे नुकसान\nटीम महाराष्ट्र देशा: मुंबई आणि परीसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. तर झाडपडीच्या घटना देखील घडल्या आहेत. तर वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याने १५ गाड्यांचे नुकसान झाले आहे.\nवडाळ्यातील या घटनेप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे . दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खोदकाम करताना दोस्ती बिल्डरने व्हायब्रेटरच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n‘उठ तरूणा जागा हो आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो’- सुधीर मुनगंटीवार\n‘हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/session-of-the-attack-on-shiv-sena-was-started/", "date_download": "2019-03-26T08:33:01Z", "digest": "sha1:P3DRQJCMUMNAGJAOZHJ4RRZRRIICIGTY", "length": 5282, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच; शिवसेना उप-तालुकाप्रमुखावर हल्ला", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nशिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच; शिवसेना उप-तालुकाप्रमुखावर हल्ला\nनारायणगाव: शिवसेना कार्यकर्त्यांवर हत्येचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर तालुक्यातील अघई येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या करण्यात आली.\nआता पुन्हा एकदा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून तीनजणांनी त्यांच्यावर लाकडी दांडके, लोखंडी पाइपने हल्ला केला. चव्हाण गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nनारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम चव्हाण हे वडज गावावरून नारायणगावला दुचाकीवरून येत असतांना त्यांना वाणी मळा येथे तिघे जणांनी थांबवले. त्याच क्षणी तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. चव्हाण यांना लोखंडी पाइप व दांडक्याने डोक्याला, तोंडावर व अंगावर मारहाण केली. यात राजाराम चव्हाण गंभीर जखमी झाले.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nधोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा\nसुतक युगांचे फिटले… दलित युवकाला खांद्यावर बसवून मंदिरात नेले वाजत-गाजत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2019-03-26T07:57:54Z", "digest": "sha1:3RHR5TV7VQMASOQXB4JZX6XPI4GGXXMV", "length": 3988, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्थर फील्डर - विकिपीडिया", "raw_content": "\nआर्थर फील्डर (जुलै १९, इ.स. १८७७:प्लॅक्सटोल, केंट, इंग्लंड - ऑगस्ट ३०, इ.स. १९४९:लँबेथ, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८७७ मधील जन्म\nइ.स. १९४९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5454888111772658202&title=Kanchanjunga%20Expedition%20receives%20Flag%20of%20Maharashtra&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:52:56Z", "digest": "sha1:XI64KCBGIPGZ3IEX34ZAPQ5NSSGMUYDV", "length": 9127, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शिवनेरीवर कांचनजुंगा मोहिमेला महाराष्ट्राचा ध्वजप्रदान", "raw_content": "\nशिवनेरीवर कांचनजुंगा मोहिमेला महाराष्ट्राचा ध्वजप्रदान\nपुणे : अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमीच्या महत्त्वाकांक्षी ‘कांचनजुंगा मोहीम २०१९’चा भगवा ध्वजप्रदान कार्यक्रम ‘किल्ले शिवनेरी’ येथील शिवजन्मस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडला. हावरे बिल्डर्स व इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक व श्री साई बाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते मोहिमेचे नेते उमेश झिरपे व इतर संघसदस्यांकडे महाराष्ट्राचा भगवा ध्वज प्रदान करण्यात आला. आता गिरिप्रेमीचे शिलेदार हा भगवा ध्वज भारताच्या तिरंगा ध्वजाच्या साथीने जगातील तिसरे उंच शिखर व भारतातील सर्वोच्च शिखर माउंट कांचनजुंगावर फडकवतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत व त्यांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज म्हणजे शौर्याचे प्रतिक. हेच शौर्याचे प्रतिक भारतातील सर्वोच्च शिखरावर फडकावून साहसाचे परम��च्च दर्शन घडविण्यासाठी गिरिप्रेमी सज्ज आहे.\nया वेळी गिरिप्रेमीच्या मोहिमेचे सदस्य व शेकडो हितचिंतक उपस्थित होते. भगवा ध्वज प्रदान करण्यासोबतच शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले; तसेच शिवाई देवीच्या मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, घोड व भीमा या पाच पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला व मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करण्यात आली.\nया वेळी डॉ. हावरे म्हणाले, ‘गिरिप्रेमीने आजवर गिर्यारोहण क्षेत्रामध्ये नवनवा इतिहास घडविला आहे, तो असाच कायम राहणार आहे. कांचनजुंगा मोहीम इतर मोहिमांप्रमाणेच यशस्वी होणार आहे. गिरिप्रेमीच्या तमाम पाठीराख्यांच्या मनात शिखरावर ध्वज फडकला आहेच, आता फक्त प्रत्यक्षात तिरंग्यासह गिरिप्रेमीचे मावळे शिखर गाठणार व मोहीम संपूर्णपणे यशस्वी करून येणार याचा मला विश्वास आहे.’\nTags: पुणेगिरिप्रेमीकांचनजुंगाशिवनेरीश्री साई बाबा संस्थानशिर्डीडॉ. सुरेश हावरेउमेश झिरपेश्री छत्रपती शिवाजी महाराजPuneGiripremiShivneriHaware BuildersDr. Satish HawareUmesh ZirpeKanchenjungaExpeditionMaharashtraShivaji MaharajBOI\n‘माउंट कांचनजुंगा’ मोहिमेचा श्रीगणेशा ‘किल्ले शिवनेरी’वर ‘माउंटन रन’मध्ये साडेचारशेहून अधिक डोंगरप्रेमींचा सहभाग ‘गिर्यारोहण हा खेळ माणूस म्हणून समृद्ध करणारा...’ ऐतिहासिक शनिवारवाड्याला झाली २८७ वर्षे पूर्ण वेडात मराठे वीर दौडले सात... नाट्यातून उलगडला इतिहास..\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nपानिपतच्या लढाईनंतरची परिस्थिती चित्रित करणारा ‘बलोच’\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5523269058604346499&title=Bird%20Box%20:%20a%20Post%20apocalyptic%20thriller%20drama&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:20:17Z", "digest": "sha1:BCWWUJSI6ORYCQWVIL2ONOO2XFNRYMRF", "length": 25315, "nlines": 149, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य", "raw_content": "\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\nनिसर्गनिर्मित साठ्यांचा लोभीपणाने दुरुपयोग करण्याची मानवी वृत्ती, आपांपसातले हेवेदावे, भोगवाद, चंगळवाद यांवर ‘बर्ड बॉक्स’ हा चित्रपट विचार करायला लावतो.जॉश मॅलरमनच्या ‘बर्ड बॉक्स’ याच नावाच्या पुस्तकातील कथासूत्राचा आकर्षक विस्तार करणारा हा नवा चित्रपट सुंदर पटकथा, उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे एक दर्जेदार अनुभूती ठरतो... ‘रसास्वाद’ या सदरात हर्षद सहस्रबुद्धे या वेळी लिहीत आहेत ‘बर्ड बॉक्स’ या हॉलिवूडपटाबद्दल...\n‘बर्ड बॉक्स’ हा नवा चित्रपट नेटफ्लिक्सनं नुकताच वितरित केला आहे. हा चित्रपट ‘पोस्ट अॅपोकॅलिप्टिक’ प्रकारातला आहे. जगाचा अंत होण्यापूर्वीच्या घटना दाखवणारा चित्रपट असेल, तर त्याला ‘अॅपोकॅलिप्टिक मूव्ही’ म्हणलं जातं आणि जर चित्रपटात दाखविल्या जात असणाऱ्या घटना जगाच्या विनाशानंतरच्या असतील, तर त्या चित्रपटाला ‘पोस्ट अॅपोकॅलिप्टिक’ म्हणण्याचा सर्वसामान्य प्रघात आहे.\n२०१४मध्ये प्रकाशित झालेल्या जॉश मॅलरमनच्या ‘बर्ड बॉक्स’ नावाच्याच पुस्तकावर आधारलेला हा चित्रपट आहे. ‘बर्ड बॉक्स’ची नायिका मॅलरी (सँड्रा बुलक) ही गर्भवती आहे. नियमित तपासणीकरिता आपल्या बहिणीबरोबर ती घराजवळच्या एका रुग्णालयात आलेली आहे. साधारण त्याच वेळी बाहेर दंगल, लुटालूट, जाळपोळसदृश वातावरण आहे, अशा बातम्या टीव्हीवरून प्रसारित केल्या जात आहेत. बाहेर घडणाऱ्या हिंसेमागचे नेमके कारण कुणालाच ज्ञात नाही. माणसं अचानक हिंसक बनून आत्मघात तरी करत आहेत अथवा इतरांना इजा पोहोचवत आहेत, असं बातम्यांवरून कळतं.\nबहिणीबरोबर तपासणी करून परतत असताना, मॅलरीची बहीण बाहेर घडणाऱ्या अशा स्वरूपाच्या घटना पाहते. काही अदृश्य शक्ती बहिणीचा ताबा घेतात आणि ती आत्मघात करून घेते. हे पाहून धक्का बसलेली मॅलरी आपल्याच विचारात उभी असताना, बाहेर चाललेल्या प्रकाराची झळ तिला बसू नये या उद्देशाने जवळच्याच एका घरातली एक महिला, तिला आपल्या घरात बोलावते. मॅलरी घरात जाणार तोच, ती महिला एक प्रकारच्या ट्रान्समधे जाते आणि आत्मघात करून घेते.\nमॅलरी घरात आश्रयाला जाते तिथे आत आधीच आलेले काही लोक असतात. स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूला मॅलरीला जबाबदार मानणारा आत्मघात करणाऱ्या महिलेचा नवरा असतो. मॅलरी घरात येते त्या वेळी आणि त्यानंतरही काही लोक त्या घरात आश्रय घेतात. बाहेर घडणारा प्रकार नेमका का��� आहे, कशामुळे घडतो आहे, यावर काय उपाय करता येईल, स्वतःचं रक्षण कोणत्या प्रकारे करता येईल, इत्यादी गोष्टींवर, जमलेल्या लोकांमधे चर्चा घडू लागतात. बाहेर होणाऱ्या घटना जर पाहिल्या नाहीत, तर त्यापासून हानी पोहोचत नाही आणि याच घटना बघितल्यावर आत्मघात करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते या निष्कर्षाला सर्व जण येतात.\nया दुर्घटनांपासून बचाव करण्याकरिता योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतात. जमलेल्या लोकांचे वयोगट आणि स्वभाव वेगवेगळे असल्या कारणाने त्यांच्यात मतभिन्नता असते. वेळ जाईल तसं-तसं त्यांच्यात हळूहळू वादविवादही होऊ लागतात. तशातच, घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू आपल्याला फार काळ पुरणार नाहीत, हे पाहून जवळच्या सूपरमार्केटला जाऊन आवश्यक सामान आणायची कल्पना निघते. न पाहता जीपीएसच्या साहाय्याने सुपरमार्केटला जात असताना या जमलेल्या लोकांपैकी काही जण अज्ञात अमानवी शक्तीचा अनुभव घेतात. सुपरमार्केटमध्ये पोहोचल्यावर तिथे असणाऱ्या वस्तूंपैकी कोण काय प्रकारची खरेदी करतो, कसा वागतो इत्यादी गोष्टी दिग्दर्शिका बारकाईने दाखवते. मानवी स्वभावावर तिच्या पद्धतीने टिप्पणी करते. सुपरमार्केटहून परत आल्यानंतर घडामोडी वेग घेतात. अशातच एका नव्या माणसाची घरात भर पडते. आलेला माणूस बाहेरच्या प्रकारामुळे बाधित झाला आहे अथवा नाही याबद्दल साशंकता असते. अशातच मॅलरी आणि सोबत असणाऱ्या महिलेच्या प्रसववेदना एकाच वेळी सुरू होतात. घरात नवीन दाखल झालेली व्यक्ती, घरात असणारी विचित्र स्वभावाची काही माणसे, दोन असहाय गर्भवती महिला आणि बाहेर सुरू असलेलं मृत्यूचं थैमान असे सगळे घटक मिळून हा टेन्शन ड्रामा सुरू राहतो.\nयानंतर तब्बल पाच वर्षांनंतर ही कहाणी मागचा धागा पकडून पुढे सुरू होते. ‘बर्ड बॉक्स’ अगदी सुरुवातीपासूनच दोन टाइमलाइन्सवर सुरू राहतो. आत्ताचा काळ आणि पाच वर्षांच्या आधीचा काळ. पाच वर्षांपूर्वी जगाचा अंत ओढवलेला आहे. त्या वेळी एका घरात आश्रय घेतल्यामुळे मॅलरी वाचली आहे. घरात आश्रय घेण्याच्या काळात भेटलेला सोबती टॉम, त्याच वेळी जन्मलेलं मूल आणि मॅलरीसोबत प्रसूत झालेल्या महिलेची मुलगी अशा सर्वांसह ती कशीबशी जीवन कंठत आहे. जगाचा विनाश होऊन तब्बल पाच वर्षं उलटली आहेत, तरीही स्थैर्य नावालाही नाही. बाहेर पडताना डोळ्यांवर पट्टी बांधून ��ाहावं लागत आहे. जिथे जिथे अन्न आणि आसरा मिळेल अशा जागांच्या शोधात भटकावं लागत आहे. छोट्या स्वरूपात अजूनही टोळीहल्ले सुरूच आहेत. मनुष्यजात जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.\nअशाच परिस्थितीत एकदा ‘वायरलेस’वर संदेश येतो, की मॅलरी राहत असलेल्या ठिकाणाहून काही किलोमीटर अंतरावर मनुष्यवस्ती आहे आणि ती व्यवस्थित तग धरून आहे. इथून पुढचं जीवन सुरक्षितपणे जगण्याकरिता मॅलरीला त्यांच्यातर्फे आमंत्रित करण्यात येतं. मॅलरीला त्या वस्तीपर्यंत पोहोचण्याकरिता एका नदीतून जावं लागणार आहे. तेही डोळ्यांवर पट्टी बांधून. सिनेमाच्या शेवटाकडे येणारा हा भाग एकदम थरारक आहे. जेमतेम पाच वर्षांची दोन मुलं आणि मॅलरी हा नदीतला जीवघेणा प्रवास डोळ्यांवर पट्टी बांधून सहीसलामत पूर्ण करू शकणार का प्रवासाअंती मनुष्यवस्ती आढळणार का प्रवासाअंती मनुष्यवस्ती आढळणार का शेवटी नेमकं काय होणार, इत्यादी प्रश्नांची पुरेशी समाधानकारक उत्तरं देऊन ‘बर्ड बॉक्स’ संपतो. परंतु त्याचा विषय मात्र डोक्यातून सहजी जात नाही.\nनिसर्गनिर्मित साठ्यांचा लोभीपणाने दुरुपयोग करण्याची मानवी वृत्ती, आपापसांतले हेवेदावे, वर्चस्व स्थापन करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वाईट वृत्ती, निसर्गाप्रत कृतज्ञ नसणे, भोगवाद, चंगळवाद इत्यादी गोष्टींवर विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो. ५८ वर्षीय सुझान बेयर या प्रतिभावान दानिश दिग्दर्शिकेचा हा चित्रपट, निव्वळ एक ‘डिझास्टर मूव्ही’ बनून न राहता विचारप्रक्रियेस चालना देतो. अशा प्रकारच्या चित्रपटांचं कथाबीज अत्यंत छोटं असतं. छोट्या कथाबीजावर इतक्या मोठ्या पृष्ठसंख्येचं पुस्तक लिहिणं हीच मुळात कमाल आहे. जॉश मॅलरमन ती साध्य करतो. पुस्तकातल्या घटना पडद्यावर साकारतानाचं आव्हानही महत्त्वाचं.\n‘फायनल डेस्टिनेशन’, ‘फाइव्ह’, ‘लाइट्स आउट’ यांसारखे भयपट लिहिणारा एरिक हेजरर हे आव्हान उत्तमरीत्या पेलतो आणि चित्रपट घटनाप्रधान बनवतो. ‘डिझास्टर’ अथवा ‘मॉन्स्टर’ मूव्ही हा प्रकार आपल्याला नवा नाही; पण फार कमी चित्रपट त्यांचा स्वतःचा असा वेगळा विचार घेऊन येतात. जगाचा सर्वनाश आणि त्या आसपासच्या घटना रूपकाद्वारे मांडून, मानवी वृत्तीवर लक्षणीय कमेंट करणारा ‘बर्ड बॉक्स’ या बाबतीत इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ज्या वेगाने आपण सर्व जण धावत�� आहोत, प्रगतीच्या व्याख्या वाढवताना आपली प्राचीन मूल्ये विसरत आहोत, साधन-संपत्तीचा दुरुपयोग करत आहोत, त्याचा अंत नेमका कुठे आहे हा अंत कसा असेल हा अंत कसा असेल अंत झाल्यानंतर काय घडू शकेल, इत्यादी भेडसावणाऱ्या विषयांवर विचार करत असतानाच, ‘बर्ड बॉक्स’चा आणि त्यातल्या पात्रांचा जन्म झाला असावा. आसपासचीच काही उदाहरणं पाहून यातल्या पात्रांचे स्वभाव ठरले असावेत.\nसँड्रा बुलकसारखी समर्थ अभिनेत्री ‘बर्ड बॉक्स’च्या केंद्रस्थानी आहे. ती मॅलरीची भूमिका अक्षरशः जगते. कॅलिफोर्नियाच्या आसपासच्या प्रदेशात केलेलं चित्रण, स्मिथ नदीवर चित्रित केलेले साहसी प्रसंग, सर्वच कलाकारांचे उत्तम अभिनय, उत्तम पटकथा, पार्श्वसंगीत व दिग्दर्शन, मूळच्या सशक्त कथेला अधिकच उंचीवर नेतं. जगाचा विनाश होण्याचा काळ आणि आजच्या काळात असणारं पाच वर्षांचं अंतर आणि या काळात टॉम, मॅलरी आणि दोन लहान मुलांची गुजराण कशा पद्धतीनं होते, इत्यादी गोष्टी दाखवायच्या फंदात दिग्दर्शिका पडत नाही. ही सर्व्हायवलची गोष्ट आणि पाच वर्षांचा मोठा काळ मात्र पचनी पडत नाही. इतका एक मोठा लॉजिकल दोष सोडला, तर बाकी चित्रपट उत्तम आहे. लिनिअर पटकथा करण्याऐवजी दोन टाइमलाइन्सवर कथा सुरू राहणे ही एक चांगली क्लृप्ती ठरते. यामुळे उत्कंठा टिकून राहते. सुंदर पटकथा, उत्तम दिग्दर्शन, विचारपूर्वक योजलेलं ध्वनी आरेखन, तसंच पार्श्वसंगीत, सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, यामुळे जॉश मॅलरमनच्या पुस्तकातील कथासूत्राचा आकर्षक विस्तार करणारा हा नवा चित्रपट एक दर्जेदार अनुभूती ठरतो.\n(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nमी बरेच वेळा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर बघून स्किप केला. दोन गोंडस लहान मुलांवर अत्याचार/ त्रास होतोय का..., असं वाटून पोटात गोळा येतो. पण हे वाचून आता असं वाटतंय की हा सिनेमा सुखांत असावा....\nअर्धसत्य : व्यवस्थेचा प्रभावी आणि सशक्त क्रॉस-सेक्शन जंगल : अंगावर काटा आणणारा थरार ‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ ‘द ��ायनिंग’ : भय आणि थराराची विशेष अनुभूती\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5018216104005936284&title=Bank%20Of%20Baroda%20started%20creche%20facility%20for%20its%20female%20staff&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:09:13Z", "digest": "sha1:VBWEC6KYXKWZVPPHT6CKUAN5F762MTFZ", "length": 7857, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर", "raw_content": "\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर\nप्रत्येक मुलाचा ६० टक्के खर्च बँकेतर्फे\nमुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने त्यांच्या मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसच्या परिसरात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघर सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा देणारी ही देशातली पहिली बँक आहे. महिला दिनाचे औचित्य साधून बँकेच्या या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.\n‘वरिष्ठ पदांवर महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे,’असे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयाकुमार यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले, ‘पाळणाघराशिवाय इतरही बरेच उपक्रम बँकेतर्फे राबवले जात असून, त्यामागे नोकरदार स्त्रिया आणि पालक अशा सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. पूर्णवेळ नोकरी आणि पालकत्व या दोन्हीचा समतोल साधण्याचा जागतिक ट्रेंड बँक ऑफ बडोदा आपलासा करत आहे. या उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांना वेळ आणि पैशांची बचत करता येणार आहे. सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे पाळणाघर असेल. मुलांसाठी योग्य पाळणाघर मिळाल्याने महिला वर्ग निश्चिंतपणे काम करू शकेल. त्यांची कामगिरी उंचावण्यास मदत होईल.’\nबडोदा बँक समुहातर्फे मुख्यमंत्री मदतनिधीला १��� लाख मासिकपाळीबाबत जागृतीकरता महिलादिनी ‘रन फोर नाईन’ स्त्रियांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. हर्षा सेठ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मोटरसायकलवरून २९ दिवसांत देशभ्रमंतीचा विक्रम करणारी शिल्पा\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2019-03-26T08:21:40Z", "digest": "sha1:VRH6YXXGGNOGIAU3A5TSV5R73VAVFHSE", "length": 5606, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११२० चे - ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे\nवर्षे: ११४५ - ११४६ - ११४७ - ११४८ - ११४९ - ११५० - ११५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nगझनीच्या लढाईत सैफुद्दीन घोरी ने बहराम शाह गझनीचा पाडाव केला.\nइ.स.च्या ११४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१६ रोजी ०१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/sodium-1640135/", "date_download": "2019-03-26T08:42:29Z", "digest": "sha1:4GXPTKLMBODNFKHAPLQOWTT5TSTKP7YK", "length": 13871, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sodium | कुतूहल : सोडिअम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसोडिअम धातू शुद्ध स्वरूपात निसर्गात आढळत नाही.\nसोडिअम हे अणुक्रमांक ११ असलेले तिसऱ्या आवर्तनातील आणि पहिल्या गणातील मूलद्रव्य अणूमध्ये इलेक्ट्रॉनच्या तीन कक्षा असणारा सोडिअम हा चंदेरी रंगाचा अल्कली धातू आहे. पाण्यापेक्षा हलका असलेला हा धातू चाकूने कापण्याइतका मृदू असतो. पृथ्वीवर सापडणाऱ्या अनेक मूलद्रव्यांच्या विपुलतेमध्ये सोडिअमचा सहावा क्रमांक लागतो. चमचमणाऱ्या पिवळ्या रंगाची ज्योत देणारा सोडिअम आपल्या बाह्य़ इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये असणाऱ्या एका इलेक्ट्रॉनमुळे अतिशय क्रियाशील आहे. हवेशी संपर्क येताच सोडिअमचे ऑक्साईड तयार होते. पाण्याशी संपर्क येताच स्फोटक अभिक्रिया होऊन हायड्रोजन आणि सोडिअम हायड्रॉक्साईड तयार होते. यासाठी सोडिअम तेलात किंवा निष्क्रिय वायूत ठेवला जातो.\nसोडिअम धातू शुद्ध स्वरूपात निसर्गात आढळत नाही. सोडिअम हा फेल्डस्पार, सोडालाइट, क्रायोलाइट, झिओलाइट, हॅलाइट (सोडिअम क्लोराईड) आणि नॅट्रॉन अशा अनेकविध क्षारांच्या स्वरूपात सापडतो. आपल्या परिचयाचे सोडिअमचे क्षार म्हणजे नेहमीच्या वापरातील मीठ. मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडच्या स्वरूपात हे मूलद्रव्य समुद्रात आणि खाऱ्या तलावांमध्ये आढळते. सोडिअम काबरेनेट हे आणखी एक परिचित संयुग, जे साबणामध्ये आणि कठीण पाणी (खनिजयुक्त पाणी) मृदू करण्यासाठी वापरले जाते. सोडियम बाय काबरेनेट खायचा सोडा म्हणूनही वापरले जाते.\nसोडिअमचा वापर संयुगाच्या स्वरूपात केल्याचे फार पूर्वीपासून आढळते. सोडिअम क्षारांचे वेफर्स रोमन सनिकांना त्यांच्या वेतनाबरोबर दिले जायचे. तसेच मध्य युरोपात सोडानम हे संयुग डोकेदुखीवर औषध म्हणून वापरले जायचे. सनिकांचे वेतन (लॅटिन शब्द सॅलेरियम) आणि सोडानमयावरून सोडिअमच्या नावाचा प्रवास सॅलॅरिअम ते सोडिअम असा सुरू झाला.\nसर हम्फ्री डेव्ही या शास्त्रज्ञाने १८०७ मध्ये सोडिअम हायड्रॉक्साईडचे विघटन करून सोडिअम शुद्ध स्वरूपात मिळवला. लुईस जोसेफ-गे-लुझॅक आणि लुईस जेक्स थेनार्ड या फ्रांसच्या शास्त्रज्ञांनी कॉस्टिक सोडा आणि लोखंडाचा चुरा यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन सोडिअम मिळवला. १८०९ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ लुडविग विल्हेम गिल्बर्ट यांनी हम्फ्री डेव्ही यांचे संशोधन प्रसिद्ध करताना सोडिअमच्या नावात नॅट्रिअम असा बदल केला आणि १८१४ मध्ये जॉन्स जॅकोब बर्झेलिअस यांनी सोडिअमची संज्ञा नॅट्रिअम या लॅटिन नावावरून ‘ठं’ अशी प्रसिद्ध केली.\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/best-buddies-3/", "date_download": "2019-03-26T08:11:58Z", "digest": "sha1:O5GCFYXOODCWZQX5G5MGA2SWZTKORVKQ", "length": 13659, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "निर्मळ मैत्री… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nतुझी मैत्रीण.. हेमलता (माझी आई) सर्वात जास्त काळ तिच्याशीच माझी मैत्री आहे.\nतिच्यातली सकारात्मक गोष्ट..तिच्यात शिकण्याची चिकाटी, जिद्द आहे. स्वयंपाक चांगला करते.\nतिच्यातली खटकणारी गोष्ट..ती माझी फार काळजी करते, मला ओरडते. म्हणून मी माझी फार काळजी घेत नाही.\nतिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..जेव्हा मी तिला म्हणालो की, मला शिक्षण सोडून या क्षेत्रात काम करायचंय. तेव्हा तिने मला पाठिंबा दिला.\n..शिकण्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे हे तिच्याकडून शिकलो.\nतिचा आवडता पदार्थ..सगळे शाकाहारी पदार्थ आणि आईस्क्रीम खूप आवडतं.\nती निराश असते तेव्हा..मी आणि माझा भाऊ तिला हसवतो.\nएकमेकांसाठ��� वेळ देता का ..जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ देतो. ती शिक्षिका आहे. त्यामुळे तीही बिझी असते.\nतिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..‘चि. आणि चि.सौ.कां.’च्या प्रीमियर शोला मी तिला घेऊन गेलो तेव्हा तिला फार बरं वाटलं.\nतू चुकतोस तेव्हा ती काय करते..ती मला ओरडते. खूप ओरडते. मी निमूट ऐकतो.\nभांडण झाल्यावर काय करता…चिडचिड झाल्यावर सगळं शांत झाल्यावर तीच माझ्याशी बोलायला येते.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो\nतुमची एखादी तिला न आवडणारी सवय..तिला नेहमी असे वाटत असते की, मी माझी काळजी घेत नाही.\nतुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या …खरी मैत्री ही नेहमी पारदर्शक असते.\n ः ‘चि. व चि.सौ.कां’\nएकत्र फिरायला जायचे ठिकाण – ठरावीक ठिकाण नाही, कुठेही फिरायला जायला आवडतं.\nतिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ..आपल्या आईशी मैत्री करायला कोणाला आवडणार नाही \nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/04/blog-post_20.html", "date_download": "2019-03-26T08:42:36Z", "digest": "sha1:PD5RKNY53J7ZIRKRZWWER3IYFUOKAQPQ", "length": 17524, "nlines": 125, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nमंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी\nपुढल्या काही दिवसात ��ंत्रिमंडळ विस्तार आणि बदल तसेच महामंडळावरील नियुक्त्या झाल्या नाहीत तर जे मतदारांमधून निवडून आलेले आमदार आहेत त्यातल्या अनेकांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करवून घ्यावे लागतील, काही आमदार संतापाच्या भरात रस्त्याने सैरावैरा धावत सुटतील, काह पुरुष आमदार कपडे फाडून घेतील आणि डोक्यावरचे केस उपटत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वेड लागल्यागत धावत सुटतील, काही आमदार दुःखसागरात बुडून जातील आणि रफी लताची जुन्या सिनेमातली रडवणारी गाणी एकतर ऐकतील किंवा मिणचेकरांसारखे आमदार स्वतःच गाऊन दाखवतील. महिला आमदार उपवास ठेवतील आणि नेत्यांच्या नावाने अगदी चार चौघात कडाकडा बोटे मोडतील, सारेच नेत्यांच्या नावाने शिमगा साजरा करतील, अनेकांना निद्रानाश जडेल, त्यातले काहीतरी अस्वस्थ होऊन जमिनीवर लोळण घेतील, काही मोठ्याने मध्येच उठून हंबरडा फोडतील...\nज्यांना कवडीची अक्कल नाही किंवा जे विधान परिषदेत आयत्या बिळावर नागोबा पद्धतीने जाऊन बसले आहेत त्यांना मंत्रिपद बहाल केल्या गेले आहे आणि जे सतत लोकांमधून मोठ्या मुश्किलीने निवडून येतात त्यांना यावेळी म्हणजे तब्बल १५-१६ वर्षानंतर युतीची सत्ता आल्यानंतरही जर अमुक एखादे महत्वाचे मंडळ किंवा मंत्री, राज्यमंत्रीपद मिळत नसेल तर त्यांनी झपाट्याने मतदार संघाची कामे कशी उरकायची आणि कोणत्या तोंडाने मतदारांसमोर मते मागायची, अशा अस्वस्थ मनस्थितीत ते सारे अडकलेले आहेत, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल जर पुढल्या काही दिवसात झाला नाही तर त्याचे अतिशय वाईट परिणाम सेना भाजपा युतीला भोगावे लागणार आहेत कारण जे मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत ते कार्यक्षम नाहीत त्यातले बहुतेक किंवा अनेक अकार्यक्षम आहेत आणि बहुतांश प्रशासकीय शासकीय अधिकारी जणू आपण आघाडीचे ताबेदार पद्धतीने वागत असल्याने ते युतीच्या आमदारांना फारसे सहकार्य न करता एकतर ते आघाडीच्या नेत्यांना, आमदारांना सहकार्य करून मोकळे होतात किंवा आपापली घरे भरून मोकळी होतात. राजीव निवतकर सारखे भ्रष्ट आणि आघाडीला जवळ करणारे प्रशासकीय अधिकारी जर या राज्यात मुख्य सचिवांच्या कार्यालयात यावेळीही मोक्याच्या जागेवर बसून केवळ स्वतःच्या श्रीमंतीत भर घालण्यात विकृत आनंद घेत असतील तर युतीच्या आमदारांनी जिंकायचे कसे किंवा निवडून यायचे तरी कसे. अतिशय भ्रष्ट, बदनाम आणि बदमाश असलेले शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या महत्वाच्या पदावर बसणार नाहीत याची वास्तिव डोळ्यात तेल घालून मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी काळजी घ्यायला हवी होती, दुर्दैवाने ते घडले नाही, यावेळीही हिरालाल सोनवणे सारख्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपात घोळवल्या गेली, अशांनीच मजा केली...\nजाऊद्या वेगळ्या विषयाकडे वळतो. अलीकडे मॉरिशसला उद्योगपती असलेल्या ब्राम्हणांची व्यावसायिक परिषद होती, पुण्यातून जवळपास ५५-६० ब्राम्हण व्यावसायिक स्थानिक आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेला गेले होते. ब्राम्हण तेही पुण्यातले आणि एकाचवेळी ५०-६०, जर मी त्यांचे नेतृत्व केले असते तर परतल्यानंतर तुम्ही सारे मला भेटायला सांताक्रूझ ऐवजी ठाण्याला आले असते. मेधाताई कुलकर्णीची कमाल आहे त्या जाहीर सत्कार आणि कौतुकास पात्र ठरल्या आहेत. माझे मुंबईतले एक व्यावसायिक मित्र देखील सदर परिषदेस गेले होते कारण त्यांचे तेथे भाषण होते, विशेष म्हणजे पुणेकर बुद्धिमान ब्राम्हणांनी या मित्राचेही भाषण योग्य ठिकाणी टाळ्यांनी दाद देऊन ऐकले कारण मागे एकदा वागळेंचे जेव्हा पुण्यातल्या ब्राम्हणांसमोर भाषण झाले होते तेव्हा त्यांच्या भाषणाला नको त्या वाक्यांवर एवढ्या टाळ्या पडल्या कि वागळेंनी मध्येच भाषण सोडून आणि स्वतःच्या गालावर स्वतःच्याच टाळ्या मारून बाहेर पडले होते...\nमेधाताई पुण्यातल्या अत्यंत यशस्वी आमदार आहेत आणि त्या खालून वर आल्या आहेत थेट आमदार म्हणून त्या निवडून आल्या नाहीत तर त्या आमदार होण्याआधी पुणे महापालिकेत तब्बल तीन वेळा आधी नगरसेविका म्हणून सतत निवडून आल्या, लोकप्रिय झाल्या नंतर त्या विधानसभेला उभ्या राहिल्या आणि तेथेही त्या निवडून आल्या, पुढल्या वेळीही त्या निवडून येतील, आमदार होतील. त्या एक स्त्री असल्याने त्यांचे वय विचारणे तसे घातक ठरेल पण एक नक्की आजचे त्यांचे जे काय वय असेल त्यापेक्षा त्या उत्साहाच्या बाबतीत शंभर टक्के किमान २० वर्षे तरी लहान वाटतात, एखाद्या तडफदार तरुण स्त्रीसारख्या सतत स्वतःला सार्वजनिक कामात आणि उपक्रमात गुंतवून ठेवतात. एकाचवेळी स्वतःचा संसार आणि उत्तमरीत्या मतदार संभाळणाऱ्या मेधाताई कुलकर्णी यांचे करावे तेवढे कौतुक कमी. त्यांच्यावर आणखी खूप काही लिहायचे आहे, येथे ते नक्की अपूर्ण आहे...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nमुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nआपले मुख्यमंत्री २ : पत्रकार हेमंत जोशी\nआपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी\nबुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nमुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धव सेना ५ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना ४ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना ३ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/13/Article-on-Kirtanbhakti-in-dasbodh.html", "date_download": "2019-03-26T08:56:31Z", "digest": "sha1:KKRVFAMPFAOTPU5EWXJFE6TJVG2HCISV", "length": 20108, "nlines": 41, "source_domain": "mahamtb.com", "title": "��� कलौ कीर्तन वरिष्ठ कलौ कीर्तन वरिष्ठ", "raw_content": "\nदासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्तीतून श्रवणानंतर कीर्तन हे स्वाभाविकपणे येते. परमेश्वराची भक्ती करण्याचा हा चांगला मार्ग आहे. स्वामींनी म्हटले आहे की, ‘कलौ कीर्तन वरिष्ठ’ म्हणजे या कलियुगात कीर्तनभक्ती श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे ज्या सज्जनांच्या सभेत भगवंतासाठी गायन चालू असते, तेथे भगवंत उभा असतो असे विष्णूंनी नारदाला सांगितले आहे.\nनाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ\nमद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद॥\nकीर्तन प्रकारात भक्त भगवंताचे गुणगान करीत असतात. भक्तिभावात तल्लीन झालेल्या कीर्तनकाराच्या कीर्तनात भगवंताचा वास असतो. दासबोधातील दशक चार, समास दोन याचे नाव ‘कीर्तन भजन निरूपण’ असे आहे. त्यात कीर्तनभक्तीसंबंधी स्वामींचे विचार सविस्तरपणे पाहायला मिळतात. त्यातील काही विचार सारांशरूपाने पुढे मांडले आहेत. सगुण हरिकथा कशी करावी व त्यासाठी कोणते गुणविशेष कीर्तनकाराच्या ठिकाणी आवश्यक आहेत, याची चर्चा या समासात आहे. कीर्तन करण्यासाठी भगवंताच्या कथांचा ध्यास लागला पाहिजे. कीर्तनातून भगवंताची कीर्ती, प्रताप सर्वत्र गेले पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम खूप पाठांतर करावे, विविध ग्रंथांचा अभ्यास करावा. मुख्य म्हणजे आपल्या आनंदासाठी कीर्तन करायचे आहे. कोणा व्यक्तीला खूश करण्यासाठी कीर्तन नसावे. तसेच यातून चांगली द्रव्यप्राप्ती होईल आणि आपला मानमरातब वाढेल, यासाठी कीर्तन करू नये. कीर्तनात आपल्याला मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे. भागवत संप्रदायातही मोठे कीर्तन करू नये, असा दंडक आहे. भगवंताला कीर्तन प्रिय आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचप्रमाणे कीर्तनातील सद्विचार ऐकल्याने श्रोत्यांना आनंद मिळत असतो. यासाठी कीर्तनातून भगवंताचे यश, कीर्ती, प्रताप असा महिमा वर्णन करावा. महिमा वर्णन करताना उत्तमोत्तम शब्दांचा, शब्दपांडित्याचा वापर करावा. याचाच अर्थ भगवंताचा महिमा वर्णन करण्यासाठी आपले वक्तृत्व चांगले असावे. हे झाले कीर्तनातील निवेदन कसे करावे याविषयी मा���्गदर्शन. कीर्तन करताना गायनाचा अभ्यास आवश्यक आहे. भगवंताचे यश, कीर्ती, प्रताप गायनातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे असतील, तर टाळ, मृदुंग इ. संगीत साधनांची गरज असते. त्यांचा अभ्यास हवा. तसेच प्रसंगी भगवद्प्रेमाने धुंद होऊन नृत्यही करायला हरकत नाही. निवेदन, गायन यातून श्रोत्यांचे कान तृप्त झाले पाहिजेत. कीर्तन करीत असताना वक्ता व श्रोता या दोघांनाही कंप, रोमांच, आनंदाश्रू यांचा अनुभव आला पाहिजे. भगवंतासंबंधीचे गायन प्रेमाश्रूंनी भरलेले असावे. यासाठी श्लोक, प्रबंध, अनेक मुद्रा, छंद, वीरश्रीयुक्त भाषण आणि क्वचित प्रसंगी विनोदाचाही वापर करावा.\nपदें दोहडे श्लोक प्रबंध\nधाटी मुद्रा अनेक छंद\nमागे एके ठिकाणी स्वामी ‘टवाळा आवडे विनोद’ असे म्हणाले होते. त्या विधानावरून स्वामींवर टीकाकार तुटून पडले. तथापि स्वामींचे हे विधान अधम विनोदाबद्दल होते. कारण, येथे स्वामींनी कीर्तनात विनोदाचा वापर करावा, असे सांगितले आहे. स्वामी विनोदाचे शत्रू होते, ही टीकाकारांनी केलेली ओरड व्यर्थ आहे, हे येथे दिसून येते. कीर्तनकाराला कला अवगत असाव्यात. कीर्तन ही कला असली तरी, कीर्तनकार हा फक्त कलाकार नव्हे. कारण, त्याला कीर्तनातील कथानुसंधानावर लक्ष द्यावे लागते. ताल, मृदुंग, गायन, वीर, हास्य असे रस निर्माण करण्याच्या नादात मुख्य विषयाच्या निवेदनात खंड पडता कामा नये. कीर्तन करताना इतर रसांबरोबर शृंगारिक गद्य-पद्य आले तरी चालेल, पण ते शास्त्राधारे बोलावे, कीर्तनातून भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय यांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी वक्ता अनुभवी असावा. त्याने हे गुण आत्मप्रचितीतून सांगितले पाहिजेत. तरच त्या विचारांची श्रोत्यांवर छाप पडेल. उगीच अघळपघळ बोलून कीर्तनकाराने श्रोत्यांना जेरीस आणू नये. कीर्तनकाराने आपली गुरूपरंपरा लपवून ठेवू नये. काही लोक आपली गुरूपरंपरा सांगताना जातीपातीच्या उच्च-नीचतेवर भर देऊन श्रोत्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे कीर्तनकाराने करू नये. आपली गुरूपरंपरा सांगताना लाजू नये. कीर्तनकाराने ज्ञान, वैराग्य, एकी यांचे रक्षण केले पाहिजे. तसेच चिकित्सक व अभ्यासू वृत्ती सांभाळली पाहिजे. ‘ब्राह्मण्य रक्षावे आदरे’ (दा. ४.२.२०)ही भूमिका ठेवली पाहिजे. या अर्धओवीतील ‘ब्राह्मण’ शब्द नीट न समजल्याने अनेक टीकाकारांनी स्व��मींना ब्राह्मणांचा कैवारी ठरवून जातीयवादाचे आरोप केले आहेत. या टीकाकारांना ‘ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण्य’ या शब्दांतील फरक समजला नाही. स्वामींनी ‘ब्राह्मण रक्षावे आदरे’ असे म्हटलेले नाही. वस्तुत: ‘ब्राह्मण’ शब्द सज्जनांच्या ठिकाणी असणारा गुणसमुच्चय दाखवतो. तो गुणसमुच्चय भगवद्गीतेतील १८ व्या अध्यायात आलेल्या ४२ व्या श्लोकात स्पष्ट केला आहे.\nशमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जवमेव च\nज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥\nशम (मनाचा निग्रह), दम (इंद्रियांचा निग्रह), तप, अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा, क्षमा, सरळपणा तसेच ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्यबुद्धी हे ‘ब्राह्मणा’चे स्वभावसिद्ध कर्म आहे. यात जे सांगितले ते ‘ब्राह्मण्य’ आणि त्यांचे रक्षण कुठल्याही काळी समाजाला आवश्यकच आहे, यात संदेह नाही. आद्य शंकराचार्यांनीही वैदिक धर्माची व्याख्या करताना ‘ब्राह्मण्यत्वा’चा उल्लेख केलेला आहे. ‘ब्राह्मणत्वस्य रक्षणेन रक्षित: स्यात् वैदिको धर्म:’ वैदिक धर्मात ‘ब्राह्मण्यत्वा’चे रक्षण अपेक्षित आहे.\nकीर्तनकाराने श्रोत्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल, असे बोलू नये. श्रोत्यांचे समाधान भंग पावेल, असे बोलू नये. बोलताना नीती, न्याय, पारमार्थिक साधना यांना कीर्तनकाराने धक्का लावू नये. ही समास ४.२ मधील कीर्तनासंबंधी माहिती सांगून झाली तरी, दशक १४.५ मध्ये पुन्हा कीर्तन व हरिकथा निरूपण हा भाग येतो. या समासात स्वामी सांगतात, कीर्तनकाराने हे लक्षात ठेवावे की, कीर्तन हा काही करमणुकीचा कार्यक्रम नाही. त्यात तारतम्य बाळगावे. एखाद्या देवळात देवाच्या मूर्तीसमोर कीर्तन करायचे असेल, तर ‘सगुणभक्ती’ हा विषय असावा. तेथे संन्यास, वैराग्य या विषयांवर बोलू नये. तसेच समोर सगुण मूर्ती नाही आणि श्रोत्यांमध्ये साधक व अधिकारी व्यक्ती बसलेल्या आहेत, अशावेळी ‘अद्वैत निर्गुणा’चे कीर्तन करावे. परंतु, निर्गुणाचे विवरण करताना सगुण उपासनेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कीर्तन चालू असताना श्रोत्यांमध्ये कोणी श्रीमंत माणूस बसला असेल, तर त्या धनिकाची उगीच स्तुती करू नये. तसेच कीर्तनातून आपल्या प्रतिस्पर्ध्याची निंदा करू नये. नवरसांनी युक्त आणि शृंगारिक वर्णन कीर्तनात करायचे असेल, तर स्त्रियांच्या लावण्याचे, त्यांच्या रुपाचे वर्णन करता ���ामा नये. स्त्रियांचे रसभरीत वर्णन कीर्तनात केले, तर श्रोत्यांच्या मनात कामविकार जागा होईल. मग अशा कामकारी विकारी मनात ईश्वराचे ध्यान कसे टिकेल मुळात ज्याला स्त्रीसौंदर्याचे वर्णन करण्यात आनंद आहे, तसेच जो स्त्रीलावण्याच्या भरीस पडला आहे, तो कीर्तनकार स्वत:च ईश्वरतत्त्वापासून दूर झाला आहे, असा कीर्तनकार श्रोत्यांना काय सावरणार मुळात ज्याला स्त्रीसौंदर्याचे वर्णन करण्यात आनंद आहे, तसेच जो स्त्रीलावण्याच्या भरीस पडला आहे, तो कीर्तनकार स्वत:च ईश्वरतत्त्वापासून दूर झाला आहे, असा कीर्तनकार श्रोत्यांना काय सावरणार अशा कीर्तनकारांना स्वामींनी पढतमूर्ख म्हटले आहे.\nदेवा विसरे जो मानव\nसवंग लोकप्रियतेसाठी कीर्तनकाराने स्त्रीदेहाचे, स्त्रीसौंदर्याचे वर्णन करू नये. अशाने चित्तवृत्ती चंचल होऊन हरिकथेचा रंग उडून जातो. समर्थांनी ‘चतुर्थमान’ नावाचे प्रकरण लिहिले आहे. त्यात स्वामी सांगतात की, कीर्तनकाराने आपला अभ्यास वाढवला पाहिजे. त्याने ऐहिक व पारमार्थिक दोन्ही अभ्यास केले पाहिजेत. ज्या लोकांना आपण ओळखतो किंवा जे नुकतेच परिचित झालेले आहेत त्या सर्वांना कीर्तनकाराने राजी राखले पाहिजे. त्याने सर्वांशी मृदू भाषेत बोलावे. सामान्य माणसे वागतात तसे इतरांशी कीर्तनकाराने मिळून मिसळून राहावे. स्वतःला मोठ्या योग्यतेचा समजू नये. कीर्तनकार जे ज्ञान सांगतो त्याची त्याला आत्मप्रचिती हवी. प्रत्ययाशिवाय नुसते ऐकीव, शाब्दिक ज्ञान आत्मघातकी असते. अध्यात्माचा अर्थ नीट समजून घेऊन गावे. अर्थ माहीत नसताना नुसते शाब्दिक गाणे म्हणजे, ‘उगेचि भुंकणे खोटे, गधडे भुंकती जसे ’ पंडितांपुढे बाष्कळ बोलणाऱ्यांची स्थिती अशी असते. स्वामींनी कीर्तनभक्तीची सांगोपांग चर्चा त्यांच्या वाङ्मयात केली आहे. कीर्तनाचा महिमा सांगताना स्वामी म्हणतात,\nम्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा\nसकळ तीर्थे आणि जगदात्मा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2019-03-26T07:58:01Z", "digest": "sha1:U6KWNPY4KBS7KYGZWTPA2YCPMA7KENRB", "length": 9932, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दत्त (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nअत्री वंशीय दत्त या नावाचा पूर्ण उल्लेख सहसा दत्तात्रेय नावाने केला जातो. महाराष्ट्रात दत्तात्रेय हे प्रामुख्याने व्यक्ती नाम म्हणून येते. पंजाब, हरियाणा, बिहार, बंगाल, आसाम इत्यादी राज्यातून दत्त (आडनाव) म्हणून सुद्धा प्रचलीत आहे.\nदत्त या शब्दाशी संबंधित खालील लेख या विकिपीडियावर उपलब्ध आहेत :\n३ गायक, वादक, संगीतकार\nदत्तात्रेय - भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार\nकृष्ण सरस्वती दत्त महाराज\nनरेंद्रनाथ दत्त (स्वामी विवेकानंद)\nदत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त (कवी) - मराठी कवी.\nदत्तात्रेय अनंत आपटे (अनंततनय) - मराठी कवी\nदत्तात्रय कोंडो घाटे (दत्त कवी) - मराठी कवी\nबाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर - पत्रकार\nदत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर -मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी होते.\nमायकेल मधुसूदन दत्त - बंगाली कवी\nदत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - कन्नड कवी, मराठी-कन्नड अनुवादक\nअंबिका दत्त - हिंदी कवी (राजस्थान)\nदत्तात्रेय विष्णू पलुसकर -गायक\nदत्तात्रेय शंकर डावजेकर - संगीतकार\nदत्तात्रेय जोशी मंगळवेढेकर - पखवाज वादन\nदत्तात्रेय रामचंद्र कापरेकर - गणिती\nदत्तात्रेय विष्णु आपटे -राजकारण\nदत्तात्रेय शंकर सोमण -शासकीय अधिकारी\nदत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन - पहिले भारतीय वैमानीक\nयशवंत महाडिक ऊर्फ यशवंत दत्त ( - नोव्हेंबर ११, १९९७) हे मराठी अभिनेते होते.\nबटुकेश्वर दत्त - भारतीय स्वातंत्र्य सैनिक\nकन्हाई लाल दत्त (बंगाल) - भारतीय स्वातंत्र्य सैनिक\nप्रभावतीदेवीं गंगानारायण दत्त (सुभाषचंद्र बोस यांच्या मातोश्री)\nशेखर दत्त - भारतातील छत्तीसगढ़ राज्याचे राज्यपाल\nअसीम कृष्ण दत्त - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कलकत्त्ता. भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य\nरमेशचंद्र दत्त ( दादाभाई नौरोजी यांच्या काळातील एक अर्थतज्ज्ञ )\nप्रमोद दत्त. (बिहार आणि झारखंड राज्याच्या निवडणुकांचे राजकीय विश्लेषक)\nकुबेर दत्त (चित्रकार, पत्रकार, चित्रपट-निर्माते आणि हिंदी कवी)\nगुरुसाई दत्त - बॅडमिंटन खेळाडू\nयोगेश्वर दत्त - कुस्ती\nश्री दत्त शेतकरी सहकारी साखर ���ारखाना, शिरोळ, कोल्हापूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/anu-malik-no-longer-a-part-of-indian-idol-10-4289.html", "date_download": "2019-03-26T08:48:50Z", "digest": "sha1:NTS4SGJAVLZEGM3JUBMSUNZ5M6NNJYHW", "length": 27799, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "#MeToo : लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हू�� अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n#MeToo : लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे अनु मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले\n#MeToo चळवळी अंतर्गत ज्या लोकांवर आरोप झाले आहेत त्यांच्या स्वतःच्या इमेज सोबतच अशा लोकांचे करिअर देखील धोक्यात आले आहे. नाना पाटेकर आणि साजिद खान या दोघांनंतर या यादीमध्ये आता गायक-संगीतकार अनु मलिकचेही नाव सामील झाले आहे. अनु मलिकवर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून त्यांना ‘इंडियन आयडॉल 10’च्या परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nसध्या अनु मलिक यांच्या सोबत विशाल ददलानी आणि नेहा कक्कर परीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र आता अनु मलिक यांच्या जागी इंडस्ट्रीमधील नावाजलेले नाव परीक्षकाची भूमिका निभावेल. शोच्या एपिसोडप्रमाणे हे परीक्षकही बदलले जातील, असे सोनीकडून सांगण्यात आले आहे.\nदोन प्रसिद्ध गायीकेंसोबतच इतर दोन महिलांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर सोनी टीव्ही आणि अनु मलिक यांच्यामध्ये होणाऱ्या करारावर काम चालू होते. मात्र आता परिस्थिती चिघळल्यानंतर, पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. त्याचप्रमा���े अनू मलिक यांच्या पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे.\n1990मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनु मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप एका लोकप्रिय गायिकेने केला होता.\nTags: #metoo MeToo in India MeToo movement अनु मलिक इंडियन आयडॉल 10 सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन\n#MeToo Movement: तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनतर गणेश आचार्य यांची पहिलीच प्रतिक्रिया\n#MeToo : निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा, असिस्टंट डिरेक्टरचा आरोप\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची स���ंगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:30:17Z", "digest": "sha1:HSCLFGJJK7W6FG2WJSZDDX2JSYZNPU5K", "length": 3845, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १२०० चे दशकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १२०० चे दशकला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स.चे १२०० चे दशक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स.चे १२०० चे दशक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे १३ वे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ११८० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ११७० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे ११९० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १२१० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १२२० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.चे १२३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:07:55Z", "digest": "sha1:JRNF45CQMB4D5IUSJPCG7YJCXTX2IBP2", "length": 7547, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nसीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 5, 2018\nठाणे : सीडीआर प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत तब्बल १५ आरोपीना अटक केली. आहे तर अनेक जण अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत. सोमवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला चौकशीसाठी दुपारी २ वाजता बोलावण्यात आले होते. रात्री पर्यंत त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.\nसीडीआर प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याचे नाव आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या १५ आरोपीनि काढलेल्या सीडीआरच्या ऍनालिसिस केल्यानंतर एक एक नाव पुढे येत आहे. आता ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला सोमवारी चौकशीसाठी ठाणे पोलिसांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. पोलीस पथकाने शमाज याला गुन्हे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या समोर उभे केले. त्रिमुखे यांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट-१ च्या कार्यालयात पाठविले. दुपारपासून त्याची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी पोलीस पथक करीत होते. चौकशीत त्याने काय सांगितले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र आपण पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया शमाज यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.\nसमूह विकास योजनेसंदर्भातील हरकती व सुचनांना मुदतवाढ मिळावी\nठाण्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोपरी,नौपाडा भागात झाड पडल्याची घटना\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T09:05:10Z", "digest": "sha1:QFS6SWN5BAD2TWYH4BTMX75S6UUFWZQ6", "length": 13806, "nlines": 129, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी - Thinkmarathi.com", "raw_content": "\nवाढत्या उन्हाबरोबरच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अॅक्नेची समस्या तर अत्यंत सामान्य आहे. उन्हाळ्यात येणारे पिंपल्स सहजासहजी जात नाही. सौंदर्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा असतो तो त्वचेचा. त्वचा चांगली असल्यास चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसतो. उन्हामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्‍यता असते. मग डोळ्याखली काळी वर्तुळे उठणे त्वचेवर पुरळ उठणे असे प्रकार होऊ शकतात.\nतसेच चेहरा काळवंडणे अशा गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. मग पुन्हा एकदा चेहरा चांगला करण्यासाठी पार्लरचा अवलंब केला जातो. परंतु त्यापेक्षा घरगुती काही ट्रीक्‍स वापरल्यास निश्‍चितच आपली त्वचा काळवंडण्यापासून, सुरकुत्यांपासून आपण वाचवू शकतो आणि चेहरा तजेलदार ठेवण्यास मदत करू शकतो.म्हणूनच आम्ही तुम्हाला घरच्या घरी चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी व गोरा रंग येण्यासाठी काही घरगुती उपाय येथे देत आहोत. यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता आणि घरच्या घरीच चेहऱ्याची तकाकी पुन्हा मिळवू शकता.\nउन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी काही घरगुती उपाय :\n१. बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावा. फरक तुम्हाला दिसेल.\n२. पिकलेली केळी थोड्या पाण्यात मिक्स करून घ्यावी. ते मिश्रण चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.\n३. त्वचा उजळण्यासाठी गुलाब पाणी दुधात मिक्स करून लावावे.\n४. अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.\n५ . आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि च���हरा साफ होईल.\n६. साखरेला लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करावं. त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.\n७. नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सूरकुत्या कमी होण्यास मदत होईल.\n८. पपईचा एक तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावावी. एक तासापर्यंत ती पेस्ट चेहऱ्यावर ठेवून त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्याचा रंग नक्की उजळतो.\n← ‘दाद’ द्यायलाच हवी – मॅप्रो उद्योग\nआजीचा बटवा -उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय →\nपंढरीची वारी – काय आहे जाणून घ्या\nजीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/tv/iconic-tv-show-cid-to-go-off-air-from-27th-october-2018-4497.html", "date_download": "2019-03-26T08:20:17Z", "digest": "sha1:CP7WAD7L6XFZ5T3B374UCLKK3AIEMOSK", "length": 27228, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सीआयडी शो होणार बंद ; 'या' दिवशी प्रदर्शित होणार अखेरचा भाग | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसीआयडी शो होणार बंद ; 'या' दिवशी प्रदर्शित होणार अखेरचा भाग\nएसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्या दमदार अभिनयाने आणि जबरदस्त डायलॉग्सने नटलेला शो सीआयडी लवकरच बंद होणार आहे. रोज नवनव्या कथा घेऊन हा शो गेली 20 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. या शो मधील 'कुछ तो गडबड है दया,' 'दया, दरवाजा तोड दो' हे डायलॉग अतिशय लोकप्रिय झाले. इतकंच नाही तर या शो ची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.\nशो मधील सर्वच पात्रांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि 20 वर्षांची यशस्वी कारकीर्द पार केली. आता मात्र हा सर्वात जास्त चाललेला आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेला सीआयडी शो बंद होणार आहे. 27 ऑक्टोबरला या शो चा अखेरचा भाग सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.\nसीआयडी हा शो सोनी टीव्हीवर 1998 मध्ये सुरु झाला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाला. पण आता मात्र प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे. गेल्या 20 वर्षात या श�� चे तब्बल 1550 एपिसोड पूर्ण झाले आहेत. आता मात्र शोचे निर्माते बी.पी. सिंग यांनी शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅनलनेही या शो कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. कदाचित यामुळेच निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र यामागचे निश्चित कारण अद्यापही करु शकलेले नाही. त्याचबरोबर हा शो फक्त 3 महिन्यांसाठी ऑफएअर जात असल्याचेही बोलले जात आहे.\nमे 2016 मध्ये महिनाभर या शो चे प्रसारण बंद करण्यात आले होते. तर याचवर्षी जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी शो ऑफ एअर गेला होता.\nTags: ऑफएअर टेलिव्हीजन शो सीआयडी\nस्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून पुन्हा एकत्र, पहा Promo\nBigg Boss Marathi Season 2: 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील कलाकार 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याची शक्यता\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्य���साठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:07:32Z", "digest": "sha1:P3LZXN7CEXUJXL4GISBNHLCABM5DRRFU", "length": 22089, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ताल - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख हिंदुस्तानी संगितातील \"ताल\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ताल (निःसंदिग्धीकरण).\nउत्तर हिंदुस्तानी संगितात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्र्यांचा झपताल किंवा ७ मात्र्यांचा रुपक. तालाने सांगितिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेऊन तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगितिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच बढत घेत तबलजी दृत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्र्यांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगितिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्र्यांचा कायदा वाजवून समेवर येता येते. संगितास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.\n१ तालाची पारंपारिक परिभाषा\n३.४ त्रिपल्ली व तिहाई\nविशिष्ट कालावधीत दोन्ही हातांच्या संयोगाने वा वियोगाने काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय.[१]\nकाल: त्रुटी, अनुद्रुत, द्रुत, लघु, गुरू, काकपद, हंसपद आणि महाहंसपद असे दहा काल आहेत. काल वेळेची मोजणी करण्यासाठी वापरतात. महाहंसपद काल त्रुटीच्या १२८ पट असतो.\nमार्ग: दक्षिण, वार्तिक, चित्र आणि ध्रुव असे चार मार्ग आहेत. मार्ग तालाची ठेवण दर्शवितो.\nक्रिया: क्रियेचे दोन प्रकार आहेत - सशब्द आणि नि:शब्द\nध्रुव, शंपा, ताल आणि सन्निपात\nअवाप, विक्षेप, निष्काम आणि प्रवेशक\nअंग: टाळ्या व काल ही तालाची अंगे आहेत. प्राचीन ग्रंथातून तालाचे स्वरूप अंगांनी दाखविले आहे. विराम,द्रुत, लघु, गुरू,प्लुत आणि काकपद ही तालाची अंगे आहेत. अंगे ही कालाच्या चौपटीत असतात. अंगे तालात किती टाळ्या व काल आहेत ते दर्शिवतात.\nग्रह: कोणत्या मात्रेपासून वाजविणे सुरू केले असता गाणे तालात व्यवस्थित बसेल ही माहिती ग्रह् अंगापासून मिळते.\nग्रह चार प्रकारचे आहेत - सम, विषम, अतीत व अनागत.\nजाती:तालाच्या जाती ६ प्रकारच्या आहेत -\nत्र्यस्त्र\t(मूळ लघु अंगाच्या .||| पट असणारे ताल)\nचतुरस्त्र (मूळ लघु अंगाच्या १ पट असणारे ताल)\nखंड (मूळ लघु अंगाच्या १| पट असणारे ताल)\nमिश्र\t(मूळ लघु अंगाच्या १||| पट असणारे ताल)\nसंकीर्ण\t(मूळ लघु अंगाच्या २| पट असणारे ताल)\nदिव्यसंकीर्ण\t(मूळ लघु अंगाच्या २||| पट असणारे ताल)\nकला: वाद्य वाजवताना वा ताल हाताने दर्शविताना सहा प्रकारच्या मुद्रा बनतात त्या - वक्रा,कृष्णा, सर्पिणी, पद्मिनी, अपताका, कंपना, देवसंभवा व विसर्जिनी अशा आहेत.\nलय:लय तालाचा वेग दर्शिविते. लय तीन प्रकारची असते - विलंबित, मध्ये व द्रुत\nयती:\"लयः प्रवृत्तीर्नियमो अतिरित्यभिधीयते\"; यती लयीची ठेवण दर्शवितो. यती पाच प्रकारचे आहेत. - समा, स्त्रोतगता, गोपुच्छा मृदंगा व पिपिलिका\nप्रस्तार:(Permutations) एका लघु अंगाची विविध रूपे.\nउदा: ५ मात्र्यांच्या लघु अंगाची खालील प्रस्तर असू शकतील २+२+१ =५ १+१+३=५ ३+२=५ वगैरे\nपारंपारिक ग्रंथात १०८ तालांचा उल्लेख आहे. आज यातील केवळ १५ -२० ताल प्रामुख्याने वापरले जातात.\nकर्नाटक ताल पद्धती ==जाती==\n^ शास्त्रीय तबला गाईड - भास्कर गणेश भिडे - सन १९५९\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव प���वर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तत���ल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१७ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/unique-prasad-of-indian-temples/", "date_download": "2019-03-26T08:56:53Z", "digest": "sha1:HI7LO7ZWD5XYVR67IBP2WJIXP2XF5FUQ", "length": 13995, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद...", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसाद…\nकुठे दारू तर कुठे नूडल्स : मंदिरांचे विचित्र नैवेद्य अन प्रसादआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nप्राचीन काळापासून आपल्या देशात धर्माला खूप महत्व देण्यात आले आहे. त्या धर्मांची प्रचीती देणारी धर्मस्थळं म्हणजेच मंदिर याचं देखील विशेष महत्व आहे. मंदिर हे आपल्या धर्माचं, संकृतीच प्रतीक. पण मंदिर म्हंटल की, आणखी एक गोष्ट आठवते आणि ती म्हणजे मंदिरात मिळणारा प्रसाद. आजपर्य���त आपण वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळे प्रसाद खाल्ले असतील, पण आज आम्ही तुम्हाला काही अशा विचित्र प्रसादाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हला आश्चर्यचकित करून सोडतील.\nयेथे दिला जातो उंदरांचा उष्टा प्रसाद :\nराजस्थानच्या बिकानेर येथील देशनोक येथे करणी माता मंदिर आहे. हे मंदिर येथील परिसरातील २० हजार उंदरांसाठी देखील ओळखलं जातं. धार्मिक आस्थेनुसार या उंदरांना देवीच्या मुलांच्या रुपात बघितल्या जातं. त्यामुळे या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ही उंदरं दिसून येतात. येथे येणाऱ्या भाविकांना या उंदरांनी उष्टा केलेला प्रसाद दिल्या जातो.\nया मंदिरात मिळतो सीडी, डीवीडीज चा प्रसाद :\nकेरळ येथील थ्रिसुर महादेव मंदिरात भाविकांना प्रसादच्या रुपात धार्मिक गोष्टी असलेल्या सीडी, डीवीडी आणि पुस्तके दिल्या जातात. याचं कारण मंदिराला हाय-टेक करणे नाहीये, तर या मंदिराच्या ट्रस्टच्या मते, धर्म आणि ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारापेक्षा चांगला प्रसाद नाही. म्हणून ते येथे सीडी आणि दिविदीचा प्रसाद देतात.\nयेथे मिळतो चॉकलेटचा प्रसाद :\nतसे तर देवीदेवतांचे आपले-आपले आवडते नैवेद्य असते, जसे गणपतीला मोदक आवडतात, शंकरजींना भांग-धतुरा, तसेच केरळ मधील एका देवाला चॉकलेट प्रिय असल्याचं तेथील पुजारी सांगतात. केरळ येथील बालसुब्रमण्यम मंदिर येथे प्रसाद म्हणून बालामुरुगण देवाला चॉकलेट चढविल्या जाते. तसेच तेथे भाविकांनाही चॉकलेटचाच प्रसाद देण्यात येतो.\nया देवीला चढवतात नुडल्सचे नैवेद्य :\nकोलकाता येथे एक चायनीज काली मंदिर आहे. कोलकाता येथील टैंगरा परिसरात एक काली मातेचं मंदिर आहे, या देवीला चायनीज लोकं जास्त पूजतात, कारण त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये चायनीज लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे या मंदिरात मिळणारा प्रसादही चायनीज असतो. म्हणून या मंदिरात नुडल्स, भात आणि भाज्यांचेच नैवेद्य चढविल्या जाते आणि भाविकांनाही हेच प्रसाद म्हणून दिल्या जाते.\nया मंदिरात मिळतो डोसा प्रसाद :\nदक्षिण भारताच्या तामिळनाडू राज्यात मदुराई येथील भगवान विष्णू यांच्या अलागार मंदिरात प्रसादच्या रुपात डोसा दिल्या जातो.\nयेथे मिळतो दारू प्रसाद :\nउत्तर प्रदेशच्या सीतापुर जिल्ह्यात एक असं मंदिर आहे जेथील शिवलिंगावर चक्क दारू चढविल्या जाते. त्यांनतर ती चढवलेली दारू येथील मंदिर परिसरातील बंदरांना पाजली जाते. हे मंदिर खबीस बाबा या नावाने ओळखले जाते. मान्यतेनुसार खबीस बाबा यांना भैरव बाबाचे रूप मानल्या जाते.\nतर अशी ही भारतातील युनिक मंदिर आणि तिथले हे युनिक प्रसाद…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ह्या १० प्रकारच्या स्त्रियांशी चुकूनही लग्न करू नका\nबुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी →\nजेव्हा मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या यशासाठी भारतीय मंदिरात नतमस्तक होतो\nया मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nकॉमर्स/आर्टसच्या तरुणांसाठी खास असलेल्या अज्ञात करिअरच्या संधी\nह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय\nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nजेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…\nप्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची\nकोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल\nअहिल्याबाई होळकरांच्या जबरदस्त न्यायनिवाड्यांची अज्ञात माहिती\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nटायटॅनिक बुडण्याचं खरं कारण “हिमनगाशी झालेली टक्कर” हे नाही\nमाणसाच्या विकृतीच्या बळी पडल्या ‘ह्या’ ऐतिहासिक वास्तू..\nजी कधी स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती, आज ती जगाला ‘योगा’चे धडे देते\nयांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल\n एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं \nअमेरिकेचे “डॉलर” हे चलन जगातील सर्वात किमती चलन कसे बनले\nभारतातील सगळ्यात मोठे पाच चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्सपर्यंत सर्व काही अत्यंत स्वस्तात मिळते\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\n मग या टिप्स खास तुमच्यासाठी\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/30", "date_download": "2019-03-26T08:52:49Z", "digest": "sha1:JS6MRHJKRANIFVD3XLXCGLPZLA6L565C", "length": 27423, "nlines": 276, "source_domain": "misalpav.com", "title": "शब्दार्थ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबोली बोली बायका बोली\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nआम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या \nचुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....\nव्याकरणबिकरण... हे काय असते\nआम्ही बोलतो अनंत बोलीतून ....\nपण बोली आमची जपून ठेवतो....\nअर्थाचा पण अनर्थ करू....\nखिल्ली तुमची सहज उडवू\nपण तुटका संसार नेटका करू....\nRead more about बोली बोली बायका बोली\nगणपत वाणी, सतत मागणी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nगणपत वाणी, सतत मागणी.\nविड्या ओढून थकलेला गणपत वाणी\nअलंकार गोळा करताना मला दिसला.\n'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता\nतसा एखाद दुसरा हौशी असतो\nनाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय \nत्याला एकदा मालक म्हन्ले,\n'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही\nआवरा आवाराच्या हाकाट्या पडतात\nगणप्या, आता तुझं काम एकच,\n'मग काय होईल मालक\nमांडणीसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकभाषाशब्दार्थसाहित्यिकसमाजप्रवासअदभूतअनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेती\nRead more about गणपत वाणी, सतत मागणी\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\n\" अहो ऐकताय ना\n\" नाही.. कानात तेल ओतलयं मी..\"\n\" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..\"\n\" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का\n\" ओ.. झोपताय काय.. आज काय आहे माहीत आहे ना.. आज काय आहे माहीत आहे ना\n\" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..\"\n.. चला ना जाऊया आपण पण..\"\n\" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..\"\n\" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..\"\n\" बरं मग, तू जाऊन ये \"\n\" मी एकटी नाही जाणार..\"\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nआतां आमोद सुनांस जाले\nAnand More in जनातलं, मनातलं\nअंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना \"श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर\" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या \"श्री विठ्ठल एक महासमन्वय\" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.\nRead more about आतां आमोद सुनांस जाले\nसुंड्या in जनातलं, मनातलं\nसाधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विचारपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय-\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nवाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nshawshanky in जनातलं, मनातलं\nमनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी\nअक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द\nकिती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही\nशब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस\nउभा राहतो. माणसामुळे समाज, समाजामुळे एखादं गाव, गावांपासून\nराज्य,असा अनंत प्रवास छोट्याशा शब्दांपासून सुरू होतो.कौतुकाच्या\nRead more about शब्दांची ताकद\nबेण आणि मी - एक ओळख.\nभरत्_पलुसकर in जनातलं, मनातलं\nतर का मंडळी आमच्या हापिसात बेन हाय एक. ते का नाय जवा बगाव तेवा स्क्रीनला डोळे लावून बसतय अन खी खी खु खु करत असतंय. मायला म्हणलं आपून तर कटाळतो अर्धा तास एका जागेव बसून अन हे बेन कशापायी आनंदात असतंय. एक दिवस म्या हुभा ऱ्हायलो तेच्या मागं. बगत हुतो बेन काय करतंय. तर हे एक पान सरसर वरखाली करून उगा बघितल्यावानी केला आणि पुना डायरेक खाली जाउन थांबला. म्या म्हणलं काय हुतं ते बगू बी दिना. खाली येउन ते बेन हातातल्या पेनाला तोंडात धरलं अन उगा इचारात पडल्यावानी झाला. मंग एकदाचा त्यानं पेन तोंडातन भायेर काढला अन हातानं कीबोर्ड बडवाय घितला.\nकॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nकॅप्टन जॅक स्��ॅरो in जनातलं, मनातलं\nम्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही \"गोsssSSssड कामगिरी\" मी माझ्या अंगावर घेतो आहे.\n(५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)\nRead more about कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4676224020019145349&title=Aashish%20Sakvan%20Slected%20as%20Taluka%20President&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:09:06Z", "digest": "sha1:F3N4DQPJS3D5D7GV7IRLNQ222BVWVIAD", "length": 8427, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हिमायतनगर ‘भाजप’ तालुकाध्यक्षपदी आशिष सकवान", "raw_content": "\nहिमायतनगर ‘भाजप’ तालुकाध्यक्षपदी आशिष सकवान\nहिमायतनगर : येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तत्कालीन तालुकाध्यक्ष विजय नरवाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर यांनी नऊ मार्च २०१९ रोजी आयोजित एका कार्यक्रमात आशिष सकवान यांची या पदावर नियुक्ती करत असल्याचे जाहीर करून तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.\n‘गाव तिथे शाखा’ काढून हिमायतनगरमध्ये ‘भाजप’ची ताकद वाढविण्याचे काम विजय नरवाडे यांनी केले; मात्र दोन महिन्यांपूर्वी अचानक त्यांचे निधन झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘भाजप’चे सक्रीय कार्यकर्ते आशिष सकवान यांच्या कार्याची दखल घेऊन नऊ मार्च रोजी नांदेड येथील एका कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील यांनी हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी आशिष सकवान यांच्यावर टाकली आणि त्यांचे नियुक्ती पत्रही देण्यात आले. सकवान यांच्या निवडीमुळे शहरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.\nया प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, उपसभापती सुधाकर पाटील, प्रसाद डोंगरगावकर, राजेश जाधव, खंडू चव्हाण, बाबुराव बोड्डावार, विठ्ठल पार्डीकर, ‘भाजयुमो’चे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, पवन करेवाड, प्रशांत देवकते, राहुल नरवाडे, सुरज दासेवार, विकास नरवाडे, बालाजी ढोणे, आकाश नलावडे आदींनी सकवान यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nTags: हिमायतनगरनांदेडआशिष सकवानभाजपविजय नरवाडेराम पाटील रातोळीकरRam Patil RatolikarVijay NarwadeAashish SakvanHimayatnagarNandedBJPनागेश शिंदे\nहिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा हिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन हिमायतनगर शहरात प्रजासत्ताक दिन साजरा बोरगडी तांडा येथील रस्त्याचे सात मार्चला भूमिपूजन रक्तदान करून शहिदांना वाहिली श्रद्धांजली\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/china-products/", "date_download": "2019-03-26T08:13:49Z", "digest": "sha1:7RBWRC7SL44DMSVTNJBLNAXEVQP3YZT5", "length": 6588, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "China Products Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारत सरळ सरळ चायनीज मालावर बंदी का घालत नाही – डोळे उघडणारं सत्य\nअर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nदुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात\nईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल \nशर्टच्या मागे ‘हे’ लुप्स का असतात जाणून घ्या माहित नसलेला इतिहास आणि यामागचे उत्तर\nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\nआपण ब्राह्मण, तो शूद्र, तरी त्याची वाणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कशी : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३३\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nफुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4G फोन बद्दल जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेल्या सर्व गोष्टी\n“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे\nहॉकीत गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींना आरक्षण मिळवून देणाऱ्या अवलियाची कहाणी\nरोज अंघोळ करण्याची सवय ठरू शकते धोकादायक\nआज आपला चंद्र रक्ताने माखल्यासारखा दिसणार आहे\nलहानग्यांची भयप्रद स्वप्नं : काळजीचं कारण की वाढीचं लक्षण\nदेशविदेशातील शहरांना नावं देण्यामागे काय तर्क असतो\nन्या. लोया केस – कोर्टाने जनहित याचिका रद्द करण्यामागचे कारण\nसचिन कुडलकरांच्या ‘मला यवतमाळ माहीत नाही’ वाक्याच्या निमित्ताने…\nमायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरमागची तुम्हाला माहित नसलेली रंजक कहाणी\nभारताच्या राष्ट्रपतींना किती पगार मिळतो त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/womens-day-2018-organic-farm-promoter-prachi-mahurkar-1641811/", "date_download": "2019-03-26T08:51:39Z", "digest": "sha1:NPRKFUVMRNQIUFQ3TAD4PHUKVFHJT3BT", "length": 17256, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Womens Day 2018 Organic farm promoter Prachi Mahurkar | सेंद्रिय शेतीच्या प्रचारक प्राची माहूरकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसेंद्रिय शेतीच्या प्रचारक प्राची माहूरकर\nसेंद्रिय शेतीच्या प्रचारक प्राची माहूरकर\nपुण्यातील नोकरी सोडून नागपूरजवळ काटोल मार्गावर दहा एक जमीन खरेदी करून सेंद्रिय शेती करण्यास प्रारंभ केला.\nशेती परवडत नाही म्हणून ती विकून नोकरी-व्यवसायात उतरण्याच्या काळात एका खासगी कंपनीतील सल्लागाराची नोकरीचा त्याग करून सेंद्रिय पिकांचा प्रसार व्हावा म्हणून उच्चशिक्षित प्राची माहूरकर यांची धडपड आता आकाराला येत आहे व या पिकांच्या उत्पादनात त्यांनी बऱ्यापैकी यशही मिळवले आहे.\nनोकरी आणि तीही पुण्यात ही बहुतांश उच्चशिक्षितांची आकर्षणाची गोष्ट तेथे मनासारखी नोकरी मिळाल्यावर ती सोडण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. मात्र, मनाचा नैसर्गिक कल ज्या गोष्टीकडे होता, त्याला प्रतिसाद देत प्राची यांनी गावाकडे चला. हा महात्मा गांधींचा मूलमंत्र अंगिकारला. पुण्यातील नोकरी सोडून नागपूरजवळ काटोल मार्गावर दहा एक जमीन खरेदी करून सेंद्रिय शेती करण्यास प्रारंभ केला.\nत्यांनी गेल्या तीन वर्षांत ही शेती करून बऱ्यापैकी उत्पन्न मिळवले आहे. सोबत येथे चार एकरावर जंगल आणि एका एकरावर गवत वाढवले आहे. त्यातून निसर्गाचे संतुलन साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे गवत शेतात राबणाऱ्या जनावरांसाठी कामी येते. गेल्या अनेक वर्षांपासून देशात पीक लागवड करताना ‘मोनोक्रॉप’ पद्धतीचा वापर केला जातो. यामुळे किडीचे नियंत्रण जिकरीचे होतेच. शिवाय एखाद्या वर्षी पीक कमी मिळाले किंवा नापिकी आली तर शेतकरी उद्ध्वस्त होतो. ‘मल्टीक्रॉप’ किंवा अंतर्गत पीक घेण्याच्या नव्या पद्धतीमुळे हे शंभर टक्के टाळता येणे शक्य आहे, असे प्राची यांना अभ्यासानंतर जाणवले व त्यावर त्यांनी सातत्याने काम सुरू केले. पुण्यात नोकरी करत असताना इकॉलॉजी सोसायटीबद्दल माहिती मिळाली. त्याचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर निसर्ग, पर्यावरणाविषयीचे गैरसमज दूर झाले व त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी दोन वर्षे शेतजमीन आणि त्यावर येणारे गवत, झाडे, झुडपे, पीक याचे सखोल निरीक्षण प्राची यांनी केले. त्यातून त्यांना जमिनीची पत लक्षात आली, तसेच येथे कोणते पीक यशस्वी होईल, याचाही अंदाज आला. आज त्या वर्षभरातून खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पिके घेतात. अंबाडी आणि झेंडूची झाडे लावून किडीचे नियंत्रण करतात. शिवाय अंबाडीपासून सरबत, लोणचे, अंबाडीच्या बियांचे बेसन आदी उत्पादन तयार करून विकतात. यातून माहूरकर यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे.\nसेंद्रिय शेतीत उत्पन्न थोडे कमी येत असले तरी जमिनीचे नुकसान होत नाही आणि वर्षांनुवर्षे त्या जमिनीतून उत्पन्न मिळत राहते. शेतीतील उत्पन्न, बाजार आणि महागाई यांचा विचार करता शेतकरी केवळ शेतीच्या भरवशावर तग धरू शकत नाही. त्याला जोडधंदा असणे आवश्यक आहे. तुरीचे पीक घेत असेल तर थेट तूर न विकता डाळ विकायची, असे जोडधंदे केल्यास आणि विक्री व्यवस्थापन शिकल्यास सेंद्रिय शेती आर्थिकदृष्टय़ा देखील फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्या व्यक्त करतात. एकच पीक घेतल्याने उत्पन्न खूप दिसते, पण आपण आपली अनेक वाणे गमावून बसतो याचे भान राहात नाही. बिजोत्सव या गटातून आम्ही बियाणांचे संवर्धन देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत. शाश्वत शेतीशिवाय पर्याय नाही, असा प्राची यांचा आग्रह आहे.\nपिकांवर फवारलेले रसायन आपल्या पोटात जाते आणि जमिनीत सुद्धा मुरते. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\nयातून मार्ग काढण्यासाठी किमान ज्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे, त्यांनी तरी सेंद्रिय शेती करावी किंवा जे सेंद्रिय शेती करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहावे. त्यामुळे आपल्या ताटात रसायनमुक्त अन्न पडण्यास मदत होईल, असेही प्राची माहूरकर म्हणाल्या. एक महिला असूनही अशा पद्धतीची शेती करण्यास कोणतीही अडचण गेली नाही, उलट साऱ्यांचे तसेच घरातील मंडळींचे सहकार्य मिळाले, असे त्या अभिमानाने सांगतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता ��ेत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/indian-floor-art-land-art-275007/", "date_download": "2019-03-26T08:45:07Z", "digest": "sha1:H2R4DDDSJCMXWTPRNGA7UXBA5ARO47VL", "length": 26629, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळता भुई थोडी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी\nसजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी म्हटलं, तर भारतीयांनी एक तर राग न मानता आपण काय करतो आह��त याची निराळी शाब्दिक मांडणी करावी; किंवा मग भुईकलेच्या इतिहासाची समज वाढवावी.\nज्याला आपण मराठीत निसर्गचित्र म्हणतो, त्याला इंग्रजीत लँडस्केप म्हणतात आणि हिंदी भाषेत भूदृश्य म्हणतात. मग हे ‘भूदृश्य’वाले हिंदी भाषक लोक, लँड आर्टला काय म्हणतील आपल्या मराठीत ‘निसर्गचित्र म्हणजे लँडस्केप’ आणि ‘भुईकला म्हणजे लँड आर्ट’ असा सरळ हिशेब आहे. पण जमिनीच्या एखाद्या (बहुतेकदा विस्तीर्ण) तुकडय़ाचं दृश्य पालटून टाकणाऱ्या रॉबर्ट स्मिथसनच्या ‘स्पायरल जेटी’ला किंवा वॉल्टर डि मारिया यांच्या ‘लायटनिंग फील्ड’ला हिंदीत भूदृश्य का नाही म्हणायचं\nहा झाला शाब्दिक किंवा प्रतिशब्दांतला गोंधळ. त्याच्या पुढे ‘भुईकले’बाबतचा वैचारिक गोंधळ असू शकतो आणि आपल्या मराठीतही तो आहेच. मराठी छान बोलू शकणारे एखादे फार यशस्वी चित्रकार समुद्रकिनारे सजवतात, रात्री त्या सजावटीमध्ये लाइट लावले जातात, मग अख्खा किनारा छान दिसतो. असंच काही तरी आपल्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख शहरात, चतु:शृंगीच्या टेकडीवर ‘पुणे बायएनिअल’ किंवा ‘पुणे बिएनाल’च्या वेळी झालं होतं म्हणे. त्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही. मात्र ‘लँड आर्ट’ किंवा मराठीत ज्याला ‘भुईकला’ असं म्हणता येतं, तो कलाप्रवाह जमिनीच्या/परिसराच्या सजावटीशी निगडित आहे का, हा प्रश्न कायम आहे. ‘लँड आर्ट’ आपल्यालाही करता येईल, असं कितीही (कितीही देशांतल्या, कितीही जणांना, कितीही वेळा, कितीही यशस्वीपणे) वाटलं, तरी लँड आर्ट म्हणजे आपल्याकडे जे काही यशस्वीबिशस्वी होतंय ते की काय हे प्रश्न अतिशय थंड डोक्यानं विचारता येतात. ते कायमही राहणार आहेत. कारण, आपल्याकडे लँड आर्टचं फक्त ‘बाह्य़रूप’ पाहिलं गेलं. खरं तर या कलाप्रवाहात जमिनीचं रूप दीर्घकाळाकरिता पालटण्यासाठीचा रूपव्यूह लोकांवर काय परिणाम घडवतो आहे हे पाहणं मनोज्ञ असतं. तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्या भुईकला कृतीच्या मागचा हेतू किंवा संबंधित कलाकाराच्या अन्य कामांमधून आलेली एक सुसंगती पाहिली जायला हवी. ती आपण पाहतोच, असं नाही.\nकलेच्या इतिहासानं लँड आर्ट किंवा भुईकलेची दोन भरभक्कम उदाहरणं आपल्यापुढे ठेवली आहेत : रॉबर्ट स्मिथसनची ‘स्पायरल जेटी’ (१९७०) आणि वॉल्टर डि मारिया यांचं ‘लायटनिंग फील्ड’ (१९७७). या दोन्ही कलाकृतींबद्दलची भरपूर-खरोखरच भरपूर माहिती इंटरनेटवर इंग्रजीत उपलब्ध आहे. विकिपीडियाचं कुणी भाषांतर केलं तर ती माहिती मराठीतही यायला वेळ लागणार नाही. त्या उपलब्ध इंग्रजी माहितीच्या पलीकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, ते केवळ एकाच भांडवलाच्या बळावर. ते भांडवल म्हणजे, आपल्याकडल्या ‘लँड आर्ट’चे आपले (अगदीच तोकडे) अनुभव.\nआपली भारतीय किंवा महाराष्ट्रीय लँड आर्ट ही जर तोकडा आणि ‘सजावटीचा’ अनुभव देणारीच असते, तर मग तिला लँड आर्ट तरी म्हणू नये. तो शब्दच बाद केला की मग भारतीय/ महाराष्ट्रीय तथाकथित लँड आर्टला ‘सजावट’ म्हणणाऱ्यांवर ‘तुम्ही नेहमी पाश्चात्त्यांचीच तळी उचलता’ असा आक्षेप घेणं बंद होईल, हा एक उप-फायदा. पण मुख्य फायदा असा की, कलेच्या ग्रथित इतिहासाचं विडंबन तरी होणार नाही. किंवा विडंबन करायचंच असं जर ठरवलेलं असेल तर त्याला निराळं छानसं नाव मिळून, तो नवा (निराळ्या नावाचा) कलाप्रवाह इतिहासात स्थान मिळवण्याचं स्वप्न तरी राजरोस पाहू शकेल. पण नाही. हे होत नाही. आपण अनेकदा जमिनीची सजावट करून त्याला लँड आर्ट म्हणतो.\nरॉबर्ट स्मिथसननं अमेरिकेत ऊटा राज्यातल्या ग्रेट साल्ट लेकच्या काठचा दहा एकर भूभाग खरेदी करून त्या प्रचंड खाऱ्या सरोवराच्या काठाशी ६००० टन (म्हणजे साठ लाख किलो) दगड आणि माती टाकून एकंदर १५०० फूट (४५७.२ मीटर) लांबीची भेंडोळ्यासारखी ‘स्पायरल जेटी’ तयार केली किंवा मजुरांकडून करवून घेतली.\nवॉल्टर डि मारिया या संकल्पनावादी कलावंतानं अमेरिकेतच न्यू मेक्सिको राज्यातल्या एका पठारावर १.६० किलोमीटर लांब आणि एक किलोमीटर रुंद (म्हणजे किमान २५८ मीटर क्षेत्रफळावर) स्टेनलेस स्टीलचे, प्रत्येकी २० फूट साडेसात इंच (६.२८६५ मीटर) उंचीचे तब्बल ४०० खांब एकमेकांपासून समान अंतरावर रोवले. ज्या ज्या वेळी या पठारावर विजा कडाडटात, तेव्हा हे खांब एखादी वीज आभाळातून आकर्षून घेतात आणि जमिनीवर ‘आणतात’. हे दृश्य अर्थातच लांबून पाहावं लागतं, त्यासाठी रात्री त्या पठारावर राहावं लागतं. वॉल्टर यांना अर्थसाह्य़ देणारी ‘डिआ आर्ट फाऊंडेशन’ ही संस्था आजदेखील ही सारी व्यवस्था पाहतेच, पण वॉल्टरचं आता (२५ जुलै २०१३ रोजी) निधन झालंय आणि त्यानंतर चार लाख अमेरिकी डॉलर (सुमारे अडीच कोटी रुपये) खर्चून या पठाराचं आणि त्यावरल्या त्या स्टीलच्या खांबांचं संधारण करण्यासाठी त्याच फाऊंडेशननं पुढाकार घेतला आहे.\nही माहिती, त्यातले आकडे मुद्दाम दिलेले आहेत. एवढय़ा पातळीवर काम करणारा एक तरी भारतीय चित्रकार (चंदिगढचं ‘रॉक गार्डन’ उभारणारे नेकचंद हे एकमेवाद्वितीय अपवाद आहेत, ते सोडून) आठवतो आहे का\nआता रॉबर्ट स्मिथसन आणि वॉल्टर डि मारिया यांना काय कळत होतं, त्यांच्या कामांत सुसंगती होती का, आदी मुद्दय़ांकडे वळू.\nस्मिथसनला त्या प्रचंड सरोवरापाशी गोगलगायी आणि शंखांचे वेटोळेदार आकार दिसले होतेच, पण त्याहीपेक्षा त्याला इथं फिरताना कसली तरी अटळता जाणवत होती. भूकंपाची अटळता, चक्रीवादळाची अटळता, आणि या नैसर्गिक आपत्तींचं रूपही असंच, भेंडोळ्यासारखं. चक्रीवादळाचं उपग्रह-छायाचित्र स्मिथसननं १९७०च्या आधी पाहिलं होतं की नाही ते माहीत नाही, पण त्याला भूकंपाच्या परिणामाचं रूपसुद्धा असंच दिसलं, हे विशेष. हे सारं तळ्याच्या त्या तुकडय़ामध्ये त्यानं दगडामातीचं भेंडोळं उभारून साकार केलं.\nवॉल्टर डि मारिया हे १९६०च्या दशकातल्या व्यावसायिकताविरोधी कला-चळवळींनी प्रेरित झाले होते. अखेर ‘मिनिमलिस्ट’ म्हणजे माफकतावादी किंवा नगण्यतावादी किंवा यत्नसूक्ष्मतावादी दृश्यकलावंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पण मानवी यत्न जितका सूक्ष्म तितका तो अधिक अर्थगर्भ, असं मानणाऱ्या या कलावंताला खरी प्रसिद्धी मिळाली ती जमिनीवर खडूनं ‘एक मैल लांबीची रेघ’ काढण्याचं काम त्यांनी १९६८ मध्ये केलं, तेव्हा. त्यानंतर १९६९ ते १९७५ पर्यंत पितळी खांबांच्या साह्य़ानं त्यांनी ‘द ब्रोकन किलोमीटर’सारखी कलाकृती केली. हे पितळी खांब गॅलरीच्या फरशीवर ठेवण्याऐवजी ‘खऱ्या’ जमिनीवर एकमेकांना जोडून रेघ तयार केल्यास त्या पितळी रेघेची लांबी एक किलोमीटर भरेल, अशी कल्पना. रेघ आपण तोडू शकतो, पण किलोमीटर ‘अशा प्रकारे’ तोडू शकत नाही, अशी त्या कल्पनेच्या मागची संकल्पना. वॉल्टर हे अख्खी अमेरिका मैल आणि फुटांच्या भाषेत बोलत असताना किलोमीटर आणि मीटरच्या भाषेला पुढे आणू लागले होते, त्यातूनच त्या न्यू मेक्सिकोच्या पठारावर त्यांनी एक मैल बाय एक कि.मी. असा आयताकृती तुकडा ‘लायटनिंग फील्ड’ निवडला. इथल्या निसर्गासाठीच काही तरी करायचं, हे ठरवून त्यांनी विजांना आकर्षित करणाऱ्या त्या खांबांची रचना केली. तोवर वॉल्टर हे यत्नसूक्ष्मतावादी आणि संकल्पनावादी (कन्सेप्च्युअल) दृश्य��लावंत म्हणून ओळखले जात. १९७७ च्या ‘लायटनिंग फील्ड’नंतर त्यांचा उल्लेख ‘इकॉलॉजिकल आर्टिस्ट’ या बिरुदानंदेखील होऊ लागला.\nया नोंदी अर्थातच इंटरनेटवरल्या पन्नास-साठ संकेतस्थळांवरून इथं आल्या आहेत. पण कलेच्या संकल्पनांचा इतिहास हा असा (खरोखरच प्रत्यक्षात) घडलेला असताना आपण इतके संथ कसे काय चालू शकतो ‘संथ चालायचं नाही’ मग काय करायचं ‘संथ चालायचं नाही’ मग काय करायचं पळायचं\nभारतात आणि महाराष्ट्रातही ‘लँड आर्ट’साठी पैसा आणि संस्थात्मक आधार सोडून अन्य साधनांची कमतरता नाही. आपली आत्ता दिसणारी ‘लँड आर्ट’ ही सहसा सजावटखोर आहे, परंतु आपल्याला कलेच्या इतिहासात पुढे जायचं असेल तर आधी तो इतिहास ‘पादाक्रांत’ करायला हवा, त्याखेरीज ‘पुढे’ कसं जाणार हे जे पादाक्रांत करणं आहे, त्यासाठी आपल्याला पळावं लागेलच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nजगाच्या बाजारी, कलेच्या संसारी..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/tabbu-will-do-comedy-role/", "date_download": "2019-03-26T07:52:59Z", "digest": "sha1:XRFBOWKPSWVDQ6DQRHPDE7CQV4KTJ4MK", "length": 12381, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "अभिनेत्री तब्बू करणार विनोदी भूमिका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nअभिनेत्री तब्बू करणार विनोदी भूमिका\nगंभीर भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तब्बूने तिच्या कारकिर्दीतील पहिला कॉमेडी चित्रपट स्विकारला आहे. ‘गोलमाल’ सिरिजचा चौथ्या चित्रपटात तब्बू विनोदी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अजय देवगण व दिग्दर्शक रोहीत शेट्टी ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.\n‘मी हसू शकते व हसवूही शकते. माझ्यातील विनोदी बुद्धी ही माझ्या जवळच्या लोकांना चांगलीच माहीत आहे. आतापर्यंत ही विनोदी बुद्धी पडद्यावर दाखविण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण आता मिळाली असून मी ती तत्काळ स्विकारली आहे.’ असे तब्बूने प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे सोज्वळ हास्य असलेली ही अभिनेत्री प्रेक्षकांना लोटपोट होईपर्यंत कशी हसवेल हे आता चित्रपट आल्यावरच कळेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशामक दावर मराठी चित्रपटात करणार कोरियोग्राफी\nपुढीलआम्ही तुरुंगातच सडायचे काय लेफ्ट. कर्नल पुरोहित यांचा न्यायालयात सवाल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-thane-news-fake-currency-notes-53538", "date_download": "2019-03-26T08:47:02Z", "digest": "sha1:W25LAM575T4YZZI3UF373HXI4ZOOD56R", "length": 12417, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai thane news fake currency notes ठाण्यात 10 लाख 74 हजारांच्या बनावट नोटा जप्त | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nठाण्यात 10 लाख 74 हजारांच्या बनावट नोटा जप्त\nरविवार, 18 जून 2017\nठाणे : ठाण्यातील कळवा येथे शनिवारी मध्यरात्री ठाणे पोलिसांनी सापळा रचून 10 लाख 74 हजारांच्या नकली नोटांसाहित आरोपी दशरथ प्रसाद भोलू (36) याला अटक केली.\nआरोपी दशरथ भोलू हा राजिया बिल्डिंग, नं. १०१, मुब्रा येथे राहत असून गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांचे हेराफेरी करीत असल्याचे पोलिस गुप्तचर यंत्रणेला कळले असल्याने अखेरीस ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने सापळा रचून छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे शनीवारी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी भोलू यास मुद्देमालासह अटक केले.\nठाणे : ठाण्यातील कळवा येथे शनिवारी मध्यरात्री ठाणे पोलिसांनी सापळा रचून 10 लाख 74 हजारांच्या नकली नोटांसाहित आरोपी दशरथ प्रसाद भोलू (36) याला अटक केली.\nआरोपी दशरथ भोलू हा राजिया बिल्डिंग, नं. १०१, मुब्रा येथे राहत असून गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांचे हेराफेरी करीत असल्याचे पोलिस गुप्तचर यंत्रणेला कळले असल्याने अखेरीस ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने सापळा रचून छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे शनीवारी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी भोलू यास मुद्देमालासह अटक केले.\nयावेळी त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्या. जप्त केलेल्या 537 नोटा 2 हजार रुपये किमतीच्या आहेत . अधिक तपास युनिट 1 चे अधिकारी करीत आहेत.\nLoksabha 2019 : सुरेश टावरे यांच्या निवडीचा पुर्नविचार करावा - विश्वनाथ पाटील\nवाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी...\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nLoksabha 2019 : पावणेनऊ कोटी महाराष्ट्रात मतदार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात...\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती निवडणुकीला मुहूर्त मिळेना\nकल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची...\nअमली पदार्थप्रकरणातील मालवणचा म्होरक्‍या गायब\nमालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-03-26T08:00:34Z", "digest": "sha1:7AJTATWQGNS6F3OARWJVUMYDI3GARMM2", "length": 4175, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर फ्लेमिंगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअलेक्झांडर फ्लेमिंगला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अलेक्झांडर फ्लेमिंग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ‎ (← दुवे | संपादन)\nऑगस्ट ६ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ६ ‎ (← दुवे | संपादन)\nअच्युत गोडबोले ‎ (← दुवे | संपादन)\nवैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nदेशानुसार नोबेल पारितोषिक विजेते ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:वैद्यकशास्���्र ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:वैद्यकशास्त्र/वैद्यकशास्त्रज्ञ ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:वैद्यकशास्त्र/वैद्यकशास्त्रज्ञ/1 ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pune-news-farmer-strike-farmer-band-50619", "date_download": "2019-03-26T09:24:16Z", "digest": "sha1:UIXRZ3YFY3SICHFNQ2DRY4M64Y2MHMZG", "length": 16177, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news farmer strike farmer band पुणे जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nपुणे जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’\nमंगळवार, 6 जून 2017\nपुणे - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उत्पादनखर्चावर आधारित भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा पुढचा टप्पा म्हणून सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.\nइंदापूर ः शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित ‘इंदापूर बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सलग दोन दिवस इंदापूरचा बाजार बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर- बारामती व अकलूज राज्यमार्ग, कळाशी, गंगावळण, वरकुटे बुद्रूक परिसरात शेतकरी संपास सहभागी झाले.\nपुणे - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, उत्पादनखर्चावर आधारित भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा पुढचा टप्पा म्हणून सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.\nइंदापूर ः शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित ‘इंदापूर बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सलग दोन दिवस इंदापूरचा बाजार बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर- बारामती व अकलूज राज्यमार्ग, कळाशी, गंगावळण, वरकुटे बुद्रूक परिसरात शेतकरी संपास सहभागी झाले.\nसासवड ः पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून सासवडच्या घाऊक बाजारात आज ‘बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आठवडे बाजार असूनही किरकोळ भाजी विक्रेत्यांनीही त्यास पाठिंबा दिला. शनिवारी येथे शेतकरी संपास��ठी ‘बंद’ पाळला होता. तरीही पुन्हा ‘बंद’ला प्रतिसाद मिळाला.\nमंचर : आंबेगाव तालुक्‍यात सोमवारी (ता. ५) पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. मंचर शहरासह अवसरी खुर्द, पिंपळगाव, एकलहरे, कळंब, चांडोली खुर्द, गावडेवाडी आदी गावातही बंद पाळून संपाला पाठिंबा दिला.\nजुन्नर ः व्यापारी व छोटे-मोठे व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाल्याने शंभर टक्‍के कडकडीत बंद पाळला गेला. बाजार समितीच्या आवारात सकाळी परिसरातील विविध गावांचे शेतकरी व कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी दुचाकी रॅली काढून शहरात बंदचे आवाहन केले.\nशिरूर ः शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून शिरूरकरांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे बाहेरगावहून आलेल्यांचे काही प्रमाणात हाल झाले.\nबारामतीत सर्व व्यवहार ठप्प\nबारामतीः शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून बारामतीत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दुपारपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय झाला होता, मात्र संध्याकाळपर्यंत बहुतेक दुकाने बंद होती. गेले चार दिवस बाजार समिती व उपबाजार बंद ठेवल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी सोमवारच्या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन व्यापारी व विक्रेत्यांना केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.\nLoksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार \nबेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार...\nLoksabha 2019 : पुण्यात पृथ्वीराज चव्हाण की प्रवीण गायकवाड\nमुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर दिल्लीत खलबते सुरूच असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रवीण गायकवाड...\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही नि���्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ankush-awatades-duty-product-officer-138922", "date_download": "2019-03-26T08:41:59Z", "digest": "sha1:4TTN5RJZ3Q32DE67QQVSXW2EPRODAXDP", "length": 13496, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ankush Awatade's duty as the product officer अंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nअंकुश आवताडे यांची उत्पादक शुल्क अधिकारीपदी निवड\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून निवड झाली.\nआंधळगाव - आंधळगावचे सुपूत्र व वाशिमचे पुरवठा निरीक्षक अंकुश रामचंद्र आवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून निवड झाली.\nत्यांचे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले. पदवीचे शिक्षण त्यांनी सोलापूर विद्यापीठ येथे पूर्ण केले. 2002 साली त्यांची भारतीय वायुसेनेत हवामान निरीक्षक म्हणून निवड झाली होती. 15 वर्षांची सेवा केल्यानंतर ते ऑक्टोबर 2017 पासून पुरवठा निरीक्षक म्हणून मंगरूळवीर येथे कार्यरत होते.कोणत्याही विषयाचा मुद्देसुद अभ्यास, निरीक्षण यामुळे भारतीय वायुसेनेत कार्यरत असताना राष्ट्रपतींच्या हवाई दौऱ्यात काम करण्याची सं��ी त्यांना मिळाली.अंकुश आवताडे यांनी आग्रा येथे कार्यरत असताना साजरी केलेली शिवजयंती सर्वांच्या नजरेत भरणारी होती.भारतीय वायुसेनेत कार्यरत असताना मद्रास विद्यापीठातून हवामान विभागातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.\nसध्या पुणे विद्यापीठातून ते राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असून भारताच्या राष्ट्रीय राजकारणातील एका दिवंगत नेत्यांच्या जीवनावरती पी.एच.डी.करण्याचा त्यांचा मानस आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून व आंधळगावातील जनतेतून अभिनंदन होत आहे.\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : \"ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार\nभडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nदिल्लीपेक्षा मुंबईमध्ये कारची संख्या पाच टक्के जास्त\nनवी दिल्ली - मुंबईमध्ये खासगी कारची संख्या गेल्या दोन वर्षात अठरा टक्क्याने वाढली आहे. यामुळे सर्वात जास्त तारची संख्या असणारे मुंबई हे देशातील पहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/d-s-kulkarni/", "date_download": "2019-03-26T08:38:23Z", "digest": "sha1:TU2POCZMS5MGDXUGBQ57EYXL6LAA3CMN", "length": 6593, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "D S Kulkarni Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nडीएसके – हा आपला लाडका मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय जाणून घ्या खरं कारण\nसध्या जवळपास 25 पेक्षा जास्त प्रकल्प बांधकाम प्रविष्ट असताना, डीएसके ने “डीएसके ड्रीम प्रोजेक्ट” सारखा एक महाकाय प्रकल्प का हाती घेतला असावा…\nतुमच्या “बेटर-हाफ”चं बाहेर कुठे काही ‘सुरू’ असल्याची ११ लक्षणं\n“नमस्कार, मी मनोहर बोलतोय” : संरक्षण तज्ञांना आलेला एक फोन कॉल आणि…\nकाशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म झाला होता\nपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\nबाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं अशा वेळी काय काळजी घ्याल अशा वेळी काय काळजी घ्याल \nफोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय \nटायटॅनिक बुडण्याचं खरं कारण “हिमनगाशी झालेली टक्कर” हे नाही\nआजचा ‘मेगास्टार’… कधी काळी साकारायचा व्हिलनची भूमिका\nहोतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी\nपायाच्या बुटामध्ये मावणारा पोर्टेबल टेन्ट\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nदातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो\n‘ह्या’ हल्ल्याचा सूड उगवायचा म्हणून अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले होते\nचित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात\nमुंबईच्या सत्तास्थानाला सुरुंग लावणाऱ्या या नेत्याच्या हत्येने मुंबईला स्तब्ध करून टाकलं होतं\nमृत्यूला तब्बल ५५ वर्ष हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवनप्रवास\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nया गोष्टी तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत असू शकतात \nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किर��� असलेला ‘एक भारतीय’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1637602/sridevi-with-her-family-husband-boney-kapoor-and-daughters-janhvi-kapoor-and-khushi-kapoor/", "date_download": "2019-03-26T08:48:33Z", "digest": "sha1:LL27IKZJODOR54F3GH2BRBLZMPMDITUF", "length": 9715, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Sridevi with her family husband Boney Kapoor and daughters Janhvi Kapoor and Khushi Kapoor | कुटुंबवत्सल श्रीदेवी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nमुलगी, पत्नी, आई आणि अभिनेत्री अशा सर्वच भूमिकांची जबाबदारी लिलया पेलत श्रीदेवी यांनी स्वत:ला सिद्ध केलं.\nवयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी त्या आपल्यातून निघून गेल्या खरं. पण, बऱ्याच आठवणी आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्या आजही आपल्यातच वावरत असल्याचा भास अनेकांना होतो. एक अभिनेत्री म्हणून त्या जितक्या प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर यायच्या त्याचप्रमाणे एक कुटुंबवत्सल महिला म्हणूनही त्यांनी आपली भूमिका चोखपणे बजावली होती.\nजान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींसाठी तर त्या सध्या मार्गदर्शकांची भूमिकाही बजावत होत्या.\nश्रीदेवी यांची मुलगी जान्हवी सध्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असून, प्रेक्षकांना तिच्यात श्रीदेवी यांचीच छवी दिसते.\nआपल्या मुलींसोबत श्रीदेवी यांचं एक वेगळं नातं होतं. मुलींसोबतच्या त्यांच्या नात्याला मैत्रीची सुरेख किनार असल्याचंही कित्येकदा पाहायला मिळालेलं.\nश्रीदेवी यांच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यही चर्चेत होतं.\nबोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध होत बॉलिवूडच्या या देखण्या अभिनेत्रीने आपला संसार थाटला होता. 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती असंही म्हटलं जातं.\nरुपेरी पडद्यावर अनिल कपूर आणि 'श्री'च्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अनिल कपूर नात्याने श्रीदेवी यांचे दीर आहेत.\nआपल्या कुटुंबाला श्रीदेवी यांनी नेहमी प्राधान्य दिलं.\nश्रीदेवी आणि त्यांचे वडील.\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या ब���िणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/two-killed-in-a-fire-which-broke-out-in-punes-shivajinagar-last-night-1645173/", "date_download": "2019-03-26T08:45:22Z", "digest": "sha1:JYVOEYXU46QH3ZTHLTHVI353HW7ETCYW", "length": 11994, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two killed in a fire which broke out in Punes Shivajinagar last night | पुण्यात पेपर मिल-फर्निचर गोदामाला आग, दोघांचा होरपळून मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nपुण्यात पेपर मिल-फर्निचर गोदामाला आग, दोघांचा होरपळून मृत्यू\nपुण्यात पेपर मिल-फर्निचर गोदामाला आग, दोघांचा होरपळून मृत्यू\nफर्निचर दुकानात झोपलेल्या मजुरांचा मृत्यू\nपुण्यातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या एका पेपर मिल व फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. (छायाचित्र:एएनआय)\nपुण्यातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या एका पेपर मिल व फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे सात बंबांचा वापर करण्यात आला. मृत दोघेही फर्निचर दुकानातील सुतारकाम करणारे मजूर असल्याचे सांगण्यात येते. लक्ष्मणराम व नरपतसिंह असे मृत मजुरांची नावे असून ते राजस्थानचे असल्याचे सांगितले जाते.\nशिवाजी नगर परिसरातील भोसले जलतरण तलावासमोर एक खासगी पेपर मिल आहे. रात्री तीनच्या सुमारास अचानक येथे आग लागली. या मिलच्या बाजूलाच फर्निचरचे गोदाम आहे. त्यामुळे आग लगेचच पसरली. फर्निचर दुकानाच्या पोटमाळ्यावर लक्ष्मणराम आणि नरपतसिंह झोपले होते. आगीत दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढला असून कुलिंगचे काम सुरू आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, रात्री उशिरा पिंपरी येथेही महावितरणच्या डीपीला आग लागून मोठे नुकसान झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-26T08:12:40Z", "digest": "sha1:RXGGOLDZQHNRVR5SESRV5CQFSZ7YQWK6", "length": 6914, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "क्रिकेट बेटिंग प्रकरणात प्रोड्युसर संघवी,समीर बुट्टाला पोलिसांचे समन्स – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nक्रिकेट बेटिंग प्रकरणात प्रोड्युसर संघवी,समीर बुट्टाला पोलिसांचे समन्स\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम June 5, 2018\nठाणे :अनेक देशात बेटिंगचा व्यवसाय दाऊदसाठी चालविणाऱ्या बेटिंग डॉन सोनू जालना याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. क्रिकेट बेटिंग संबंधित प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता चौकशीसाठी प्रोड्युसर पराग संघवी आणि समीर बुट्टा याना समन्स पाठविण्यात आला आहे.\nअरबाज खान नंतर खंडणी विरोधी पथकाने चित्रपट सुष्टीतील प्रोड्युसर पराग संघवी आणि समीर बुट्टा याना मंगळवारी चौकशीसाठी हजार राहण्याचे समन्स पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरबाज खान प्रमाणे संघवी आणि बुट्टा यांचाही जबाब खंडणी विरोधी पथक नोंदवून चौकशी करणार आहे. आंतरराष्ट्रीय बेटिंग आणि रवी पुजारी याच्याशी संबंध पाहता पोलीस जालना याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या विचारात असल्याची माहिती हि खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी यांनी दिली.\n\"मनी ट्रेंड कॉईन\" घोटाळा ठाणे पोलिसांचा छापा\nचौंडी अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमातील गोंधळ प्रकरण धनगर समाजबांधवांची मुक्तता न झाल्यास रस्त्यावर उतरणार\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/1495/", "date_download": "2019-03-26T08:00:54Z", "digest": "sha1:LQB3NKFUBC6VSWWOPZ3E3JC4IUXXSMZM", "length": 15817, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 1495", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\n��ुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nनवे वर्ष नवी सुरुवात\nझेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण, दारासमोर रांगोळी, फुलांच्या माळांनी सजलेली मंगलमय गुढी, पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य अशा थाटात आणि मराठमोळ्या पेहरावात मंगळवारी गुढीपाडवा साजरा...\nमहाराष्ट्र @ ४३… पाऱ्याने उभारली गुढी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट\nसामना ऑनलाईन, मुंबई मुंबईसह महाराष्ट्रात चैत्राच्या सुरुवातीलाच अक्षरशः वैशाख वणवा पेटलाय. एरव्ही गरम्यात घामाने चिंब भिजणाऱ्या मुंबईकरांना या विचित्र उन्हाचे चटके सोसावे लागले. ऐन गुढीपाडव्याच्या...\n‘चॉकलेट बॉय’ इमेजला स्वप्निल करणार टाटा\n>>विशाल अहिरराव / गणेश पुराणिक रामायणातील कुश किंवा कृष्णा मालिकेतीलतील कृष्ण असो. मुंबई-पुणे-मुंबईतील हृदयमर्दम असो किंवा 'दुनियादारी' सिनेमातील श्रेयस. 'आमचं वेगळं आहे..' असं म्हणत शहरी...\nज्येष्ठांसाठी हेल्पेज इंडियाचा विशेष गुढीपाडवा\n मुंबई मंगलमय गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवारी घरोघरी गुढी उभारल्या जातील आणि सगळेजण सहकुटुंब या नववर्षाचं उत्साहात स्वागत करतील. पण उतारवयाकडे झुकलेले आणि वृद्धाश्रमात उरलेले...\nपोलिसांना सापडला देवभक्त चोर\n मुंबई देवाच्या कृपेमुळे आजपर्यंत अनेक चमत्कार झाल्याच्या कथा ऐकिवात आहेत. मात्र, एका चोराच्या देवभक्तीमुळेच तो पकडला गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मरीन...\nस्वामी समर्थ अध्यात्म परिवारतर्फे मुंबईत स्वामी समर्थ जयंती महोत्सवाचं आयोजन\nसामना ऑनलाईन,मुंबई स्वामी समर्थ जयंतीचं मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यायत आलं आहे. मुंबईतील लोअर परळ स्टेशनजवळील त्रिशूळ इमारतीमध्ये १९९९ पासून या उत्सवाचे आयोजन केले...\nमुंबईत १३ दुचाकी, २ चारचाकी गाड्या जाळल्या\n मुंबई भांडुपमध्ये रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी गाड्या जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपच्या श्रीरामपाडा परिसरात ही घटना घडली. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या...\nरेल्वे अपघातात सहा महिन्यांत ६०० बळी\n मुंबई रेल्वे अपघाताच्या आणि त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये रेल्वे हद्दीत झालेल्या अपघातांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या ६०० वर...\nमहावितरणच्या जायबंदी झालेल्या कर्मचाऱ्य���ंना घेता येणार सेवानिवृत्ती, वारसांनाही मिळणार नोकरी\n मुंबई आजारपण आणि अपघातामुळे जायबंदी झाल्याने काम न करू शकणाऱया महावितरणधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तारमार्ग कर्मचाऱ्य़ांसाठी खुशखबर आहे. ज्यांचे वय ४५ वर्ष...\nनागरी निवारा संकुलातील पुनर्खरेदी केलेल्या सदनिकांचे हस्तांतरण होणार,शिवसेनेच्या प्रयत्नांना यश\nसामना ऑनलाईन,मुंबई गोरेगाव (पूर्व) नागरी निवारा संकुलातील पुनर्खरेदी केलेल्या सदनिकांचे आता लवकरच हस्तांतरण होणार आहे. शिवसेना सुनील प्रभू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान येथील ३०० हून अधिक...\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/koregaon-bhima-riots-and-hidden-enemies-of-our-society/", "date_download": "2019-03-26T07:52:38Z", "digest": "sha1:N5KEEXX6XGLZUBDCUKWOOB2MS7ZNPRAD", "length": 19415, "nlines": 116, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे शहरात शनिवारवाड्यावर ‘एल्गार परिषदेत’ एक पुस्तिका मोठ्या प्रमाणात विकल गेली. कोरेगाव भीमा युद्धाला २०० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काही गटांनी एकत्र येऊन ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान’ राबविले व त्याचा भाग म्हणून ‘भीमा कोरेगावने दिलाय धडा नवी पेशवाई मसनात गाडा …’ अशी पुस्तिका प्रकाशित केली.\nयामध्ये पान क्र. २३ वर मूठभर श्रीमंत मराठा समाज गेली ६०-६२ वर्ष राजकीय सत्ता सुविधा उपभोगतोय असे मांडून पुढील मजकूर लिहिला आहे तो असा\n“..तरीही ते (मराठे) ऍट्रॉसिटी आणि आरक्षणाच्या मागणीआड कोपर्डीची झूल पांघरून मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नावाने रस्त्यावर आले. कोपर्डीमधील झालेले हत्याकांड निषेधार्ह आहे. त्यासाठी निषेध, मोर्चे, निदर्शने झाली पाहिजे. पण कोपर्डीच्या नावावर श्रीमंत मराठ्यांनी त्यांची गेलेली सत्ता पुन्हा परत मिळविण्यासाठी मराठा मूक मोर्चाचा डाव खेळला.\nत्यात आरएसएस वाल्यानी मेंदू आणि शक्ती लावली होती. आत्महत्येच्या खाईत लोटलेल्या कष्टकरी मराठ्यांच्या असंतोषाला असे चुकीचे वळण देण्यात आले. केवळ जातीच्या नावाखाली कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली…”\n(पुढील काही ओळी जाती द्वेषपूर्ण असल्याने येथे लिहीणे टाळतोय)\nएखाद्या कृतीबाबत वाद प्रतिवाद असू शकतात. परंतु संबंध जगाने पहिले कि मराठा मोर्चा मध्ये गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत असे सर्व स्तरातून व विविध विचारधारेचे मराठे व त्यांना साथ देणारा अन्य समाज लाखोंच्या संख्येने आपल्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन संविधानिक मार्गाने रस्त्यावर आला.\nमग, या मध्ये कष्टकरी मराठ्यांच्या असंतोषाला असे चुकीचे वळण देण्यात आले कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली कष्टकरी – गरीब मराठ्यांची दिशाभूल करण्यात आली असे म्हणणे म्हणजे तमाम मराठा बांधवांची बदनामी व दलित बांधवांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष निर्माण करण्याच्या छुपा प्रयत्न आहे.\nआणि, त्यात आरएसएस वाल्यानी मेंदू आणि शक्ती लावली होती असे म्हणणे म्हणजे ज्या मराठ्यांनी भव्य मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण व्हावे म्हणून मेंदू व शक्ती लावली, मेहनत घेतली, त्यांचा अपमान होय.\nअरे, कायम आरएसएसचा विरोध करणारी संभाजी ब्रिगेड व त्यांच्या समविचारी संघटनाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चात विविध कामाचे नियोजन करताना दिसले. त्यांनी सांगावे कि ते आरएसएस वाल्यांच्या आदेशावर काम करीत होते काय\nमराठा क्रांती मोर्चा हा मराठ्यांचा शांततापूर्ण एल्गार होता. मात्र पुण्यातील एल्गार परिषदेतील पुस्तिका वेगळाच विचार मांडते. दुर्दैवाने संभाजी ब्रिगेड ही या एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक. मराठा क्रांती मोर्चा बद्दल हे आक्षेपार्ह लिखाण संभाजी ब्रिगेडने कसे काय मान्य केले\nदलित व मराठा समाजात तेढ निर्माण होईल अशी पुस्तिका ज्या एल्गार परिषदेत विकली गेली त्याचे कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅन्थर हे संशयित नक्षलवादी गट मुख्य आयोजकांपैकी आहेत. या गटातील काहींवर बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेसोबत संबंधावरून संशयाने पोलीस कारवाई झाली आहे. त्यांच्या कृती तशा संशयास्पद आहेतच.\nपेशवाई काळातील जातीवाद आजही जिथे दिसेल तिथे ठेचलाच पाहिजे. पण आजची ‘नवी पेशवाई’ मसनात गाडण्यासाठी आयोजित एल्गार परिषदेत दहशतवादी अफझल गुरु व बुरहान वाणीचे समर्थन करणारा उमर खालिद, तिहेरी तलाक प्रकरणात प्रतिगामी भूमिका घेणारे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल ला बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना अजहरी यांना निमंत्रित करणे.. म्हणजे शिवशाही आहे काय\nदर वर्षी कबीर कला मंच वाले १ जानेवारीला दिवसभर कोरेगाव भीमा युद्ध जयस्तंजवळ दिवसभर कार्यक्रम घेतात. आता, कोरेगाव भीमा शौर्य दिवस २०० वर्ष पूर्ण होत असताना, १ जानेवारी २०१८ या दिवसाचे निमित्त करून कबीर कला मंच व त्यांच्या फुटीरतावादी गटांनी चळवळ उभी केली, ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषेदत घेतली.\nमात्र नेमकं १ जानेवारीलाच हे लोक (उमर खालिद, मौलाना अजहरी, आमदार जिग्नेश मेवानी, बी जी कोळसे पाटील व अन्य मुख्य वक्ते तसेच कबीर कला मंच चे कार्यकर्ते) पैकी कोणीच जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेले नाहीत\nकारण, हे लोक सच्चे आंबेडकरी नसून जहाल डावे व फुटीरतावादी आहेत. लाखोंची कत्तल करणारा माओ हा काय शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विद्रोही परंपरेतील आहे काय पण, कबीर कला मंचने आपल्या गाण्यांची सीडी – ‘ही गाणी आमुची, आमुचा गुन्हा काय पण, कबीर कला मंचने आपल्या गाण्यांची सीडी – ‘ही गाणी आमुची, आमुचा गुन्हा काय’ मध्ये आरोळी ठोकताना शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्यासह हळूच बदमाशीने मार्क्स, लेनिन व माओ नावाचा उद्घोष केला आहे.\nकारण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विचारासोबत बदमाशीने माओ चे संविधान विरोधी विचार खपविण्याचा या जहाल डाव्या गटांचा धंदा आहे. हीच बदमाशी यांनी एल्गार परिषदेत केली.\nजातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरत��वादी गटांचा डाव आहे. व हाच विचार यांच्या पुस्तिकेत स्पष्ट दिसून येतो. दलित व मराठा समाजात वाद निर्माण करून, स्वतःचा बचाव करण्यासाठी आरएसएस किंवा हिंदुत्ववादी गटांचे नाव घ्यायचे यांचे षडयंत्र असू शकते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात असेच झाले असल्याची दाट शंका आहे.\nतेंव्हा, अखंड सावधान असावे…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nइस्त्राइल – पँलेस्टाईन वाद नक्की काय आहे\nअहवालाचे काळजीत टाकणारे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५)\nमाओवाद्यांच्या विळख्यातील एल्गार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ४)\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\nOne thought on “कोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू”\nह्या ६ भारतीयांमधील विविध अफाट क्षमता अचंभित करणाऱ्या आहेत\nप्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास\n भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\nमोहरमच्या महिन्यात सुरा आणि तलवारींनी का करतात मुसलमान लोक स्वत:ला जखमी\nभारतीय संसदेवर झालेल्या एकमेव हल्ल्याची कहाणी\nडास चावल्यानंतर गुदी होऊन खाज येते – त्यावर घरघुती उपाय\nपुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर \nPVR Multiplex मध्ये का नसतात “I” आणि “O” रांगा\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nहॉस्पिटल्स मधल्या “ऑर्गनाइस्ज्ड फसवणूक” विरुद्ध लढा उभा रहातोय – तुम्ही सामील व्हाल का\n“गेम ऑफ थ्रोन्स” : हा राजगादीचा खेळ एवढा लोकप्रिय का झालाय\nदूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता\nपुस्तकांचा खजिना असावीत अशी भारतातील सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’\nकुठे समोसा तर कुठे किंडर जॉय, जगातील अनेक देशांत खाण्याच्या ह्या वस्तू बॅन आहेत\nतब्बल २३ वर्षांपासून तो हातावरच चालतोय \nISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह\nविचारवंत विश्वंभर चौधरींनी वाजपेयींना दिलेली श्रद्धांजली अटलजींची ���री उंची दाखवून देते\nGST वर बोलू काही – भाग १\nकुत्र्याला गच्चीवरून फेकणारे मेडिकलचे कॉलेजचे विकृत विद्यार्थी आठवताहेत वाचा त्यांना काय शिक्षा झाली…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/20/Article-on-Abhimanyu-death-in-Chakravyuha.html", "date_download": "2019-03-26T08:32:34Z", "digest": "sha1:NV2EGVZRU6SCSJJ7OHV6RBLSNFOMXJ6G", "length": 9925, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " अभिमन्यूचा अंत अभिमन्यूचा अंत", "raw_content": "\nचक्रव्युहात वेगाने शिरून अभिमन्यू कौरव सैन्याचा पाडाव करत होता. त्यांना जीवंत राहण्याची आशाच आता उरली नव्हती. शल्यपुत्र रुक्मरथ याने अभिमन्यूस ललकारले. तो उत्तम प्रतीचा योद्धा होता. अतिशय देखणे असे ते द्वंद्वयुद्ध होते. पण, त्याचाही अभिमन्यूने वध केला. त्यामुळे चिडून शल्याचे इतर पुत्र सरसावले, त्यांना अभिमन्यूने बेशुद्ध केले. त्याच्याशी लढणाऱ्या सर्वांनाच मरण तरी आले किंवा पळून जावे लागले. दुर्योधनाचा पुत्र लक्षणकुमार पुढे आला, दोघांचे तुंबळ युद्ध झाले. दोघेही तरुण आणि कसलेले योद्धे. शौर्याची परिसीमा झाली. पण, काही वेळातच अभिमन्यूने दुर्योधनासमोर लक्षणकुमाराला यमसदनास धाडले. आपल्या मुलाचा वध डोळ्यांसमोर पाहून दुर्योधनाला धक्काच बसला. तो मोठ्याने आक्रोश करू लागला, “या पातक्याला ठार करा.”\nमग द्रोण, कृप, अश्वत्थामा, राधेय, बृहद्बळ आणि कृतवर्मा असे सहा योद्धे एकत्र आले आणि त्यांनी अभिमन्यूवर हल्ला केला. अभिमन्यूने त्यांचे घोडे मारले, धनुष्याचे तुकडे केले आणि तो हल्ला परतवून लावला. त्याला कळले की, जयद्रथाने पांडवांची वाट अडवून धरली आहे, म्हणून त्याने जयद्रथावरही हल्ला केला. व्यूहाच्या बाहेर कसे यावे हे त्याला कळेना, म्हणून सर्व व्यूहच मोडून टाकावा असा विचार त्याने केला. अभिमन्यू रागाने फुलून गेला होता. द्रोणांकडे अतिशय तुच्छतेने पाहून तो म्हणाला, “तुम्ही थोर पुरुष आहात. न्यायी आहात तरी, माझ्यावर असा अन्य्याय करण्याची तुमची हिंमत कशी झाली” राधेयास पाहून तो म्हणाला,“तुम्ही स्वत:ला भार्गवाचे शिष्य म्हणवता, हेच का तुमचे शौर्य” राधेयास पाहून तो म्हणाला,“तुम्ही स्वत:ला भार्गवाचे शिष्य म्हणवता, हेच का तुमचे शौर्य तुम्ही धनुर्विद्येत माझ्या पित्यासमान आहात, असे स्वत:ला मानता मग असा भ्याडपणा का तुम्ही धनुर्विद��येत माझ्या पित्यासमान आहात, असे स्वत:ला मानता मग असा भ्याडपणा का ही पृथ्वी दुभंगून तुम्हाला गिळत कशी नाही ही पृथ्वी दुभंगून तुम्हाला गिळत कशी नाही तुमच्या सर्वांची नावे आदराने आणि भीतीने घेतली जातात, कुठे गेले तुमचे उदारपण तुमच्या सर्वांची नावे आदराने आणि भीतीने घेतली जातात, कुठे गेले तुमचे उदारपण हीच का उदात्तता एका योद्ध्यावर सहा सहाजण हल्ला करता तुम्हाला लाज शरम कशी वाटत नाही तुम्हाला लाज शरम कशी वाटत नाही\nअभिमन्यूस आता क्षणाची पण उसंत नव्हती त्याला लढणे भाग होते. आपली ढाल आणि तलवार घेऊन त्याने रथाबाहेर उडी मारली. या सर्वांना आता ठारच केले पाहिजे, असा विचार त्याने केला. द्रोण हे पाहत होते, त्यांना त्याच्या क्रोधाची कल्पना आली. बाण सोडून त्यांनी त्याच्या तलवारीची मूठ तोडली. राधेयाने त्याच्या ढालीचे दोन तुकडे केले. त्यामुळे आता अभिमन्यू पूर्ण नि:शस्त्र झाला. या सहा योद्ध्यांनी त्याला ठार मारण्याचा कट केला.\nअभिमन्यूला आपल्या पित्याची अर्जुनाची आर्तेतेनेआठवण आली. आई सुभद्राचीही आठवण आली. त्याचे शौर्य पाहून मातापित्यांना वाटलेला अभिमान तो आता पाहू शकणार नव्हता. तो उदास झाला. आपण मृत्यूपूर्वी आपल्या पित्याला पाहू शकणार नाही, हे जाणवून तो खिन्न झाला. युधिष्ठीर आणि सर्व पांडव त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यांना जयद्रथाने अडवून धरले होते. श्रीकृष्णास आता आपण पाहू शकणार नाही, याचे त्याला वाईट वाटले. कौरवांच्या या सहा योद्ध्यांनी त्याच्यावर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा वचपा आपले पिताश्री अर्जुन नक्कीच काढतील, असा विश्वास मात्र त्याला होता.\nअभिमन्यू असाहाय्य झाला होता. तो आपल्या रथाकडे गेला आणि त्याने रथाचे एक चाक काढून डोक्यावर धरले. ते चक्र गरगर फिरवून तो म्हणाला, “या एकामागून एक माझ्याशी लढायला या,” हे बोलून तो द्रोण यांच्याकडे वळला, चक्रधारी विष्णूच जणू एकामागून एक माझ्याशी लढायला या,” हे बोलून तो द्रोण यांच्याकडे वळला, चक्रधारी विष्णूच जणू ते चाक तो त्यांच्यावर फेकणार इतक्यात त्या सहाही जणांनी बाण सोडून त्या चाकाचे तुकडे तुकडे केले. आता त्याने हातात गदा घेऊन आव्हान केले. तो अश्वत्थाम्यावर चालून आला. अश्वत्थामा त्याचे रौद्र रूप पाहून घाबरला आणि पळून गेला. मग तो दु:शासनाच्या मुलावर चाल करून गेला. दोघांचे घ��घोर गदायुद्ध झाले. अपार थकव्यामुळे अभिमन्यू बेशुद्ध होऊन खाली पडला, दु:शासनाच्या पुत्राने त्याच्या मस्तकावर गदाप्रहार केला जो अभिमन्यूस सहन झाला नाही. परत कधीही न उठण्यासाठी अभिमन्यू भूमीवर पडला होता, त्याचा वध झाला होता. विश्वासघात करून सहा लोकांनी त्याचा असा वध केला होता. हा भयंकर गुन्हा सहा अतुल वीरांनी केला होता. हे पाप दुर्योधना इतकेच या सहाही लोकांचे होते. शंकराच्या वराने जन्म घेतलेला द्रोणपुत्र अश्वत्थामा पण यात सामील होता\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4805029809173386788&title=OYO%20will%20invest%201400%20cr%20in%20India%20and%20South%20Asia&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:10:15Z", "digest": "sha1:KHFCK5DJUB7YANKRHLEHL7UQJEGE64ND", "length": 7209, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘ओयो’ करणार चौदाशे कोटींची गुंतवणूक", "raw_content": "\n‘ओयो’ करणार चौदाशे कोटींची गुंतवणूक\nमुंबई : ‘ओयो हॉटेल्स आणि होम्स’ कंपनीने भारतात आणि दक्षिण आशिया भागात तब्बल १४०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.\n‘देशात आणि परदेशातही व्यवसाय विस्तार करण्यासाठी कंपनीने ही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे कंपनीचे संस्थापक आणि ओयो समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अगरवाल यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले,‘तंत्रज्ञान, नुतनीकरण यासाठी या गुंतवणुकीचा वापर करण्यात येणार असून, आणखी गुंतवणूक आवश्यक असल्यास त्याची तरतूद करण्याचाही प्रयत्न केला जाईल. आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी सर्वदृष्टीने आम्ही सज्ज आहोत.’\n‘कंपनीच्या विस्ताराचा एक भाग म्हणून या क्षेत्रात प्रथमच ओयो अॅपवर ‘एसओएस’ बटण देण्यात येणार आहे. २५ शहरांमध्ये ही सुविधा देण्यात येणार असून, ग्राहकांनी हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर हे बटण कार्यान्वित होईल. याद्वारे पोलिसांशी तसेच ओयोच्या सुरक्षा प्रतिसाद पथकाशी तत्काळ संपर्क साधला जाईल,’ असेही अगरवाल यांनी सांगितले.\nमोटरसायकलवरून २९ दिवसांत देशभ्रमंतीचा विक्रम करणारी शिल्पा चिनी मालाच्या आक्रमणाविरोधात भारतीयाचा लढा : ‘वाह जिंदगी’ ‘झी मराठी’च्या ‘होम मिनिस्टर’ अॅपद्वारे उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश नाशिकमध्ये गझल लेखन कार��यशाळा\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/12/blog-post_4.html", "date_download": "2019-03-26T08:46:33Z", "digest": "sha1:47KN3EBZJAK4CQ27HSUR4RJTD46HJMSB", "length": 15724, "nlines": 128, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: उकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nउकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी\nउकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी\nमागल्या अंकांत मुंबईतील ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेल मध्ये चार तास दोन दोन मुलींकडून बॉडी मसाज करवून घेणाऱ्या ज्या मंत्र्याविषीयी जे मी लिहिलेले आहे ते गिरीश महाजन नाहीत आणि दोनदा तुम्हाला त्या लेखातून ' राम राम ' केल्यानंतर जर नेमके नाव तुमच्या लक्षात आलेले नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच. ह्या मंत्राचा अलीकडे आणखी एक किस्सा माझ्या कानावर आलाय. झाले असे ह्या मंत्र्यांची ओरिजिनल बायको एक दिवस सकाळी त्यांनी पाळलेल्या कुत्र्याला जेव्हा चौपाटीवरून घेऊन फिरत होती, तेवढ्यात समोरून दोन हवालदार आले, त्या दोघांनीही जागच्या जागी थबकून आधी कडक सॅल्यूट ठोकला, थोडेसे पुढे निघून गेल्यानंतर एका हवालदाराने दुसऱ्याला विचारले, साहेबांच्या कुत्र्याला आपण सॅल्यूट तर ठोकला पण ज्यांच्या हाती कुत्र्याची दोरी होती, त्या बाई मात्र कोण होत्या, लक्षात आले नाही.विशेष म्हणजे हे दोनही हवालदार काही महिने आधी त्या मंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात होते....\nमंत्र्यांचे असे कितीतरी भन्नाट किस्से सांगता येतील. आघाडीच्या काळात शिवाजीराव मोघे हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते, त्यांचा एक स्वीय सहाय्यक नामे प्रशांत अल्याडवार त्याची शिवाजीराव मोघेंवर एवढी प्रचंड दहशत होती कि नेमके मंत्री कोण म्हणजे प्रशांत अल्याडवार आणि त्या प्रशांतचा दलाल ललवाणी कि शिवाजीराव मोघे हे नेमके नवख्यांच्या ध्यानातच ��ेत नव्हते. आता त्याच ललवाणी याने फडणवीस मंत्री मंडळातील एका अतिशय प्रभावी मंत्र्याला हाताशी धरून त्या मंत्र्यांचा अक्षरश: आज मितीला ' शिवाजीराव मोघे ' करून सोडलेला आहे, ज्यादिवशी या लालवाणीचे शंभर अपराध भरतील, मी त्याची सारी लफडी तुमच्यासमोर मांडून मोकळा होईल, मला त्या भामट्या, भ्रष्ट, राज्यविक्या, दलाल, हरामखोर ललवाणी विषयी कवडीची आस्था नाही, काळजी त्या मंत्र्याची वाटते, ज्याचे राजकीय भवितव्य अतिशय उज्वल ठरू शकते...\nअत्यंत महत्वाचे म्हणजे शिवाजीराव मोघे मंत्री असतांना ते मुंबईत असोत अथवा नसोत, हा सडका प्रशांत अल्याडवार त्यांची कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवर, पत्रांवर, नस्त्यांवर स्वतः हुबेहूब सही करून मोकळा होत असे, पुढे तर असे झाले कि प्रशांत अल्याडवार याने शिवाजीराव मोघे यांची केलेली सही संबंधित अधिकाऱ्यांना खरी वाटायची आणि खुद्द मंत्र्यांची सही त्यांना खोटी आहे कि काय, अशी शंका त्यांना येई. त्या प्रशांत अल्याडवार याची त्यावेळेचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख श्री\nप्रवीण दीक्षित यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवरून गंभीर चौकशी सुरु केल्यानंतर हा लफंगा प्रशांत काही महिने मुंबईतून पळून गेला होता, दक्षिणेतल्या शिवाजीराव मोघे यांच्या राजकीय गुरूंच्या आश्रमात म्हणे त्याने आश्रय घेतला होता, विशेष म्हणजे श्रीमान प्रवीण दीक्षित लाचलुचपत खात्यातून बदलून गेल्यानंतर या अल्याडवार याला नेमकी कशी आणि कोणी क्लीन चिट दिली, हे नेमके आज जाणून घेण्याची खूप खूप गरज आहे किंवा गलगली, शिरोडकर, घाणेकर, वेलणकर इत्यादी प्रभावी आरटीआय आक्टिविस्ट मंडळींनी माहिती घेणे अत्यावश्यक वाटते. वाईट याचे वाटते अल्याडवार किंवा ललवाणी हि व्यक्ती नव्हे तर अशा पद्धतीची विकृती प्रत्येकवेळी विविध मंत्री एखाद्या विषारी सापासारखे जवळ का बाळगतात, या अशा मंडळींची क्षणिक फायद्या साठी आमचे दलाल म्हणून ओळख का करून देतात, न उलगडणारे हे कोडे आहे. ललवाणी यांची दलाली करण्याची नेमकी पद्धत कशी, तो बसतो कुठे, सरकारी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना किंवा काम करवून घेणाऱ्यांना त्याच्या स्वतःच्या कार्यालयात बोलावून पैसे खाण्याची पद्धत कशी समजावून सांगतो, ते सारे प्रकार, त्यावर लवकरच तुम्हाला लिखाणातून नेमक्या पुराव्यांसहित सांगणार आहे...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपराग पार्ले महोत्सव २ : पत्रकार हेमंत जोशी\nपराग पार्ले महोत्सव : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी २ : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nगावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर : पत्रकार हेमंत जोशी\nपुढाऱ्यांची पुढली पिढी : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ६ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ५ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ४ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे २ : पत्रकार हेमंत जोशी\nउकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Appointed-two-experienced-police-officers-in-belgaon/", "date_download": "2019-03-26T08:44:48Z", "digest": "sha1:54PDJEX5XTR6ZLORQFZOQTGT2JZKZIRZ", "length": 7734, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Belgaon › दोन अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती\nदोन अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती\nदंगलीचे गालबोट लागलेल्या बेळगावसाठी राज्य सरकारने दोघा अनुभवी पोलिस अधिकार्‍यांची नियुक्‍ती करून बेळगावकराना आयजीपी पदासाठी अलोककुमार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर आयुक्‍तपदासाठी डॉ.डी. एस. राजप्पा या ‘कवी मनाच्या’ अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त म्हणून डॉ. डी. एस. राजप्पा यांनी अलिकडेच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. आयजीपी अलोककुमार दि. 8 रोजी अधिकारपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.\nअलोककुमार 1994 बॅचचे असून कला व व्यवस्थापनाची पोस्ट गॅ्रज्युएट पदवी घेतली आहे. त्यांनी यापूर्वी बंगळूर राजधानी व उत्तर पूर्व विभागाचे आयजीपी म्हणून काम केले आहे. कडक शिस्तीचे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी गुलबर्गा विभागातील जनतेचे मन जिंकले होते. डी. एस. राजाप्पा हे 2003 बॅचचे असून त्यांनी यापूर्वी विजापूर व बेळ्ळारी येथे काम केले आहे. त्यांना कन्नड साहित्य लेखनाचा छंद आहे. बेळगावची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्‍त डी.एस. राजाप्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी केले.\nअलोककुमार हे मूळचे बिहारचे आहेत. हिंदी भाषिक आहेत. कडक शिस्त असली तरी मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. कोणीही त्याना दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास त्याना ते योग्य प्रतिसाद देतात. त्यामुळे पोलिस-नागरिक यांच्यामधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.\nबेळगावला येण्यापूर्वी त्यांनी उत्तर पूर्व विभागाचे आयजीपी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. उत्तरपूर्व विभागात गुलबर्गा, बिदर व यादगीर हे तीन मागास जिल्हा येतात. त्यांनी आपल्या 2016 च्या कारकिर्दीत वाढत्या गुन्हेगारीचा आलेख रोखला होता. विशेष म्हणजे उत्तर कर्नाटकातील बनावट पिस्तुलांची विक्री रोखण्यात यशस्��ी ठरले आहेत. यामुळेच एकूणच कर्नाटकातील मागास विभाग म्हणून ओळखला गेलेल्या उत्तर पूर्व भागातील गुन्हेगारी कमी करण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचा दावा आयजीपी अलोककुमार यांनी केला आहे.\nसंपूर्ण कर्नाटकाचा विचार करता हा भाग हैद्राबाद-कर्नाटक मागास वर्गवारीत मोडतो. तेथे उद्योगधंदे नसल्याने कोणत्याच रोजगाराच्या संधी नाहीत. शेती नाही, पडीक जमीन त्यामुळे बेरोजगारी, सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भीक्ष्य त्यामुळे गुन्हेगारीकडे कल. अशा या विभागाला काम करून आपण एक कार्यक्षम अधिकारी असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/In-the-Congress-regime-developmental-works/", "date_download": "2019-03-26T08:12:08Z", "digest": "sha1:GEQCNPQRQP34FPNGZKJVPD3CKHCGO6VR", "length": 7611, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस राजवटीत भरीव विकासकामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Belgaon › काँग्रेस राजवटीत भरीव विकासकामे\nकाँग्रेस राजवटीत भरीव विकासकामे\nगेल्या साडेचार वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने भरीव विकासकामे केली आहेत. यामध्ये निपाणी मतदासंघात माजी आ. काकासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे सुरू असून येत्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदासंघात काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा विश्‍वास जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्‍त केला.\nरविवारी शासकीय विश्रामगृह येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ. सुभाष जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ���्रदीप जाधव, नगराध्यक्ष विलास गाडीवडर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, उत्तम पाटील, पंकज पाटील, सुजय पाटील, अशोककुमार असोदे, जि.पं.सदस्य राजेंद्र वड्डर, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, सचिन केस्ते, निकू पाटील आदी उपस्थित होते.\nना. जारकीहोळी म्हणाले, भाजपने किती जरी खोटा प्रचार केलातरी पुन्हा राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. मागील वेळी निपाणी मतदासंघात बेकीमुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला. मात्र, यावेळी एकसंघपणा टिकवून काँग्रेस विधासभा निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहे.\nगोकाकप्रमाणे निपाणीतही भूमिगत वीजवाहिन्यांठी ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांची दोन दिवसांपूर्वी आपण व काकासाहेब पाटील यांनी भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला गती येणार आहे. चिकोडी तालुक्यात काही गावांच्या समावेशासंदर्भात निपाणी तालुका प्रलंबित राहिला होता. त्यावर चर्चा झाल्याने निपाणी तालुक्याचा मार्ग सुकर झाला आहे.\nतत्पूर्वी ना.जारकीहोळी यांनी माजी.कै. रघुनाथराव कदम (दादा) तसेच माजी आ. प्रा. सुभाष जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. मतदारसंघातील बेनाडी, अकोळ, कोडणी, मांगूर, बेडकिहाळ, कुर्ली,आप्पाचीवाडी, भोज, कारदगा, माणकापूर, ममदापूर, हुन्नरगी, कोगनोळी, पडलिहाळ आदी गावातील कार्यकर्त्यांनी ना. जारकीहोळी यांच्याशी संवाद साधत विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले\nयावेळी बाबासो नोरजे, बाबुराव खोत, श्रीनिवास संकपाळ, अशोक पाटील, विष्णू कडाकणे, महेश पाटील, लक्ष्मण आबणे, के.डी.पाटील, बंडा पाटील, अरूण निकाडे, नासीरखान इनामदार, पुंडलिक भेंडुगळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/robber-arrested-in-madgaon-goa/", "date_download": "2019-03-26T08:10:40Z", "digest": "sha1:N3AOVA6AKV5YPYHRLYIRVAF2KRLIRIEL", "length": 7133, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्पितळातून पळालेल्या घरफोड्या चिमास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › इस्पितळातून पळालेल्या घरफोड्या चिमास अटक\nइस्पितळातून पळालेल्या घरफोड्या चिमास अटक\nहॉस्पिसियोत उपचारासाठी दाखल केले असताना 4 ऑगस्टच्या रात्री पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या पॉल चिमा (वय 20, नेपाळ) या अट्टल घरफोड्याला अखेर फातोर्डा पोलिसांनी शिताफीने अटक केली. चिमाला लपण्यासाठी मदत केलेल्या सराईत झाकीर अली यालाही अटक केली असून दोघांनाही सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.\nफातोर्डा पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव पोलिसांच्या ताब्यात असताना 4 ऑगस्ट रोजीच्या रात्री पोलिसांची नजर चुकवून संशयिताने इस्पितळातून धूम ठोकली होती.\nपलायन करताना चिमा याने इस्पितळातील एका रुग्णाचा मोबाईल पळविला होता. त्याच मोबाईलमुळे संशयिताचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले. चिमा अनेक सीमकार्ड वापरून पोलिसांची दिशाभूल करत होता. तरीही पोलिसांनी सातत्याने या मोबाईलचा माग काढून संशयिताला जेरबंद केले. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना संशयित चिमाचे मोबाईल लोकेशन वेर्णा येथील केसरव्हाल डोंगराळ भागात दिसले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या वॉशिंग मशीन कंपनीच्या मालकाकडे चौकशी केली. चौकशीत चिमा हा त्या कंपनीत रात्रपाळीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लपून बसलेल्या चिमाला पोलिसांनी अटक केली. संशयित झाकीर याने चिमाची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय केली होती. शिवाय झाकीर हासुद्धा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिमा हा दिवसभर रानात लपायचा व रात्रपाळीत काम करत होता. तो झाकीर याच्यासोबत फ्लॅटमध्येही राहत होता.\nचिमा आणि झाकीर यांच्यावर घरफोडी, दुचाकी चोरी आदी अनेक प्रकरणी गोव्यातील विविध पोलिस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.\nसंशयिताच्या हाताला जखमा झाल्याने 4 ऑगस्ट रोजी त्याला हॉस्पिसियोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चिमाने पलायन केल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी असलेले मडगाव पोलिस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल संजय वेळीप, रक्षित देविदास आणि हिरेश बुधवाडकर यांना निलंबित करण्यात आले आहे. फातोर्डा पोलिस पुढील तपास करत आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shivsena-is-not-against-narayan-rane-says-raosaheb-Danve/", "date_download": "2019-03-26T08:10:09Z", "digest": "sha1:4VKZEJGBS6ABHIVVDI3DTTV7COVYFLGM", "length": 6334, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राणेंना शिवसेनेचा विरोध नव्हता : दानवे | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › राणेंना शिवसेनेचा विरोध नव्हता : दानवे\nराणेंच्या उमेदवारीला सेनेचा विरोध नव्हता : दानवे\nपक्षाचे निष्ठावंत आणि बाहेरून आलेले नेते यांना संधी देण्यात आम्ही समतोल साधत असतो. त्यामुळेच राज्याचे भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. या जागेसाठी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध नव्हता. मुळात रिक्त जागाच युतीची नव्हती, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.\nभाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'कर्जमाफीत दिरंगाई झाली. त्याला काही तांत्रिक कारणे आहेत. राज्यात काही शेतकरी लाभार्थी आहेत. पण, बाकीचे या महिन्यात होतील.' शिवसेना-भाजप मतभेदांबाबत दानवे म्हणाले, 'आमचे आणि शिवसेनेचे संबंध खूप चांगले आहेत. भांडणे माध्यमांमध्ये ���हेत.'\nभाजपने पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दानवे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'राज्याच्या सहा विभागांप्रमाणे भाजपच्या विभागीय बैठका सुरू आहेत. त्यात २८८ मतदारसंघात २८८ पक्ष विस्तारक आहेत. गेली सहा महिने ते यासाठी पूर्णवेळ काम करणार आहेत. विस्तारक गावात जाऊन \"वन बूथ २५ यूथ\" असे २५ कार्यकर्ते तयार करत आहेत.या २५ कार्यकर्त्यांना मुंबईत वॉर रूममध्ये प्रशिक्षण देणार आहे. यातून ९१ हजार बुथपर्यंत जाण्याचा भाजपचा संकल्प आहे.'\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/todays-important-decision-in-the-cabinet-meeting/", "date_download": "2019-03-26T08:36:09Z", "digest": "sha1:OB4PQEHBBAQCB6Q3YRVNAMIJAT5ATFOF", "length": 6140, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nवाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय\n१. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन खरेदीसाठीच्या आर्थिक व्याप्तीत वाढ.\n२. मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती,औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा.\n३. सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची २५ एकर जागा कायमस्वरूपी देण्याचा निर्णय.\n४. चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर,त्सुनामी, गारपीट, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तत्काळ मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.\n५. अधिकाधिक तरूण सैन्यदलात यावेत यासाठी सैनिकी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन सैनिकी शाळेतील ३६ शिक्षक पदांना अनुदान.\n६. नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची ३३ पदे आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे वर्ग.\n७. ऊर्जा विभागाच्या आस्थापनेवर मुख्य विद्युत निरीक्षक हे विभागप्रमुखाच्या वेतनश्रेणीतील पद निर्माण करण्यास मान्यता.\n८. राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत हंगाम २०१६-१७ मध्ये खरेदी केलेल्या तुरीची विक्री करण्याबाबतच्या धोरणास मान्यता.\n९. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग (महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) प्रकल्पासाठी सवलत करारनाम्यास मान्यता.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n‘महात्मा गांधींच्या ऐवजी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हवा’\nगोपीनाथराव मुंडे ‘स्मृतीदिन’; उदयनराजे, फडणवीस यांच्यासह दिग्गज लावणार हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5681-kay-zala-kalana-teaser-released", "date_download": "2019-03-26T08:38:13Z", "digest": "sha1:LO7I55UTHM5YJLCKZ4S74XYKFU3P6U53", "length": 9127, "nlines": 229, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘काय झालं कळंना’ चा टीझर रिलीज - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘काय झालं कळंना’ चा टीझर रिलीज\nमन सैरभैर झालं... नाव आठवंना झालं... ध्यान कुठं लागंना... काय झालं कळंना...\nअशीच थोडीशी गोंधळलेली.. थोडीशी बावरलेली... अवस्था प्रत्येक प्रेमवीरांची होत असते. प्रेमात पडलेल्या अशाच प्रेमवीरांची मानसिकता नेमकी हेरत श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनद्वारा, निर्माते पंकज गुप्ता ‘काय झालं कळंना’ हा फ्रेश रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या २० जुलै ला ‘काय झालं कळंना’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे; तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.\n‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच\n‘काय झालं कळंना’ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे तर अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे आदी कलाकारांच्या ही मुख्य भूमिका आपल्याला यात पहायला मिळतील.\n‘काय झालं कळंना’ चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. ‘काय झालं कळंना’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.\n‘काय झालं कळंना’ २० जुलै ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.\n‘काय झालं कळंना’ चा टीझर रिलीज\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T08:17:30Z", "digest": "sha1:UYOTXCPG2CSAWTFPGQYP4MYO667IYGOP", "length": 6393, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "एकजूट राखा- राज ठाकरे – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nएकजूट राखा- राज ठाकरे\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nमुंबई -: बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आता मनसेकडे धाव घेतली आहे. मनसेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवला असून संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राज ठाकरेंनी यावेळी कर्मचाऱ्यांना काही झालं तरी एकजूट राखा असा सल्ला दिला.\nबुधवारी संप मिटवण्यासाठी मुंबई पालिकेप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले. मागण्यांसदर्भात दिवसभरात बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांत सुरू असलेल्या बैठकातून तोडगा निघाला नव्हता. गुरुवारी सकाळी पुन्हा बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांमध्ये बैठक होणार आहे.\nTags: #एकजूट राखा- #राज ठाकरे\nदत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले\nअयोध्या प्रकरणाच्या निकालला पुन्हा तारीख\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता ग���जेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Salota-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-03-26T07:52:11Z", "digest": "sha1:QPCLOS6T2GLJSGJL4CYUGHD7WZTRFWHB", "length": 9228, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Salota, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसालोटा (Salota) किल्ल्याची ऊंची : 4250\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बालाघाट रांग\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nसह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सालोट्याचे शब्दांत वर्णन करायचे तर, उंच, बेलाग, सरळसोट, तुटलेला कडा. सालोट्याचे प्रथमदर्शनी रुपच मनात भरते. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला, त्याचा हा जीवाभावाचा सखा.\nसालोट्यावर प्रवेश करताना वाटेवरच तीन दरवाजे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे आजही शाबूत आहेत.पहिल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची दोन टाकी लागतात. सर्वात शेवटच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडच्या कातळकड्यामधे थंड पाण्याचे सुंदर टाके आहे. येथून पुढे गेल्यावर वाट पुढे वळून वर चढते. पुढे आणखी एक प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर गडमाथा गाठता येतो. पण येथून वर जाण्यास प्रस्तरारोहण करावे लागते. गडमाथ्यावर काही अवशेष नाहीत.सालोट्यावरुन साल्हेरचे अप्रतिम दर्शन घडते.\nगडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत\n१) वाघांबे मार्गे :-\nसाल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.\nगडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते.सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.\nसाल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - मुल्हेर - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत: करावी\nकिल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nवाघांबे खिंडीतून पाऊण तास लागतो.\n१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.\n२) साल्हेर, मुल्हेर, मोरागड, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aurangabad-municipal-corporation-should-be-dismissed/", "date_download": "2019-03-26T08:29:38Z", "digest": "sha1:EKCHF44NQGAIW23MN3LKXGZ5Q45VB65C", "length": 7631, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा- धनंजय मुंडे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nऔरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा- धनंजय मुंडे\nऔरंगाबाद- कचरा प्रश्नावरून औरंगाबाद मध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. तसेच शहरातील नागरिक कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. दरम्यान, औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nऔरंगाबाद मधील कचरा प्रश्नाला महानगरपालिका जबाबदार असून या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन महापालिका बरखास्त केली पाहिजे. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीचे गोडवे गाणाऱ्या सरकारचे हे खूप मोठे अपयश आहे. असे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.\nऔरंगाबादमध्ये कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. यावेळी जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांच्या दोन गाड्यांवरही दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटला असून नागरिक सरकार प्रती रोष व्यक्त करत आहेत.\nनारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.\nऔरंगाबाद मधील कचरा प्रश्नाला महानगरपालिका जबाबदार असून या प्रश्नावर @Dev_Fadnavis यांनी हस्तक्षेप करुन महापालिका बरखास्त केली पाहिजे. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीचे गोडवे गाणाऱ्या सरकारचे हे खूप मोठे अपयश आहे. pic.twitter.com/loEVnmMAjU\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदाना�� उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nटीडीपीनंतर आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील- राऊत\nपालकांच्या संमतीविना लग्न करण्याचं किमान वय तरुणींसाठी 18 वरुन 21 होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ipl-2018-final-csk-vs-srh-csk-win-8-wicket/", "date_download": "2019-03-26T08:38:29Z", "digest": "sha1:6PIBVTRHA4L4J4YVWN3JPPTIHCO6D3BR", "length": 6144, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आयपीएलमध्ये चेन्नईचा सुपर विजय; तिसऱ्यांदा ठरले जेतेपदाचे मानकरी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nआयपीएलमध्ये चेन्नईचा सुपर विजय; तिसऱ्यांदा ठरले जेतेपदाचे मानकरी\nमुंबई : आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत, जेतेपदाला गवसणी घातली. २ वर्षांच्या बंदीनंतर प्रथमचं आयपीएल खेळणाऱ्या चेन्नईचं हे तिसरं विजेतेपद आहे. यापूर्वी 2010 आणि 2011 साली चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. चेन्नईच्या विजयात शेन वॉटसनची खेळी निर्णायक ठरली त्याच्या शतकाने सनरायझर्स हैदराबादच्या विजेते होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले.\nचेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावा केल्या. तर.युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी करत 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.\nमात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर शेन वॉटसने धडाकेबाज फटकेबाजी करत सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले आणि चेन्नईने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद 117 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने अंतिम सामन्यात हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय ��िळवला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nघराणेशाही कधीच लोकशाहीचं कल्याण करू शकत नाही – नरेंद्र मोदी\nसलग १५ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ram-temple-dispute-can-not-be-settled-in-court-sri-sri-ravi-shankar/", "date_download": "2019-03-26T08:32:03Z", "digest": "sha1:IEE7IBTYFTAJ72KJOHLL4NVBJJ4K3AWO", "length": 4698, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राम मंदिर वादावर कोर्टातून तोडगा अशक्य: श्री श्री रविशंकर", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nराम मंदिर वादावर कोर्टातून तोडगा अशक्य: श्री श्री रविशंकर\nटीम महाराष्ट्र देशा- राम जन्मभूमीच्या वादावर न्यायालयातून नव्हे तर परस्पर चर्चेतूनच तोडगा निघेल, अयोध्येत राम मंदिरच होईल. तेथे राम मंदिराच्या निर्मितीसाठी चर्चा सुरू आहे. अयोध्येतच राम मंदिर झाले पाहिजे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले आहे.\nनेमकं काय म्हणाले श्री श्री \nन्यायालयातून राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा निघू शकत नाही. कारण न्यायालयाच्या निर्णयातून एका याचिकाकर्त्याला पराभव स्वीकारावा लागेल. जो पराभूत होईल, ते आता मान्य करतील.नंतर पुन्हा एकदा हा वाद डोके वर काढू शकतो. लवकरच सौहार्दपूर्ण वातावरणात न्यायालयाच्या बाहेर वादावर तोडगा निघण्याची पूर्ण अपेक्षा आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nहोळीनिमित्त घोटाळेबाज नीरव मोदीच्या प्रतीमिचे होणार दहन\nआ परिचारकांचे निलंबन मागे घेतल्याने शिवसेना आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-released-controversil-audio-clip-cm-devendra-fadnavis/", "date_download": "2019-03-26T08:40:39Z", "digest": "sha1:D5JKF2OSFNJQOMWE6TIFWMEUJHLI63HW", "length": 7380, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंनी भरसभेत सादर केली मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लीप", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nउद्धव ठाकरेंनी भरसभेत सादर केली मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लीप\nपालघर – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.\nदरम्यान शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nया क्लीपमध्ये देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचं.. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लीपमध्ये म्हटले आहे.\nमात्र, भाजपाने या ऑडिओ क्लीपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लीपची दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मा���णी उद्धव यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे हे त्यांना शोभणारे नाही. हे त्यांच्या पदाला काळीमा फासण्यासारखे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nदुचाकीस्वाराकडून 2 गावठी कट्टे व काडतूसे जप्त; पारनेर पोलीसांची कामगिरी\nस्मृती इराणींच्या सभेकडे मतदारांची पाठ , खुर्च्या रिकाम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-click-pictures-of-illegally-parked-cars-get-rewarded-says-nitin-gadkari/", "date_download": "2019-03-26T08:35:46Z", "digest": "sha1:IUB4ZP2DPGTLHWLNX6FZ7S3AIVTXNQUD", "length": 6096, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नो पार्किंग मधील गाड्या दाखवा आणि मिळवा ५० रूपये", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nनो पार्किंग मधील गाड्या दाखवा आणि मिळवा ५० रूपये\nटीम महाराष्ट्र देशा कुठेही कशाही पार्क केलेल्या गाड्या त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे देशातल्या बहुतांश शहरांचं चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एक आयडीया काढली आहे. अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो काढा ते पोलिसांना पाठवा आणि ५० रुपयांचं बक्षिस मिळवा अशी योजना लवकरच सुरू केली जाणार आहे.\nलवकरच मी मोटर वाहन कायद्यात सुधारणा करून एक तरतूद करणार आहे, ज्या अंतर्गत जी व्यक्ती अनधिकृतपणे रस्त्यावर लाववेल्या गाड्यांचे फोटो काढून संबंधित अधिकारी किंवा पोलिसांकडे पाठवेल त्याला ५०० रूपयांच्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून दिली जाईल.\nएका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की संसदेकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या व्यक्ती, लोकांच्या अँम्बेसेडर गाड्या येत असतात. या सगळ्यामुळे संसदे समोरच्या मार्गावर कोंडी होते. यामुळे आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागत असल्याचं ते म्हणाले. पार्कींगतळ उभारण्यासाठी १३ विविध परवानग्यांची गरज असते ज्या मिळायला अनेक महिने वाट बघावी लागते. ही गोष्ट आपण तत्कालीन नगरविकासमंत्री वैंकय्या नायडू यांच्या निदर्शनास आणल्याचंही त्यांनी सांगितलं. वाहतूक विभागासाठी अॅटोमॅटीक पार्कींगतळ उभारण्यासाठी ९ महिने परवानग्यांची वाट पहावी लागल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमी देखील राजकारणाचा बळी- विजय माल्या\nनारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांची गुफ्तगू; मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/veryone-join-rss-shakha-those-who-dont-go-to-shakha-are-not-hindus-says-bjp-mla-t-raja-singh-in-neemuch-lattest-update/", "date_download": "2019-03-26T08:33:18Z", "digest": "sha1:BYX6VR4HV2F2KJZKU3KDBELPLNS7NLWM", "length": 5030, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जे संघाच्या शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nजे संघाच्या शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे\nटीम महाराष्ट्र देशा: शाखा या देशाच्या हितासाठी काम करतात. शाखेत सहभागी होणारी व्यक्ती ही देशाच्या आणि धर्माच्या हितासाठी काम करते. जे शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत अस बेताल वक्तव्य हैदराबादमधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी केल आहे. नीमचजवळ हिंदू उत्सव समितीने धर्म सभेचे आयोजन केले होते. या सभेत संबोधित करताना टी राजा सिंह यांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत.\nआता या विधानावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. हिंदू कोण आहे आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार राजा आणि साक्षी महाराजांना नाही. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला तो हिंदू हे सिद्ध करण्यासाठी संघाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, तर भारतातील एक टक्का हिंदू देखील या शाखांमध्ये जात नाही, अशी टीका हैदराबादमधील युवक काँग्रेसचे नेते रमेश राजोरा यांनी केली आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n…तर पेपर देता येणार नाही – शिक्षण मंत्रालय\nमार्केटयार्ड परिसरात तरुणाचा शस्त्राने वार करुन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/marrying-a-divorced-woman/", "date_download": "2019-03-26T07:55:21Z", "digest": "sha1:FSFU62Y5BHGQAMWLKKFE3IDZ4SEBBOOV", "length": 33796, "nlines": 170, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "भारतात अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह - पुरुष काय माहिती पाहिजे!", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर घटस्फोट भारतात अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह – पुरुष काय माहिती पाहिजे\nभारतात अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह – पुरुष काय माहिती पाहिजे\nFacebook वर सामायिक करा\nएक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह भारत हे एक मोठं आव्हान आहे\nभारतात एक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह कल्पना सामाजिक .Stigmas सह कोडे ठरले आहे हे खरे आहे, तर घटस्फोटीत महिला भारतात लग्न करू की, वस्तुस्थिती बर्याच नाही एकच पुरुष भारतात घटस्फोटीत स्त्रीशी विवाह पसंत आहे. त्यामुळे अनेक सामाजिक stigmas आणि कुटुंब दबाव घटस्फोट संलग्न असल्यामुळे, पुरुष सोपा मार्ग घेणे.\nविवाह विभाग कोणत्याही वृत्तपत्र मध्ये उदाहरणार्थ,. विवाह जाहिराती शेकडो बाहेर, आपण हार्ड एक घटस्फोटित शोधण्यासाठी दाबली जाईल पुनर्विवाह विचार किंवा एकच पुरुष उघडपणे ते एक घटस्फोटिता लग्न खुल्या आहेत जाहीर. फक्त एक घटस्फोटीत स्त्रीशी remarried मिळत कल्पना अजूनही अशा व्यवस्था विवाह पारंपारिक साधन केले नाही, हे दाखवण्यासाठी नाही.\nआणि या एक महत्वाची टीप आहे.\nघटस्फोट दर अजूनही खूप कमी आहेत भारतात पाश्चात्य देशांमध्ये तुलनेत. स्टेफनी Coontz मते, समकालीन कुटुंबे वर परिषद संशोधन आणि सार्वजनिक शिक्षण संचालक, अनेक देशांमध्ये आयोजित विवाह अनेकदा तरुण लोकांसाठी निवड अभाव संबंधित स्त्री अनेकदा दडपून टाकणारा आहेत.\nभारतात आयोजित विवाह अधिक स्थिर असू शकते, मात्र, तो कोणताही मार्ग एक दु: खी लग्नाला माध्यमातून जगणे टाकतो शक्ती लोकांशी सामाजिक दबाव आणि कलंक म्हणून यश एक उपाय आहे.\nतरी मध्यमवर्गीय महिला शुल्क घेत आहेत, ग्रामीण भारतात, तो सर्वात घटस्फोट किंवा स्वत: साठी दूर ठेवणे त्यांच्या बायका व मुले सोडून आरंभ मुख्यतः पुरुष आहे. ग्रामीण भारतातील गरीब महिला फक्त पुरुष सोडून कारण आपल्या जातीचा नियम पुनर्विवाह फार थोडे शक्यता आहेत.\nमात्र, हे सर्व नेमका मृत्यू नाही.\nद शहरी भारतात घटस्फोट दर गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे (होय, कधी कधी वाईट गोष्टी प्रत्यक्षात चांगले आहेत\nकारण घटस्फोट दर वाढत आहेत सुशिक्षित भारतीय महिला आता एक पर्याय आहे की आहे. “महिला झोपू आणि आता ते घेऊ इच्छित नाही,” ज्युली जॉर्ज म्हणते, विवाह जुळवणी प्रकरणांमध्ये पुण्यातील वकील. “खूप अधिक स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य. काम करणा-या महिला आर्थिक स्वतंत्र आहेत आणि त्यांना छळ एक पती सहन करण्यास तयार नाहीत.”\nऑनलाइन विवाह जुळवणी वेबसाइट सर्वात लक्ष्यित केली गेली आहेत कारण 20 somethings आणि प्रथमच लग्न लोक, divorcees लक्ष्य कोनाडा वेबसाइट कोडे गहाळ तुकडा होता. Secondshaadi.com फक्त काही नाही. हे भारतात घटस्फोटीत लोक लक्ष्य आणि त्यांना परत लग्न मदत करते.\nघटस्फोटीत महिला लग्न करू करा.\nघटस्फोट महिला शेवट नाही, कथा ला…\nघटस्फोट आधुनिक भारतीय महिला जगाचा शेवट याचा अर्थ असा नाही. ते अतिशय पुनर्विवाह कल्पना खुल्या आहेत आणि पुन्हा सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.\nआम्हाला भारतात घटस्फोटीत जणींनी दुसऱ्या वेळी अंगीकारत आहेत का तीन मुख्य कारणे माध्यमातून ओझरते दर्शन द्या.\n1. स्पार्क पुन्हा पुन्हा सर्व उड्डाण करणारे हवाई परिवहन\nकाय चांगले कारण पुन्हा विवाह प्रेम आधुनिक भारतीय स्त्री संकोच मुक्त आहे आणि तेथे बाहेर जा आणि पुन्हा सर्व उडी घेण्यासाठी तयार आहे. ती नवीन लोकांना एकत्र येणे खुले आहे, नवीन मित्र बनवण्यासाठी आणि भावनिक सहभाग मिळत, जे सर्व अनेकदा पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात प्रेम शोधू तिला ठरतो.\n2. एक खांद्यावर कलणे\nघटस्फोट स्त्री आरोग्य प्रतिकूल टोल घेते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही. Remarrying महिला त्यांच्या जीवनात परत त्यांच्या भावनिक स्थिरता काही सर्वसामान्य पुनर्संचयित करण्यासाठी आणि एक संधी देते.\n3. मनी जग फिरत होतो\nआर्थिक स्थिरता अद्याप महिलांना पुनर्विवाह का आणखी एक कारण आहे. दोन स्रोत येत येत उत्पन्न निश्चितपणे एक चांगले आहे. तो मोठ्या मानाने राहणीमान सुधारते, ��णखी त्यामुळे स्त्री पूर्वी लग्न एक मूल असेल तर.\nका भारतीय महिला घटस्फोट आणि पुरुष जाणून घेऊ शकता काय\nआपण अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह किंवा आपण आपल्यासाठी नाही वाटत असेल तरी देखील खुले आहेत, तर, भारत घटस्फोट महिला आपण चांगले त्यांच्या दृष्टीकोन समजून घेण्यास मदत करेल का समजून. कोण माहीत आहे, आपण प्रत्यक्षात सर्व नंतर घटस्फोटीत स्त्रीशी विवाह बद्दल आपले मत बदलू शकता\n आमच्या सखोल मार्गदर्शक वाचा.\n1. संधी वाढती आर्थिक स्वतंत्र असणे\nभारतात महिला चांगले सुशिक्षित आणि अधिक कारकिर्दीतील देणारं पूर्वीपेक्षा आहेत. महिला आता त्यांच्या स्वत: च्या अधिकार अधिक स्वतंत्र आणि आर्थिक सुरक्षित आहेत. म्हणून, महिला, या दिवस त्यांना दीन करा की विवाह सोडून अधिक अधिकार देण्यात येत आहे.\nपुरुष, नोंद घ्या. महिला फक्त गृहिणी असेल पेक्षा अधिक करू. अधिक आणि अधिक महिला काम आणि ते गर्व वाटतो की एक करिअर आहे करू, तुझ्या सारखे. त्यांना त्यांची कारकीर्द ध्येय साध्य मदत गर्व घ्या.\n2. 'म्हणाल्यास’ लिंग विशिष्ट भूमिका\nभारत, लिंग श्रेणी अजूनही प्रचलित आहे जेथे देश असल्याने, महिला घरगुती कामे करत अडकले वाटत, नवऱ्याने मदत करु शकत नाहीत, विशेषतः जर.\nMahua, एक आयटी कार्यकारी, म्हणतो, तो मला कामावरून घरी मिळवा आणि तो दूरदर्शन पाहिला तर त्याला शिजविणे अपेक्षा. तो त्याच्या पाया ठेवले तर मला मेहनत कल्पना येथे पुकारले होते.\nलिंग विशिष्ट भूमिका cooped अप करणे आज भारतीय स्त्री मोठा आहे. अनेकदा महिला नियुक्त लिंग विशिष्ट भूमिका अडचणींविषयी एक घटस्फोट मार्ग paves.\nविवाह एक समान जबाबदारी आहे. तो एक लग्न काम प्रयत्न दोन्ही घेते. फक्त तेथे बसू नका आणि तिच्या सर्व काम माइयावर. ओझे होऊ नका, त्याऐवजी तिला मदत. शुल्क घेऊन आणि जबाबदारी शेअर.\nत्याला तोंड देऊया, महिला घटस्फोट दाखल का मोठे कारण एक कारण व्यभिचार आहे. महिला वाढत्या अधिकार होत आहेत म्हणून, ते कौतुक केले जात नाही, जेथे ते एक संबंध होऊ इच्छित नाही. ते ऐवजी सोलो जा होईल.\nपुरुष लक्षात ठेवा, व्यभिचार संबंध एक प्रमुख धक्का कारणीभूत. दया भावना, प्रेम, आणि एक संबंध बांधले सर्व गोष्टी अदृश्य आणि बाकी आहे सर्व दोषी आणि राग आहेत. स्वत: ला आणि आपल्या संबंध एक गोष्ट, लाटणे नाही.\nअयशस्वी विवाह एक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह आहे घटस्फोटीत नव्हे तर माणूस ���ाही फक्त जाणून घेण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान. तो आपल्या उणीवा आणि आपण एक व्यक्ती म्हणून आहेत अटी येणे आपण सक्ती. आपण शुल्क घेऊन आणि आपण बदलू इच्छित की आपले व्यक्तिमत्व अद्वितीय वैशिष्ट्य वर काम सुरू करण्यास सक्ती करते.\nआपण काय घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करण्यापूर्वी जाणून पाहिजे\nरॉयल चॅलेंजर्स च्या Flickr प्रवाह द्वारे\nभारतात अजूनही एक मुख्यत्वे आदरणीय देश आहे. या देशात महिला दररोज नवीन ग्राउंड ब्रेकिंग आहेत तरी, पुरुष वर्चस्व समस्या अजूनही भारतात प्रचलित आहे. सर्वात घटनांमध्ये, महिला सार्वजनिकरित्या घाबरली आहेत करताना मनगट वर एक चापट मारणे बंद करा. हे तसेच घटस्फोट घटना transcends.\nआपण अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह खुले आहेत, तर, फक्त ती अनेक उत्तम गुण तिच्या अनुभव आकार आहेत की आहे हे लक्षात ठेवा. येथे आपण बद्दल माहिती हवी आहे की काही गोष्टी अशा घटस्फोटीत स्त्रीशी लग्न आधी आहेत.\n1. कमी आनंद शोधणे ही एक कला आहे\nघटस्फोटीत महिला सोपे नाही. कारण उपलब्ध पैसे निम्मे आहे राहणीमान पडणे आणि खर्च काढणे.\nच्या द्या ज्योती चटर्जी बाबतीत. तिचे पती सोडा आणि त्याच्या शिक्षिका सह राहतात ठरवले तेव्हा, ती टिकून अर्थ नाही. मात्र, ती घेऊ शकत नाही की गोष्टी भरपूर होते. एक एअर कंडिशनर सारखे सुटी किंवा गरजा एक लक्झरी झाले.\nती म्हणते, \"त्यापैकी काहीही गरजा, मी टेबल वर अन्न ठेवणे पुरेसे पैसे होते विचार. पण ... एक घटस्फोट जसे भावनिक क्षोभ एका वेळी, एक प्राणी काही करू शकता आपण तुझ्या विश्वासाने तुला बरे दु: ख हलके\".\nघटस्फोटीत महिलांना जीवन जगू आणि अधिक मिळविण्याचे थोडा अजून प्रयत्न कमी खर्चिक मार्ग शोधण्याचे कला प्राविण्य शेवट. हे उत्तम गुण खरोखर आहेत\n2. काम आणि मुलाला दोन्ही व्यवस्थापकीय भरपूर लागतात\nघटस्फोट एक मूल तेही उग्र असू शकते. एक मूल दोन एक घटस्फोट फाइल्स तेव्हा, मुलाच्या जग कारण त्याने / तिने आता एकमेकांना प्रेम नाही सर्वात प्रेम करतो दोन लोक असलो मंदी येते. हे मूल करते, कोण भीती वाटायला लागली आहे, बंडखोर, राग आणि कदाचित उदासीन, त्याच्या भावना बाहेर काम. हे मुलाला पालक सर्व लक्ष देणे आवश्यक आहे तेव्हा वेळ आहे.\nएक मूल एक घटस्फोटीत स्त्रीशी अतिरिक्त जबाबदारी घेऊन अनेक भूमिका आहे. दळणे असे; कार्यालयात चांगली कामगिरी, घरगुती कामे करत आणि एकाच वेळी मुलाला काळजी. या सर्व व्यवस्थापकीय आणि तरीही वर बाहेर येत या महिला वाचतो करते काय आहे.\n3. सामाजिक कलंक मात करण्याची क्षमता\nभारतात घटस्फोट संबंधित काळिमा अत्यंत waned आहे तरी, तरीही प्रचलित आहे. घटस्फोटीत महिला अजूनही वर्षाव पाहिले जातात, कधी कधी त्यांच्या स्वत: च्या कुटुंबातील सदस्यांच्या. अशा घटस्फोटीत स्त्रीशी प्रभावीपणे एक सामाजिक वाळीत टाकलेला मनुष्य होतो, आणि तिने स्वत: ची मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना नाही आपले स्वागत आहे.\nमात्र, या सर्व द्वेष प्रत्यक्षात एक स्त्री खरे स्व शोधण्यासाठी आणि तिच्या तिच्या स्वत: च्या उजव्या चांगले होण्यासाठी ढकलणे आणि तिच्या स्वत: च्या अटींवर जीवन जगत सुरू मदत. तुम्ही बघू शकता एक घटस्फोटीत स्त्रीशी नाही उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात पदार्पण आहे\nनमुना घटस्फोटीत विवाह जुळवणी प्रोफाइल वाचा\n4. मानसिक मजबुती कायम\nघटस्फोट एक व्यक्ती तोडल्या. हे परत मिळवा आणि जीवन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्ती लागतो. वेळा आहेत, एक घटस्फोट नंतर, जे दरम्यान एक स्त्री उदासीनता गंभीर भाग ग्रस्त कदाचित.\nमात्र, वेळ, अगदी दिवस होणारा दूर आठवणी मध्ये चालू. एक स्त्री, कोण तिच्या आयुष्यात अशा कठीण काळातून जातो, मजबूत आणि अधिक स्वतंत्र असल्याचे बाहेर वळते.\n5. ती तसेच कथा तिच्या बाजूला आहे\nभारतातील लोक महिला वस्तू नुकसान आहेत घटस्फोट या हास्यास्पद कल्पना आहे आणि त्यांनी पुन्हा लग्न करू नये, असे. ते एक स्त्री तिच्या नवऱ्याने तिला सोडून तर एक पूर्वकल्पित कल्पना आहे, तिला चुकीचे आहे.\nसहजगत्या निष्कर्ष वर उडी मारणारा कोणीही मदत करते. प्रत्येक नाणे दोन बाजू आहेत. तो कोणत्याही निष्कर्ष येथे आगमन आधी कथा दोन्ही बाजूंना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वास्तवात, नाही नुकसान वस्तू आहेत, फक्त नुकसान अपेक्षा.\n6. ती समाजात एक ओझे नाही\nभारतीय समाजात मुख्यत्वे घटस्फोटित आणि त्यांना महिला वेगळे आणि निष्ठूरपणे त्यांना हाताळते दृश्ये. घटस्फोटीत महिला लाज पाहिले आणि एक त्रास भरपूर आहेत.\nजेणेकरून लोक कोण विचार होते असेल की घडते एका महिलेच्या मित्र स्वत अंतर सुरू स्त्री पासून. विवाहित मित्र काय त्यांना करावे माहित नाही आणि डिनर आमंत्रणे अप कोरडे.\nसिंगल मित्र त्यांना कमी अदृश्य म्हणून या संदर्भात बरेच चांगले आहेत. तिचे पती सामान्य मित्र भ��टल्याचा एक स्त्री बाजू निवडून आणि तिच्या ऐवजी तिच्या पतीसोबत अस्तर मित्र सामोरे असू शकते.\n7. stepchildren सामोरे कसे जाणून घ्या\nएक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह तेव्हा stepchildren येत शक्यता फार वास्तव आहे. आपण एक मूल एक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह असाल तर, तो सावत्र मुलगा किंवा मुलगी वेळ देणे महत्वाचे आहे आणि दु: खी जागा. मध्ये stepchildren समाविष्ट घरगुती कामे ते कुटुंबाचा एक भाग सारखे वाटत की.\nहे महत्वाचे आहे एक स्थिर मैत्री राखण्यासाठी आपल्या stepchildren सह. तो घाई करू नका, त्यांना आपण खुली काही वेळ द्या. लक्षात ठेवा, संवाद आपल्या stepchildren सह परिपूर्ण संबंध येत गुरुकिल्ली आहे.\nएक stepparent आणि सावत्र मुलगा किंवा मुलगी संबंध खूपच आव्हानात्मक आहे. मात्र, आपण दोरीने ओढणे मुलांना एक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह असाल तर, आपण आपल्या नवीन कुटुंब दीर्घकालीन आनंद आणि सुरक्षा stepchildren सह एक चिरस्थायी संबंध तयार कसे जाणून आवश्यक आहे.\nअशा घटस्फोटीत स्त्रीशी भरपूर जातो. एकाकीपण आर्थिक त्रास सामाजिक stigmas आणि बरेच काही. सर्व घटस्फोटीत स्त्रीशी इच्छित समजून आणि आपल्या समर्थन आहे. जबाबदारी घेणे, तिच्या वाटेकरी आणि शक्य प्रेम होते म्हणून तिच्या वाटत करा. तिने मागील लग्न एक मूल आहे, तर, मुलाला घरी वाटत आणि शक्य तितक्या आरामदायक करा. आपण प्रेम विषयावर काळजी करून शक्य तितक्या कर्णमधुर आपल्या घरी करा. तिच्या खुली सर्व प्रयत्न करा आणि तिच्या सुरक्षित वाटत करा आणि सुरक्षित.\nघटस्फोट दर अलीकडच्या काळात भारतात गेले की दिले, एक घटस्फोट लग्न आधी वेळ त्याच्या फक्त एक बाब एक नॉन-समस्या होतो. शेवटी \"आपला आत्मा आत अगदी सवोर्त्तम वादळ टिकून करण्याची क्षमता आहे, आणि नंदनवन नेहमी आढळू शकते–अगदी एक चक्रीवादळ मध्यभागी–आपण पहायला इच्छुक आहेत तर\".\nएक घटस्फोटीत स्त्रीशी विवाह एक पाप नाही. सामाजिक दबाव मध्ये निष्कर्ष किंवा गुहेत जाणे नाही. योग्य गोष्ट करा\nभारतात घटस्फोट – सर्व काही आपल्याला माहित पाहिजे\n17 आयोजित विवाह फायदे\nमध्ये-कायदे राहण्याची व्यवस्था विवाह केल्यानंतर\nघटस्फोटीत किंवा नाही, आपल्या शोध प्रारंभ करण्यासाठी आपला रणवीर Logik प्रोफाइल तयार पती साठी आपल्या छान बायोडेटा तयार करा विनामूल्य\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखभारतीय पुरुष डेटिंग: चांगले, खराब, आणि कुरुप\nपुढील लेखभारतात होळी – एक जबरदस्त आकर्षक Instagram टूर\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nदुसरा विवाह – अंतिम मार्गदर्शक (बोनस वारंवार विचारले जाणारे प्रश्न सह + फिर्याद टिपा)\nबौद्ध विवाह परंपरा – पूर्ण मार्गदर्शक\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:06:13Z", "digest": "sha1:IIRI2WJDX5YNQYU7W7GMJIAIV3DPWOGD", "length": 6883, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 27, 2018\nमुंबई- : हार्बर रेल्वे मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर मानसरोवर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. हार्बर लाईनवरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत.\nहार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानकावर ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या दीड तासापासून ही वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे कामाच्या घाईत घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठ�� मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nसध्या वायर दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. पण वाहतूक सुरू होण्यासाठी दुपारचे 12 किंवा 1 वाजतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर आता हार्बर मार्गाने प्रवास करत असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या आणि मगच प्रवास करा.\nTags: #हार्बर रेल्वे मार्गावरिल #वाहतूक ठप्प\nउजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगत्या सौरप्रकल्पासाठी महावितरण कंपनीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात.\nगेल्या वर्षभरापासून रखडलेल्या वेतन आयोगावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब करत, कर्मचार्यांना नववर्षाची भेट दिली\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/6/Article-on-Satyakis-prowess.html", "date_download": "2019-03-26T09:08:21Z", "digest": "sha1:ZGJU3ZUBI36D3MGINJS634SAOJEZY4SZ", "length": 8956, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " सात्यकीचा पराक्रम सात्यकीचा पराक्रम", "raw_content": "\nपूर आलेल्या नदीसारखा सात्यकी कौरवांच्या सैन्यात घुसत होता. तो अर्जुनाहून जराही कमी नव्हता. दुर्योधनाने त्याला थोपविण्यासाठी दगडफेक करणारे सैनिक सात्यकीकडे पाठवले.\nसात्यकी हा सत्यक याचा पुत्र. वृष्णी घराण्यातला, यादव कुळातला राजा. त्याचे ‘युयुधान’ असेही नाव होते. त्याने अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकून घेतली आणि अर्जुनाने त्याला अनेक दिव्य अस्त्रांची माहिती दिली. त्यामुळे तो युद्धात अर्जुनाहून अधिकच पारंगत होता. द्रोण हे जाणून होते, म्हणून त्यांनी सात्यकीला वाटेत अडवून अर्जुनाची निंदा केली. ते म्हणाले, “सात्यकी, तुझा ग��रू महापराक्रमी अर्जुन मला प्रदक्षिणा घालून आणि मला पाहून भेकडासारखा आपली पाठ दाखवून पळून गेला. आता तू पण आपल्या गुरूचीच री ओढणार का” त्यावर सात्यकी म्हणाला, “आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्यातच शिष्याचे भले असते. माझे गुरू जर भेकड आहेत, तर मलापण तसेच वागायला आवडेल” त्यावर सात्यकी म्हणाला, “आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल ठेवून जाण्यातच शिष्याचे भले असते. माझे गुरू जर भेकड आहेत, तर मलापण तसेच वागायला आवडेल” असे म्हणून सात्यकीने पण अर्जुनासारखी रथातून द्रोणांभोवती प्रदक्षिणा घातली आणि तो व्यूहाकडे निघून गेला. हे पाहून द्रोण संतप्त झाले, ते त्याचा पाठलाग करू लागले.\nसात्यकीने आपल्या सारथ्याला सांगितले, “लवकर चल, द्रोण आपला पाठलाग करीत आहेत. मला त्यांच्यात वेळ न घालवता अर्जुनाची मदत करायची आहे. तू मला राधेयाच्या समोर घेऊन जा.” त्याने राधेयाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. समोरून कृतवर्मा आला. पण, सात्यकी लढत राहिला. त्याने आपल्या चुलत भावाला कृतवर्माला जखमी केले. त्याचा सारथी मारला. इतक्यात हत्तींचे सैन्य घेऊन जलसंध त्याला आडवा आला. सात्यकीने आता हत्तींचे मुडदे पाडायला सुरुवात केली. रक्ताचे पाट वाहत होते.सात्यकीने जलसंधाचे मुंडकेच उडवले. दुर्योधन आणि द्रोण त्याचा पाठलाग करत होते. त्याने दुर्योधनाचे ध्वज तोडले. रथाचे घोडे ठार केले. दुर्योधन तिथून पळून गेला. पुन्हा कृतवर्मा समोर आला. त्याने सात्यकीचा सारथी जखमी केला. सात्यकीने लगाम हातात घेऊन रथ सावरला आणि तो एका हाताने लढत राहिला. त्याच्या बाणांनी कृतवर्मा पण बेशुद्ध पडला. द्रोण पुढे आले, त्याने द्रोणाचे घोडे आणि सारथी जखमी केले. त्यांचे घोडे उधळले. ते नाद सोडून व्यूहाचे रक्षण करण्यासाठी परत गेले.\nसात्यकीला सुदर्शन आडवा आला. तो खूप शूर होता. पण, सात्यकीने त्यालाही ठार मारले. हे पाहून भीम आणि त्याचे पुत्र आनंदित झाले. कौरवांचे सैन्य आता भीमाऐवजी सात्यकीला घाबरू लागले. सात्यकीने अगणित नरसंहार करून हा दिवस गाजवला. त्याने द्रोण, कृतवर्मा, जलसंध अशा मातब्बर योद्ध्यांचा पराभव केला. दुर्योधनालाही पळ काढावा लागला. जिथे अर्जुन होता, तिकडे सात्यकीला पोहोचायचे होते. सर्वांनी सात्यकीला अडविण्याचा यत्न केला. पण, तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “एखाद्या नदीसारखे हे कौरवांचे सैन्य मला गिळून टाकण्यासाठी येत आहे. पण, मी त्यांच्याशी असा लढेन की माझे गुरू अर्जुन यांना माझा अभिमानच वाटेल. पाडवांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्या प्रेमाची परतफेड मला करायची आहे. त्या दुर्योधनाला मी दाखवून देईन की, विजय त्याला दुरापास्तच आहे. या अत्यंत दुर्गुणी आणि हावरट माणसाला मी धूळ चारेन. मी कृष्णाचा चुलत भाऊ आहे आणि अर्जुनाचा शिष्य आहे, हे सर्वांना आज पटेल. शत्रूच्या सैन्याची आज कशी दाणादाण उडते ते तू पाहा,” असे म्हणून सात्यकी अक्षरश: तुटून पडला. दुर्योधनाचे पण घोडे उधळले. त्याचा सारथी जखमी झाला. द्रोणांप्रमाणेच दुर्योधनाचे घोडे त्याला घेऊन उधळले आणि सात्यकीचा मार्ग मोकळा झाला. पूर आलेल्या नदीसारखा सात्यकी कौरवांच्या सैन्यात घुसत होता. तो अर्जुनाहून जराही कमी नव्हता. दुर्योधनाने त्याला थोपविण्यासाठी दगडफेक करणारे सैनिक सात्यकीकडे पाठवले. पण, त्याने आपल्या बाणांनी त्यांचे तुकडे तुकडे केले. (क्रमश:)\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:15:34Z", "digest": "sha1:SC4VS6MSAGKY75TY7FDE63AEWA2WCIC7", "length": 5335, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रांस्वा मोर्याक - विकिपीडिया", "raw_content": "\n११ ऑक्टोबर, १८८५ (1885-10-11)\n१ सप्टेंबर, १९७० (वय ८४)\nफ्रांस्वा शार्ल मोर्याक (फ्रेंच: François Charles Mauriac; ११ ऑक्टोबर १८८५ - १ सप्टेंबर १९७०) हा एक फ्रेंच लेखक, कवी व पत्रकार होता. मोर्याकला १९५२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\nपार लागेरक्विस्ट साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८८५ मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/50years-experience-in-2minutes/", "date_download": "2019-03-26T08:54:47Z", "digest": "sha1:4QCY6RQXZA3MCAA7C3GQQS6AALABV6LF", "length": 15157, "nlines": 136, "source_domain": "yashwantho.com", "title": "५० वर्षांचे अनुभव – २ मिनिटात वाचा! - Yashwantho", "raw_content": "\n५० वर्षांचे अनुभव – २ मिनिटात वाचा\nआज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगीन ज्यात माझे स्वतःचे काही अनुभव आहेत, काही मला माझ्या गुरूंकडून, आई-वडिलांकडून, काही मित्रांच्या आईवडिलांकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी आहेत. यातलं बरचसं मी अजूनही शिकतोच आहे, अजूनही काही गोष्टी पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत, पण ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे नक्की.\n“आयुष्य सोप्पं नाही, आणि ते सोप्पं नसावही\nतुम्हाला नशिबाने खूप ठोकर दिल्या असतील, बऱ्याचदा तुमचे प्रयत्न १००% असून सुद्धा हवा तसा रिजल्ट आला नसेल. होतं असं बऱ्याचदा. पण एक ऐका. त्या जाळ्यात प्लीज तुम्ही अडकू नका. जाळ.. ज्यात तुम्ही स्वतःला कमकुवत समजता (तुम्ही कमकुवत नाही आहात.). त्यातून बाहेर या.\nह्या जाळ्यात अडकल्यावर तुम्हाला नशिबाला कोसण्याचं मन करेल. पण थांबा त्यातून बाहेर या. आता तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचाय.. “माझ्यासाठी ‘यश’ मिळवणं म्हणजे नक्की काय आहे त्यातून बाहेर या. आता तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचाय.. “माझ्यासाठी ‘यश’ मिळवणं म्हणजे नक्की काय आहे\n.. ठीक आहे ना, पैसा असू शकतो एखाद्याचं ‘यश’.\nकदाचित कुणासाठी प्रसिद्धी म्हणजे यश असेल, कुणासाठी गुण्यागोविंदाने नांदणारं एकत्र कुटुंब असेल, तर कुणासाठी दुसऱ्यांना मदत करण असेल. एखाद्याला संन्यासी बनू वाटत असेल. ‘यश’ काहीही असू शकतं.\nरोज स्वतःला हा प्रश्न विचारत रहा. .. “माझ्यासाठी ‘यश’ मिळवणं म्हणजे नक्की काय\nआणि हो दर वेळी तुमचं उत्तर सारखंच असेल असं नाही (अशी सक्ती देखील नसावी). तुम्हाला ते बदलण्याचा पुरेपूर हक्क आहे.\nबस्स.. एक ध्यानात ठेवा, तुम्ही स्वतःला जे काही उत्तर देता त्याला साजेल अशी पावलं उचलायला घ्या. कामाची बांधणी तशी करा.\nअशा गोष्टी करन टाळा ज्या तुम्हाला तुमच्या विचारांच्या (तुमच्या उत्तरांच्या) विरुद्ध नेतात.\nआपल्याला बऱ्याच गडांवर स्वतःच्या नावाचे झेंडे गाडायचे आहेतच. पण त्या आधी तुमच्या गडांची यादी बनवा\n“म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ‘आपलं यश आपण स्वतः ठरवायचंय’ (दुसऱ्यांनी नाही) आणि मग त्या दिशेने चालायला लागायचं.”\nयासाठी लागणाऱ्या गोष्टी रोजच्या वेळापत्रकात सामाविष्ट करायच्या, त्या गोष्टी लक्षपूर्वक अमलात आणायच्या.\nआता, ह्या क्षणाला,तुम्ही कुठे पोहचू शकत नाही ह्यासोबतच, तुम्ही आता कुठे आहात हे देखील तितकंच महत्वाच आहे. तुम्हाला ती पहिली पायरी ओळखायची आहे, जी तुम्हाला तुमच्या ओळखी पर्यंत घेऊन जाईल.\n‘मला माहितीय मी कोण आहे’ हि पहिली पायरी आहे, असं तुम्हाला वाटेल. पण नाही.\n‘मला माहितीय मी कोण नाहीय’ हि आहे ती पहिली पायरी.\nहि नको असलेल्या गोष्टींना काढून टाकण्याची प्रक्रिया आहे\n‘मी कोण नाही आहे’, हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, तेव्हा तुम्हाला ‘मी कोण आहे’ ह्याचं उत्तर आपोआप मिळू लागेल.\nतुमचे मित्र, ज्यांच्या सोबत तुम्ही फिरता टाईमपास करता, जर का त्यांच्यासोबत असताना तुमच्यातला ‘बेस्ट’ माणूस बाहेर येत नसेल. कारण ते खूप चुगल्या करतात (कारण काहीही असेल). आणि तुम्हाला नक्की माहितीय कि हे असे मित्र अडचणीच्या वेळी तुमच्या सोबत नसणारच आहेत.\nतो सासू-सुनांची भांडण दाखवणारा टिव्ही, जो तुम्हाला खाली खेळायला-फिरायला जायच्या वेळी तुमची पाठ सोडत नाही. (जेवण आटोपलं कि यावं जरा फेरफटका मारून.) किंवा ते हॉटेल मधलं महागडं (पौष्टिक नसलेलं) जेवण जे कधी तरी तुम्हाला भविष्यात जडणाऱ्या व्याधींचं कारण ठरणार आहे. तुम्ही लठ्ठ होणार आहात.\nती तशी माणसं, त्या गोष्टी, त्या सवयी ह्यांना वेळ देणं बंद करा. खूप सोप्पंय. तिथे जाणं टाळा.\nजेव्हा तुम्ही हे कराल, त्यांच्यासोबत वेळ घालवणं बंद कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी थोडा जास्त वेळ काढू शकाल. आणि अशा खूप जागा (गोष्टी) आहेत ज्या तुमच्यासाठी (तुमच्या स्वप्नांसाठी) ‘पौष्टिक’ आहेत. जिथे तुम्हाला आनंदी वाटतं. का ह्याचं कारण.. तुम्ही तुम्हाला नको असलेल्या गोष्टी ओळखल्या आणि थांबवल्या.\nत्या सवयी, ती माणसं, त्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्यातला ‘स्व’ शोधण्यासाठी पोषक नव्हत्या, त्यांना तुम्ही मागे सोडलत\nसोप्पंय, ज्याप्रमाणे जास्त पर्याय मिळाले कि आपण गोंधळून जातो, फोकस विसरून बसतो, त्यातलाच हा प्रकार आहे. नको त्या गोष्टी गोळा करून साठवून ठेवणं बंद करा. थोडक्यात तुमचे पर्याय कमी करा.\nएकदा का हे तुम्हाला जमलं कि जे काही तुमच्या पुढे असेल, त्या सर्व महत्त्वाच्याच गोष्टी असतील.\nआपण स्वतः कोण आहोत याची पडताळणी करण अवघड आहे, म्हणून त्या फंद्यात कधी पडायचंच नाही असं नाही, असं करून नाही चालत. थोडा वेळ शांत बसा. थोडा विचार करा.\nसर्वात आधी ‘तुम्ही कोणी नाही आहात ते ओळखा’ मग नको त्या गोष्टी कायमच्या काढून टाका. तुम्हाला नक्की कुठे जायचंय त्याचा रस्ता तुम्हाला आपोआप मिळेल\nनेहमीच आपण उत्कृष्ट बनण्याचा ‘प्रयत्न’ करतो, उत्कृष्ट बनत नाही\nमहापुरुष बोलून गेलेत, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ मग चला तर ‘उत्कृष्ट शिल्पकार’ बनण्यासाठी त्याच्या अभ्यासाला लागायचंय. ह्यामुळेच आपल्याला ‘यश’ मिळणार आहे.\nआपला आनंद, आपली इमानदारी, मन मोकळं करून हसलेले क्षण, किंवा ते मनाच्या कोपऱ्यात साठवलेले खारट पाण्याचे थेंब, ह्या सगळ्यांना जवळून बघुयात. आणि मग माहितीय का ह्यातून आपल्याला काय मिळेल\nआपल्याला अजून असे क्षण, अशा आठवणी मिळतील, ज्या आपल्याला अजून जवळून अभ्यासता येतील. ‘अभ्यासण’ ह्या शब्दाला ‘कंटाळवाण्या’ नजरेने बघू नका. आपण ह्या सगळ्याकडे एका चांगल्या दृष्टीकोनातून बघायला सुरुवात करू.\nमग त्यात अशाच गोष्टी निवडायच्या आहेत ज्या तुम्हाला हव्या होत्या. अशीच कामं करा जी ‘तुम्हाला’ करायचीयत.\nआपण चुकू, त्या चुकांना पण आपलंसं करा, त्यातून शिका\nअपराधी असल्याची किंवा एखादी चूक केल्याची भावना माणसाला मरण्याआधीच मारते. चूक केलीत.. ठीक आहे.. पान पलटा.. कारण तुमच्या आयुष्याचं पुस्तक तुम्हीच लिहिताय\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nमी गिटार वाजवतो कारण…\n१० गोष्टी यशवंत होण्यासाठी\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/6688-dj-wala-dada-item-song-sung-by-vaishali-mhade-actress-deepali-sukhdeve", "date_download": "2019-03-26T08:30:50Z", "digest": "sha1:BVZUNC5V5RQHXSC5MW5FFANLBEWAFYVW", "length": 7813, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात अभिनेत्री दिपाली सुखदेवे चा भन्नाट डान्स - 'डीजे वाला दादा' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nवैशाली माडेच्या सुमधूर आवाजात अभिनेत्री दिपाली सुखदेवे चा भन्नाट डान्स - 'डीजे वाला दादा'\nPrevious Article व्हॅलेंटाईनच्या महिन्यात 'सावनी रविंद्र' ची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट \nसोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत.\nव्हिडीओ पॅलेस प्रस्तुत आणि राज एक्स्लेन्सी क्रिएशन असलेल्या या गाण्यात नवोदित अभिनेत्री दिपाली सुखदेवे हिने भन्नाट डान्स केला आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे.\nसद्यस्थितीत डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आली असली तरी गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहीलेले गाणे थोडया वेगळ्या धाटणीचे आहे. सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनी 'डिजेवाला दादा' हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केले आहे.\nPrevious Article व्हॅलेंटाईनच्या महिन्यात 'सावनी रविंद्र' ची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट \nवैशाली माडेच्या सुमधूर आवाजात अभिनेत्री दिपाली सुखदेवे चा भन्नाट डान्स - 'डीजे वाला दादा'\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/high-court-chided-upon-railway-on-board-of-ladies-and-handicap/", "date_download": "2019-03-26T08:00:31Z", "digest": "sha1:VYULOORK3PXCIW6KXN5JZQPHVK2TVGFX", "length": 15137, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "महिला, अपंग डब्यांचा माहितीफलक तुम्हाला तरी दिसतो का? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्र���ा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमहिला, अपंग डब्यांचा माहितीफलक तुम्हाला तरी दिसतो का\nमुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील महिला तसेच अपंग डब्याची माहिती सहजासहजी दिसत नसल्याने अनेकदा प्रवाशांचा गोंधळ उडतो. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला आज चांगलेच झापले. महिला, अपंग डब्यांची माहिती देणारा फलक तुम्हाला तरी दिसतो का, अशा शब्दांत खडसावत हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाचे कान उपटले. एवढेच नव्हे तर कोणतीही सबब न सांगता हा फलक स्पष्ट आणि ठळक दिसावा याकरिता आठवडाभरात त्याचा आकार वाढवा असे आदेश न्यायमूर्तींनी रेल्वे प्रशासनाला दिले.\nपिक अवर असताना चार रेल्वे पोलीस कर्मचाऱयांनी अपंगांच्या डब्यात घुसखोरी केली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राहुल शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टाने प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यावेळी सरकारी वकील अॅड. कविता सोळुंके यांनी खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कोर्टाला दिली.\nयाचिकाकर्त्याने अपंग आणि महिला डब्याची माहिती दर्शविणारा फलक दिसत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यावरून हायकोर्टाने संताप व्यक्त करत या डब्यावरील झेब्रासारखे पट्टे काढून टाकण्याचे आदेश दिले. व त्या जागी प्रवाशांना सहज दृष्टिक्षेपास पडतील असे मोठे ठळक माहिती फलक आठवडाभरात लावण्याचे आदेश दिले.\nपरवानगीसाठी दिल्लीदरबारी जाणे थांबवा\nहे माहिती फलक लावण्यासाठी दिल्लीतून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी द्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यावरून फटकारत परवानगीसाठी दिल्ली दरबारी जाणे आता थांबवा, असा टोला रेल्वे प्रशासनाला लगावला तसेच आठवडाभराची मुदत देत याबाबतची सुनावणी तहकूब केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवडाळ्यातील दुर्घटना उत्खननामुळे नाही, प्राथमिक अहवालातील निष्कर्ष\nपुढीलसर्व्हर डाऊनमुळे अकरावी प्रवेश रखडले, अल्पसंख्याक कोट्याने वाट लावली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/urban-naxal/", "date_download": "2019-03-26T07:54:43Z", "digest": "sha1:NIMB6IOXL3NWG5TMILAZ7T76DMCYMLQH", "length": 6174, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Urban Naxal Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…\nही लढाई तुषार दामगुडे किंवा पोलीस दलाची नाही. हे सगळे लोक माझे/पोलिसांचे वैयक्तिक शत्रू नाहीत.\nलिंबू पाणी पिण्याचे हे आश्चर्यकारक फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील\nवैज्ञानिकांना सापडला तब्बल ११ अब्ज वर्षे जुना तारा\nघटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच\nशाहबानो ते शायरा बानो: व्हाया जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण\nविश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची\nव्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत\n“मलाच डास जास्त का चावतात” या प्रश्नाचं विज्ञानाने दिलेलं रंजक उत्तर\nह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही\n“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांचं नशीबच का असतं कुठे चुका होतात\n“भारतीय” पद्धतीने जमिनीवर मांडी घालून जेवल्याने होतात हे ११ फायदे\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग – १)\nभारतातील एकमेव कुटुंब ज्यामध्ये आहेत तब्बल ५ Ph.D. होल्डर्स\nगुप्तहेर संस्था “रॉ”च्या सध्याच्या प्रमुखांचा हा प्रवास सगळ्यांना माहित असायलाच हवा\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nआईन्स्टाईन ला e=mc^2 हे ऐतिहासिक सूत्र कसं उलगडलं “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे “सापेक्षतावाद” नेमकं काय आहे\nअनेक हल्ले झाले, मात्र ह्या मंदिराची वीटही सरकली नाही, हे आहे १२०० वर्ष जुने तनोट देवीचे मंद��र\nआंदोलनकारी, सुरक्षा, मानवी हक्क आणि शस्त्रांचे आधुनिकीकरण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-26T08:01:19Z", "digest": "sha1:VDYI2PCLSTJT7LVWQAHD2X7ZLUWFU2HA", "length": 9103, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मालवण येथे होणा-या सागरी जलतरण स्पर्धेसाठी स्टारफिशचे जलतरणपटू सज्ज ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमालवण येथे होणा-या सागरी जलतरण स्पर्धेसाठी स्टारफिशचे जलतरणपटू सज्ज \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 13, 2018\nठाणे-:मालवण चिवला बीच येथे होत असलेल्या सागरी हौशी जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टसअ‍ॅकॅडमीचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. हे सर्व जलतरणपटू या स्पर्धेसाठी शुक्रवारी मालवण येथे रवाना होणार आहेत. गतवर्षीच्यास्पर्धेत देखील स्टारफिशच्या मयंक चाफेकर या जलतरणपटूने 5 कि.मीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित फिरत्या चषकावर आपले नावकोरले होते. यंदाही हा चषक पटकाविण्यासाठी सर्व जलतरणपटू गेल्या अनेक दिवसांपासून सरावासाठी मेहनत घेत आहेत.\nमालवण येथील चिवला बीचवर 16 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होत आहे.5 कि.मी,3 कि.मी,2 कि.मी,1 कि.मी,500 मीटर अशाविविध गटात ही स्पर्धा होणार असून या सर्व स्पर्धांमध्ये स्टारफिशचे जलतरणपटू सहभागी होणार आहेत. प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुलपुरंदरे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे कसून सराव करीत असूनयंदाही या स्पर्धेत स्टारफिशचे जलतरणपटू यशस्वी कामगिरी करतील असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. या सर्व जलतरणपटूंनाप्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी कोकण पदवीधर मंचाचे आमदार व ठाणे जिल्हा हौशी जलतर�� संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅ ड. निरंजन डावखरेयांनी सर्व स्पर्धकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करुन सर्व स्पर्धक निश्चितच यशस्वी होवून मालवणच्या किल्ल्यावरस्टारफिशचा झेंडा फडकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया सर्व स्पर्धकांना नेहमीच महापौर मिनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारीमहेश राजदेरकर, वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, स्टारफिश स्पोर्टस अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा वैशाली नेरपगारे,सचिव मनोज कांबळे यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते. या सर्वांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या असून निश्चितच स्टारफिशचे सर्वजलतरणपटू निश्चितच ठाण्याचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.\nTags: #सागरी जलतरण स्पर्धेसाठी #स्टारफिशचे #जलतरणपटू सज्ज\n5 व्या राज्यस्तरीय याँगमुडो स्पर्धेत ठाणे जिल्हा संघास घवघवीत यश \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:38:12Z", "digest": "sha1:M5KVSZXHLIWOGL475KL22VAIBJMBOQHQ", "length": 3583, "nlines": 103, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘ती���’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2019-03-26T08:00:22Z", "digest": "sha1:ERPPCBEKN5DYHD7QFNKKCMHSQCAXWYS3", "length": 6377, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:घोडबंदर रोड - विकिपीडिया", "raw_content": "\nही माहिती चुकीची आहे. घोडबंदर रोडची सुरुवात माहीमच्या खाडीवरील पुलापासून होते आणि शेवट घोडबंदरच्या किल्ल्यापाशी होतो. या रस्त्याचे नाव बदलून स्वामी विवेकानंद रोड असे केले असले तरी तो अजूनही घोडबंदर रोड याच नावाने ओळखला जातो. घोडबंदर किल्ल्याच्या जवळ एक घोड्यांची आयात-निर्यात करणारे बंदर होते....J (चर्चा) १४:३८, १० सप्टेंबर २०१४ (IST)\n>>घोडबंदर किल्ल्याच्या जवळ एक घोड्यांची आयात-निर्यात करणारे बंदर होते.... <<\nप्रथमदर्शनी या व्युत्पत्तीला भक्कम आधार/संदर्भाची गरज वाटते. मराठीत घोड हा शब्द थोराड/थोरला या अर्थानेही वापरला जातो. भारत मुख्यत्वे घोडे आयात करणारा देश होता आणि पाच पन्नास घोड्यांच्या आयातीसाठी विशेष बंदराची गरज समजून येत नाही सध्यातरी तर्क पडताळण्याची गरज वाटते, घोड्यांच्या निर्यातीसाठी म्हणून पोर्तूगिजांनी विशेष बंदर उभारले असेल तर एक तशी शक्यता असू शकेल पण त्यासाठी भक्काम संदर्भ हवा असे वाटते. (चुभूदेघे)\nबखर म्हणून मर्यादा लक्षात घेऊनही महिकावतीच्या बखरी बद्दलचा येथील उल्लेख बरोबर असेल तर घोडबंदरची स्थापना १२व्या शतकापर्यंत मागे जाते. या महिकावतीच्या बखर उल्लेखात घेड नावाच्या जमातीचाही उल्लेख येतो. घेड नावही घेडचे घोड झाले नसेल हे ही या क्षणी नेमके पणाने सांगता येत नाही.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) १६:०३, १० सप्टेंबर २०१४ (IST)\nजे, मी स्वत: घोडबंदर रोडवरून अनेक वेळा प्रवास केला आहे. सध्या हा ठाण्यामधील सर्वात मोठा रस्ता आहे. आपण म्हणता तो कोणता तरी वेगळा रस्ता असेल. - अभिजीत साठे (चर्चा) १७:५३, १० सप्टेंबर २०१४ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१४ रोजी १७:५३ वाजता केला ग���ला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/gavali-nomadic-tribes-1115275/", "date_download": "2019-03-26T08:45:17Z", "digest": "sha1:ZBCY25I2LXQQ4HJF3C5QPX3ZVMIFKZFU", "length": 33490, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभावग्रस्त ‘गवलान’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nगवळी ही भटकी जमात आणि तत्सम गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे 'पेसा'\nगवळी ही भटकी जमात आणि तत्सम गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे ते त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत.\n‘‘प न्नास-साठ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले तेव्हा साठ म्हशी आणि शंभर गायींची ‘हेटी’ (स्वत:च्या जनावरांच्या कळपासह संपूर्ण कुटुंबाचा जंगलातला फिरता डेरा) घेऊन आमचे कुटुंब जंगलात वर्षांचे बारा महिने फिरायचे. जंगलात भटकत, दुभती जनावरे सांभाळणे हा आमच्या ‘गवलान’ जमातीच्या लोकांचा परंपरागत व्यवसायच होता. आम्हाला ना घर, ना शेत, ना गाव. जंगलात फिरताना पावसाळ्यात थोडा त्रास व्हायचा, पण तेवढय़ापुरते गवताच्या कुंच्या आणि गवताच्याच झोपडय़ा तयार केल्या जायच्या. जंगलातल्या वेलभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या भरपूर मिळायच्या. काही जण तितर, ससे वगैरेंची शिकार करायचे. जनावरांना जंगलात चारा भरपूर मिळायचा. विक्री करून उरलेल्या दुधाचे तूप करण्यावर तेव्हा जोर होता. एवढी जनावरे सांभाळायला रात्रंदिवस खूप कष्ट करा��े लागायचे. पण मजेत असायचे सगळे. तीन वेळेला पोटभरुन अन्न मिळायचे.. जंगलातल्या इतर लोकांबरोबर मैत्रीची आणि सहयोगी जीवनपद्धती होती. कोणाचे कसलेच बंधन नव्हते. आम्ही म्हणजे जंगलाचे राजेच म्हणा की. गाविलगडचा राजा यादव येऊन येथे बाराव्या शतकात गड बांधायच्या आधीपासून आमचे पूर्वज या जंगलात गुरे घेऊन आले असे आमचे वाडवडील सांगायचे. स्वराज्यात तर आम्हाला जंगलातून हाकलून देण्याचे कायदे केले. जंगलात चरणाऱ्या आमच्या गायी-म्हशी जप्त करून त्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. जंगलाशिवाय तर आम्हाला सहाराच नव्हता. जनावरे चारण्यासाठी जंगलाचा आणि जनावरे एकत्र थांबविण्यासाठीही जंगल-जमिनीचाच आधार होता. तो नष्ट झाला. त्यामुळे आमचे पशुधन नष्ट झाले. मुळातले आम्ही भूमिहीन व बेघर भटके. त्यात सरकारने जगण्याचे आमचे परंपरागत साधनच हिरावून घेतले. आता आमचे जगणे कठीण झाले आहे.’’ अशा आपल्या व्यथा मांडत होत्या वयोवृद्ध महिला जमुनादेवी आणि तुलसादेवी. आम्ही बसलो होतो मेळघाट क्षेत्रातल्या धारणी तालुक्यातील ‘गवलान’ जमातीच्या कच्च्या घरांच्या सादराबार्डी या वस्तीतल्या लोकांच्या बैठकीत.\nसात घाटांचा मेळ असलेले अमरावती जिल्ह्य़ातले मेळघाट हे क्षेत्र डोंगरदऱ्या व जंगलाने भरलेले आहे. अचलपूर, चिखलदरा व धारणी या तीन तालुक्यांत मेळघाट क्षेत्र विस्तारलेले आहे. त्याच क्षेत्रातले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आणि गाविलगड हा ऐतिहासिक किल्ला प्रसिद्ध आहे. सेमाडोह या प्रेक्षणीय स्थळाबरोबर तिथले अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पही प्रसिद्ध आहेत. परंतु अलीकडच्या काळात मेळघाट हे क्षेत्र केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कुप्रसिद्ध झाले ते आदिवासींच्या कुपोषणाबाबत. स्वराज्यातील कायद्यांचा विपरीत परिणाम म्हणून हातातला दुधाचा व्यवसाय गमावलेल्या गवलान जमातीच्या भूमिहीन, बेघर व निरक्षर असलेल्या निराधार लोकांची अवस्था या कुपोषित आदिवासीपेक्षा फारशी वेगळी नाही. पशुधनच नष्ट झाले म्हणून जंगलात फिरणेही बंद झाले. आता गवलान जमात केवळ मेळघाटातल्या डोंगरदऱ्यांतील वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेली आहे. रोजंदारीवर मिळेल ते मजुरीचे, कष्टाचे काम करणे किंवा गुराखी म्हणून ज्यांच्याकडे शेती आहे त्यांची गुरे राखण्याचे काम करणे हा व्यवसाय सध्या चालू आहे. शेतकऱ्यांची किंवा इतर दुग्ध व्यावसायिकांची जनावरे राखण्याची/ सांभाळण्याची कामे मिळाली तर पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात. लोकोपयोगी इतर कसले कौशल्य नाही, खात्रीचे काम नाही आणि कामाचे योग्य दाम नाही अशा बिकट परिस्थितीत हा समाज अभावग्रस्तांचे जीवन जगत आहे. ही जमात मेळघाट क्षेत्र सोडून महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही. मेळघाट क्षेत्रात यांची एकूण लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार असावी असा अंदाज सामाजिक व राजकीय जाणकारांचा आहे. महाराष्ट्राच्या भटक्या जमातींच्या यादीतील गवळी जमातीची तत्सम जमात म्हणून ‘गवलान’ या जमातीची नोंद आहे. मात्र केंद्र शासनाच्या ‘इतर मागासा वर्गीय’च्या यादीत गवळी जमातीची नोंद असूनसुद्धा ‘गवलान’ची नोंद केंद्राच्या मागास वर्गाच्या कोणत्याच यादीत नाही. ती तिथे दुर्लक्षित राहिलेली आहे.\nगवलान जमातीची स्वतंत्र बोलीभाषा असून तिला ‘ब्रज’ असे संबोधतात. त्यांच्यात एकूण चार गोत्र असल्याचे सांगितले गेले. १. ‘कारामांझ गोत्र’ ज्याचा अपभ्रंश ‘कस्तुरे’ असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत चिखलदरा तालुक्यात बिबा या गावी आहे. या कुलदैवताचे नाव आहे, ‘मिठ्ठ्कुंवर तुलसा सत्ती’. (सती गेलेल्या महिलेचे नाव). २. ‘पटोरा गोत्र’ ज्याचा अपभ्रंश पाटोरकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील झलमार गावी आहे. कुलदैवताचे नाव ‘अलजी कुंवर जमुना सत्ती’ असे आहे. (हेही सती गेलेल्या महिलेचे नाव). ३. ‘मेंडकार गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मेटकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत ‘बिजासन माता’, मध्य प्रदेशातील होशिन्गाबादमधील सलकनपूर येथे आहे. ४. ‘मासागोला गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मावसकर असा झाला आहे. चिखलदरा येथील अंबादेवी ही यांची कुलदेवता आहे. या जमातीत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जतो.\nपरंपरेनुसार गवलान जमातीतले लग्न पाच दिवसांचे असते. त्याआधी मुलाकडून मुलीला देज देण्याची पद्धत आहे. किमान एक मण कुटकी (एक प्रकारचे धान्य), पाच किलो उडीद दाळ, दोन किलो मिरची, एक किलो गूळ व तीन किलो तूप एवढे देज तरी दिले पाहिजे. यांच्यात हुंडा पद्धती नाही. मात्र चांदीच्या दागिन्यांबाबत बोलणी होतात. तडिया (बाजूबंद), त्यावर बाखडय़ा, कोदरा (कमरपट्टा), तागली (गळ्यातली कडी), पटली (हातातल्या पाटल्या),पायात चंपक (पैंजणासारखे) आणि पिंज���ी (कडे) इ. दागिन्यांबाबत बोलणी होतात. मात्र सासर व माहेर यांच्या सहकार्याने लग्नात सर्वच दागिने वधूच्या अंगावर घातले जातात.\nलग्नाच्या पहिल्या दिवशी कुलदैवताची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून कोंबडा कापून जेवण बनवले जाते. हे नैवेद्य त्याच कुळातील (म्हणजे त्याच घरातील माणसांनी) लोकांनी खायचे असते. म्हणूनच जेवल्यानंतरचे खरकटे किंवा उरलेले अन्न चांगला खड्डा करून त्यात गाडतात. कुत्रे-मांजरेसुद्धा ते खाऊ शकणार नाहीत याची काळजी घेतली जाते.\nदुसऱ्या दिवशी नवरीच्या क्षेत्रात नवरीसाठी बारा खांबाचा मांडव आणि नवऱ्यासाठी नऊ खांबाचा मांडव तयार केला जातो. ‘खणमातीची पूजा’ म्हणजे गावाबाहेरच्या बोराच्या झाडाची व त्याच्या बुडाजवळील मातीची पूजा करून ती माती एका ‘छिबळी’मध्ये ठेवतात. (छिबळी म्हणजे साधारणपणे तीन ते चार इंच व्यासाचे बांबूच्या काडय़ाचे छोटेसे गोल उघडे भांडे.) ही अशी पूजा करण्याचा मान घरच्या जावई व मुलीचा असतो. सर्वप्रथम ही छिबळी डोक्यावर ठेवून जावई मंडपात संगीताच्या तालावर नाचतो-गातो. जंगलातले ‘बसोड’ जमातीचे लोक ढोलक व पुंगीच्या साहाय्याने संगीत देतात. जावयाचा हा नाच झाला की मग इतर नातेवाईक छिबळी डोक्यावर घेऊन फेर धरतात.\nतिसऱ्या दिवशी मुलाकडचे लोक मुलीसाठी साडी व हळद घेऊन येतात. ही साडी व हळद मिळाल्यावरच मुलगी लग्नासाठी ‘बसते’ म्हणजे लग्नासाठी तयारी दर्शविते. या दिवशी मुलीकडचे लोक ‘मंडा मारणे’चा कार्यक्रम करतात. म्हणजेच नवऱ्या मुलाची थट्टा मस्करी करतात. पाण्यात, चहात मीठ/ मिरची टाकून पाजणे, हातपाय धुण्यासाठी तिखट पाणी देणे इ.इ.\nचौथ्या दिवशी नवरा नवरीला आपापल्या मांडवात स्वतंत्रपणे हळद लावतात. मुलाकडील लोक मुलीच्या मांडवात जाऊन ‘बेली’ची (देवक खांबाची) पूजा करतात. एकमेकास आलटून पालटून आहेर केले जातात. त्यास ‘चिकट देणे’ म्हणतात. या पद्धतीत एका साडीच्या साहाय्याने अनेक महिलांना आहेर केला जातो. आपण एक साडी दिली की आपणास दुसरी येते. ही दुसरी दिली की तिसरी येते. अशा तऱ्हेने आपल्याजवळ एक साडी कायम राहते.\nपाचव्या दिवशी मुला-मुलीला मांडवात आणून आंघोळ घालतात. त्याआधी मुलीच्या भोवती महिला साडय़ा धरून आडोसा निर्माण करतात. मुलीच्या मागे तिच्या लहान बहिणीस किंवा लहान भावास बसवितात. मुलाच्या मागेही त्याचा लहान भाऊ वा बहिणीस बसवितात. मुलामुलीला ‘चिकसा’ लावून आंघोळ घालतात. चिकसा म्हणजे निरनिराळ्या पिठांचे मिश्रण, ज्यात चण्याचे पीठ आवश्यक आहे. आंघोळीनंतर नवऱ्याला लाल रंगाचा जामा आणि नवरीला लाल रंगाचे तूस (लुगडे) नेसवतात. मुलाच्या हातात कटय़ार व शिंदीचा ‘बिजना’ (पंखा) दिला जातो. आंघोळीची जागा सोडून दोघांना मांडवातल्या मोकळ्या जागेत आणले जाते. तिथे जमातीतला निवडलेला एक ‘घट्टीबच्चा’ (लग्न लावणारा प्रौढ व अनुभवी प्रमुख माणूस) असतो. त्याने नवरा-नवरीला समोरासमोर उभे करून त्यांच्या एकमेकांच्या हाताच्या बोटांना बोटे व पायाला पाय चिटकवून हलकेच डोक्याला डोके आपटले की झाले. लग्नानंतर मुलगा मुलीच्या गळ्यात काळीपोत बांधतो. यानंतर सर्वाना लग्नाचे जेवण दिले जाते. जेवणात नांज (भात) आणि सुवारी (पुरी) असणे प्रतिष्ठेचे समजले जाते.\nलग्नानंतर पहिली चार ते पाच वर्षे मुलगा, घरजावई या नात्याने मुलीकडे राहण्याची पद्धत आहे. त्या काळात तो कष्ट करून कुटुंब सांभाळू शकतो असा विश्वास निर्माण झाला की त्याला स्वतंत्र घर करून राहण्यास परवानगी मिळते. धारणी तालुक्यातील ‘टिकली’ गावातील बहुतेक सगळ्या गवलान कुटुंबात ही पद्धत अवलंबलेली दिसते.\n‘‘लगीन काय असतं हेही माहीत नसलेल्या वयात माझं लगीन झालं. १२-१३ वर्साची असेन. काही महिन्यांनंतर उलटय़ा सुरू झाल्या. नजर लागली म्हणून नजर उतरविण्याचे अनेक प्रकार झाले. भूतबाधेच्या संशयाने या बाबाला दाखव, त्या बाबाला दाखव करत २ महिने गेले. नवस-सायासही झाले. माहेरच्यांनी डॉक्टरकडे नेले तेव्हा कळले की मी पोटुशी आहे. पोटात बाळ आहे म्हटल्यावर काहीच कळेनासे झाले. लाज वाटायची. लोकांसमोर यायलाच धीर होईना..’’ हे सांगत होत्या\n२६ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या ३९ वर्षांच्या पिवसादेवी. लहान वयात लग्न केल्यामुळे तब्येतीची खूप फरफट होते. म्हणूनच मुलीचे लग्न सोळाव्या वर्षी केले,असे कौतुकाने त्यांनी सांगितले. या जमातीतील ९० ते ९५ टक्के महिला निरक्षर आहेत. यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे.\nगवळी ही भटकी जमात आणि तिची तत्सम जमात गवलान यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान, स्थानिक पंचायत व्यवस्थेची यांच्याप्रति असलेली अनास्था आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे हे दुबळे लोक त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत. मेळघाट क्षेत्रात विकासाचा विषय निघाला की आदिवासींचा प्राधान्याने विचार केला जातो. ते योग्यही आहे. परंतु तेवढेच मागास मात्र दुर्लक्षित राहिलेल्या या जमातीचा प्राधान्याने अभ्यास व विकास होणे मानवतेचे आणि भारतीय राज्यघटनेची ध्येयपूर्ती करणारे ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/tag/must-read-book/", "date_download": "2019-03-26T08:22:40Z", "digest": "sha1:Y2Y5LL3VZ4F2O2DBSMUDBBLES2F2URLK", "length": 1685, "nlines": 44, "source_domain": "yashwantho.com", "title": "must read book Archives - Yashwantho", "raw_content": "\nहे पुस्तक MUST MUST MUST READ लिस्ट मध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. पुस्तक महाग वाटतंय तर ३-४ जणांनी वर्गणी...\nप्रश्न हीच उत्तरे आहेत\nहे पुस्तक वाचकाला ‘नेटवर्क मार्केटिंग’ मध्ये यशस्वी होण्याचं तंत्र उलघडून देतं. लेखक Allan Pease यांनी मानवी स्�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shree-sai-gatha-part-25/", "date_download": "2019-03-26T08:44:08Z", "digest": "sha1:2YPQNW4JF3TIGL5YKTW63J5YDVKMEOMB", "length": 19692, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "।। श्री साईनाथ ।। भाग २५ वा – दोन पैशांची गोष्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n भाग २५ वा – दोन पैशांची गोष्ट\nसाईबाबांच्या अवतारकार्यातील अनेकविध घटनांकडे पाहिले असता जाणवते की, बाबा केवळ मशिदीत बसूनच त्यांच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तांचा योगक्षेम चालवीत होते. कोण कुठचा, ना ओळखीचा ना परिचयाचा, व्यथा-मनस्ताप आणि संसारदुःखाने गांजलेला गृहस्थ, कुणीतरी सुचविले-सांगितले म्हणून शिर्डीस येत असे आणि बाबांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून समस्यामुक्त होत असे. ज्यांनी कधी साईबाबांचे नाव ऐकले नव्हते, ज्यांना साईबाबांविषयी कसलीही माहिती नव्हती, ज्यांनी साईबाबांना कधी पाहिले देखील नाही अशी माणसे कुणा एखाद्या साईभक्ताच्या शिफारशीवरून वा त्यांना आलेल्या साईंच्या प्रचीतीस ग्राह्य धरून शिर्डीस येत आणि धन्य होऊन परतत.\nसाईंच्या अवतारकार्याची ही फार मोठी खुबी आहे. साईबाबा स्वतःसुद्धा शिर्डीमध्ये अवचितपणे अवतरले. तेथे ना कुणी त्यांच्या नात्याचे होते ना परिचयाचे. बाबा शिर्डीस आले आणि कायमचे स्थिरावले. त्यांच्या चैतन्यमयी अस्तित्वामुळे शिर्डी नामक खेडेगावाचा कायापालट झाला. पंचक्रोशीतही फारसे महत्त्व न राखणारी ही भूमी साईस्पर्शाने ‘पुण्य’भूमी बनली. बाबांचे आगमन झाल्यानंतर काही वर्षांतच अनेक हौशे-नवशे-गवशे, ज्ञानार्थी, आर्त, जिज्ञासू, मुमूक्षू आणि साधकमंडळीदेखील शिर्डीच्या दिशेने धावू लागली. बाबांचे येथे वास्तव्य झाले आणि काही काळातच गावातील बहुतेकांना साईंचा लळा लागला. ज्याला जसजशी प्रचीती येत गेली तसतसा तो साईचरणी लीन झाला. साईंच्या सान्निध्यात राहू लागला. बाबादेखील त्यांच्यापाशी येणाऱ्या भक्ताला कधी काही विचारत नसत. त्यांच्यावर विसंबून आलेल्या भक्तावर आपली प्रेमळ कृपादृष्टी ठेवून त्यास आश्वस्त करीत असत आणि त्याला निश्चिंतपणाने मार्गस्थ करीत असत.\nबाबांनी रीतसर कुणावर अनुग्रह केला नाही वा गुरुमंत्र दिला नाही हे जरी खरे असले तरीही त्यांची निस्सीम भक्ती करणारा त्यांचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी बाबा ��्याला स्वतःपाशी खेचून आणत असत. ‘तुम्ही कुठेही असा, माझे तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. चिमणीच्या पिल्लाच्या पायाला दोरा बांधून त्याला ओढावे तसे मीही माझ्या भक्तांना, ते कुठेही असले तरी ओढत माझ्यापाशी घेऊन येतो.’ एका प्रसंगात तर बाबांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘मी देहात नसलो तरी घाबरू नका. मी तुमच्या नित्य स्मरणात आहे. माझी हाडे माझ्या समाधीमधूनही तुमच्याशी बोलतील.’ बाबा अष्टौप्रहर भक्तांच्या हितामध्येच गुंतून राहत. याच संदर्भातील ही एक कथा.\nखाशाबा देशमुखांची आई राधाबाई साईदर्शनाच्या ओढीने शिर्डीत आली. दर्शन घेतल्यानंतर तिचे बाबांविषयीचे प्रेम अन् श्रद्धा ओसंडून वाहू लागली. साईंना तिने मनोमनी गुरू मानले आणि त्यांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा, परमार्थाचा मार्ग प्रशस्त करून आपल्याला अनुग्रह वा उपदेश द्यावा असा आग्रह धरला. राधाबाई अतिशय वृद्ध होत्या. बाबांवर प्रचंड निष्ठा व श्रद्धा राखून होत्या. जोपर्यंत बाबा अनुग्रह देत नाहीत तोपर्यंत शिर्डी सोडून जायचे नाही असा निश्चय करून सोबत, अन्न-पाण्याचाही त्याग करून साईकृपा व्हावी असा हट्ट धरत्या झाल्या. अशातच तीन दिवस उलटले. अवतीभवतीच्या सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बाई बधल्या नाहीत.\nसाईंचा उपदेश मिळाल्याशिवाय गावी परतायचे नाही हा हट्ट राधाबाईंनी काही केल्या सोडला नाही म्हणून अखेर माधवराव देशपांडे यांनी हा वृत्तांत बाबांच्या कानावर घातला. बाबा कळवळले. त्यांनी लागलीच राधाबाईंना बोलावून घेतले व त्यांना म्हणाले, “आई तू का गं असे केलेस तू का गं असे केलेस का गं जिवाचे हाल केलेस का गं जिवाचे हाल केलेस तुला मरण आठवले का तुला मरण आठवले का अगं मी फकीर आहे अगं मी फकीर आहे मी तुझा लेक. तू माझी आई. अगे, माझा गुरू मोठा अवलिया होता. मी त्याची सेवा करून दमलो पण त्याने मला कधी कानमंत्र दिला नाही. मी खूपदा प्रयत्न केला पण तो बधला नाही. अखेरीस त्याने माझ्याकडे दोन पैसे मागितले. माई, तुला वाटेल की एवढा मोक्षगुरू मग व्यवहारी असल्यागत पैसे का बरं मागतो मी तुझा लेक. तू माझी आई. अगे, माझा गुरू मोठा अवलिया होता. मी त्याची सेवा करून दमलो पण त्याने मला कधी कानमंत्र दिला नाही. मी खूपदा प्रयत्न केला पण तो बधला नाही. अखेरीस त्याने माझ्याकडे दोन पैसे मागितले. माई, तुला वाटेल की एवढा मोक्षगुरू मग व��यवहारी असल्यागत पैसे का बरं मागतो तर तसे नाही. मी त्याला लगेच दोन पैसे दिले. श्रद्धा आणि सबुरी हे दोन पैसे दिल्यावर माझी गुरुमाऊली माझ्यावर प्रसन्न झाली.’’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकाम करण्यापूर्वी संगीत ऐका..\nपुढीलशाळांमध्ये भगवद्गीता होणार सक्तीची पुढल्या अधिवेशनात विधेयक येणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाझा आवडता बाप्पा : माझे बाबा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/delhi-helth-minister-satyendra-jain-shifted-hospital/", "date_download": "2019-03-26T08:33:56Z", "digest": "sha1:PIPZAZH6DTHT47BI6BMWGQS25XSZMSEE", "length": 5670, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धरणे देत असलेल्या आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nधरणे देत असलेल्या आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या सात दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ��णि त्यांचे तीन मंत्री त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.\nया आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nजेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जुन्या आठवणीत रमतात…\nअसा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा : उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/party-protection-movement-in-the-name-of-constitution-ramdas-athavale/", "date_download": "2019-03-26T09:11:30Z", "digest": "sha1:JMZ5SRGVECNMCKMM7WHOS4XVDLV2HYOF", "length": 5485, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संविधानाच्या नावाखाली 'पक्ष बचाव' आंदोलन : रामदास आठवले", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nसंविधानाच्या नावाखाली ‘पक्ष बचाव’ आंदोलन : रामदास आठवले\nमुंबई : विरोधकांकडून प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र रामदास आठवले यांनी संविधान बचाव रॅली काढणारे ‘पक्ष बचाव’ आंदोलन करत आहे अशी टीका केली.\nशेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक व संविधानप्रेमी यांच्यातर्फे संविधान बचाव संविधान रॅली आयोजित करण्यात आली. या बचाव रॅली मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे.\nरामदास आठवले म्हणाले, जोपर्यत मी केंद्रात मंत्री आहे तोपर्यंत संविधान आणि आरक्षणाला हात लावू देणार नाही. येत्या २६जानेवारीला काहींनी संविधान रॅली काढण्याचे ठरविले आहे. परंतु, ही रॅली त्यांचे पक्ष वाचविण्यासाठी आहे. संविधानाच्या नावाखाली ‘पक्ष बचाव’ आंदोलन करण्यात येत आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केली.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nजातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू\nvideo- शिवसेना देशातील सर्व राज्यात निवडणुका लढवणार ; उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/regarding-maratha-reservation-meeting-in-delhi/", "date_download": "2019-03-26T09:09:58Z", "digest": "sha1:FXBBNXM5MHAIJKP25NM2JPBI5A3Y5OXG", "length": 17765, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षणा संदर्भात विनायक मेटेंची एकला चलो रे भूमिका", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nमराठा आरक्षणा संदर्भात विनायक मेटेंची एकला चलो रे भूमिका\nटीम महाराष्ट्र देशा :- मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याच श्रेय घेण्यासाठी अनेक नेते सरसावलेले पाहायला मिळतात त्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे ही आघाडीवर आहे. राज्यभर मराठा मोर्चे काढले गेले त्यासाठी मीच पुढाकार घेतल्याचं मेटे यांनी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं आहे. देशातील आरक्षण चळवळ एकत्र आणण्यासाठी दिल्लीत ऑल इंडिया जॉईट रिझर्वेशन कमिटी स्थापन केल्याची घोषण विनायक मेटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली त्यामुळे राज्याचा लढा देशपातळीवर घेऊन जात मराठा आरक्षणाबाबत मेटेंनी वेगळी चूल मांडली आहे.\nमहाराष्ट्रामधील मराठा, गुजरात मधील पटेल, आंध्राप्रदेश व तेलंगणा मधील कापू समाज, हारियाणा मधील जाट तर राजस्थान मधील गुजर, जाट याच बरोबर अन्य राज्यातील आरक्षण चळवळी मधील नेते मंडळी आज दिल्ली येथे एकत्र आले होते. या बैठकीला महाराष्ट्रातून विनायक मेटे आणि तानाजीराव शिंदे यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा लढा आम्ही राज्यव्यापी केला,जातीय तत्त्वावर आरक्षण न मागता आर्थिक मागास तत्वावर आरक्षण मिळावा यासाठी प्रयत्न केले. आताही आमचा लढा सुरु असून या चळवळीमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी ताकद निश्‍चित मिळेल असही त्यांनी यावेळी सांगितलं.\nशरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय \nदरम्यान महाराष्ट्र देशाने आ. अमरसिंह पंडीत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली- शरद पवार यांच्यावर टीका केली की बातम्या होतात हे तंत्र विनायक मेटे यांना चांगलं अवगत असल्याने त्यांनी शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणासंदर्भात जे मत पुण्यातील महामुलखतीत व्यक्त केलं त्याला मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जोडण्याचा प्रकार केला असल्याचा टोला आमदार अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे त्याच बरोबर विनायक मेटे जर आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत असतात तर मी स्वतः त्यांना पाठिंबा देईन मात्र काही कारण नसताना काही लोकांना पवार साहेबांवर टीका करण्याची सवय लागली आहे त्यांची औकातच काय असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला आहे.\nसरकार मधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा\nआरक्षणासंदर्भातीला शरद पवारांच्या भाष्यावर आ मेटेंनी टीका केली होती यावर आ पंडित यांनी सोशल साईट्स वर खुले आवाहन दिले आहे. ‘विनायकराव एक विनंती करतो तुम्हाला, गल्लीत बसून पेपरबाजी करण्याऐवजी राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये ( विधानपरिषद अधिवेशनात) हिम्मत असली तर एक आवाहन करा आणि सरकारला हे अधिवेशन संपायच्या आत आरक्षण जाहीर करावे, नसता मी वेगळा विचार करेल असे बोलण्याची हिंमत दाखवा, मेटे साहेब,हे तुम्ही करू शक��ार नाहीत कारण तुम्हाला मंत्री व्हायचेय’.\nआमदार पंडितांच्या या आव्हानानंतर आरक्षणाचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या आणि एकला चलोरे ची भूमिका अवलंबनारे मेटे हे आव्हान स्वीकारतात का हे पहाण महत्त्वाचं ठरेल.\nआ. अमरसिंह पंडीत यांची फेसबुक पोस्ट-\nमनसेचे सर्वेसर्वा मा.श्री राज ठाकरे यांनी दिनांक २२ रोजी सायंकाळी जागतिक मराठी अकादमी व बी.व्ही.जी.आयोजित ‘ शोध मराठी मनाचा ‘ या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुलाखत घेतली, ही महामुलाखत उभ्या महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने पाहिली.\nमा.श्री राज ठाकरे यांनी बहुतांश मुद्द्यांना स्पर्श करत अनेक प्रश्न विचारले.वय वर्ष ७५ ओलांडल्यानंतरही अतिशय शांत आणि संयमाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासहित अनेक नेत्यांमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला देत ही मुलाखत झाली. विशेष म्हणजे पवारसाहेबांचे महाविद्यालयीन शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झाले त्याच कॉलेजच्या मैदानावर मा. पवार साहेबांची मुलाखत सुमारे २५ हजार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.\nआजच्या दैनिकामध्ये आमदार विनायकराव मेटे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदर्भात जे विधान केले ते सर्वार्थाने निषेधार्य आहे.मेटेंनी केवळ मराठा समाजाच्या मनात आस्था निर्माण करण्याच्या हेतूने आणि भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.\nआरक्षणाच्या संदर्भात मा. श्री राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की, आरक्षण देऊनही अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, संधी मिळत नाही आणि त्यामुळे युवा पिढी दिवसेंदिवस नाउमेद होत चालली आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया देत पवार साहेब म्हणाले की, गरजूंना आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळायला हवे होते. त्यांनी केलेले भाष्य विशिष्ट समाजाविषयी नव्हते परंतु आज पर्यंत केवळ आणि केवळ मराठ्यांना आरक्षण या विषयावर उभ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मीच नेतृत्व करतो असे मेटे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. मला त्यांची कीव येते.\nमराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून समाजातील काही तरुण मुले मुली हे रस्त्यावर आले..शेकड्याने जमा झाले.. हजारांनी निघाले आणि लाखाने एकवटले हे केवळ विद्यमान राज्यकर्त्यांच्या विरोधात आरक���षणाच्या मुद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी. या मोर्चाचे श्रेय जर विनायकरावजी आपण घेत असताल तर ते चुकीचे होईल.\nया सरकारला आपण पाठिंबा दिलेला आहे किंबहुना विधानपरिषदेचा उमेदवार म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचे नाव आपण आपल्या नाम निर्देशनपत्रात लिहिलेले आहे (भले बाहेर आपण शिवसंग्राम पक्षाचे आमदार म्हणत असाल) त्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारा की मराठ्यांना आरक्षण कधी देणार आरक्षणाचे मोर्चे निघत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सहित सर्व कार्यकर्ते या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर आले होते, हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही.\nविनायकराव एक विनंती करतो तुम्हाला, गल्लीत बसून पेपरबाजी करण्याऐवजी राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये ( विधानपरिषद अधिवेशनात) हिम्मत असली तर एक आवाहन करा आणि सरकारला हे अधिवेशन संपायच्या आत आरक्षण जाहीर करावे, नसता मी वेगळा विचार करेल असे बोलण्याची हिंमत दाखवा, मेटे साहेब,हे तुम्ही करू शकणार नाहीत कारण तुम्हाला मंत्री व्हायचेय…\nअसो,आरक्षणाच्या नावावर पवार साहेबावर चिखलफेक करण्याऐवजी नजीकच्या काळात आपण आपले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार काय दिवे पाजळतात यांच्याकडे ही युवा पिढी लक्ष देऊन आहे.\nविनायक मेटे हे अमरसिंह पंडीतांचे आव्हान स्वाकारतील का\nआमदार पंडितांच्या या आव्हानानंतर आरक्षणाचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या आणि एकला चलोरे ची भूमिका अवलंबनारे मेटे हे आव्हान स्वीकारतात का हे पहाण महत्त्वाचं ठरेल.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nशरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय \nसिंहगडावर नग्न अवस्थेत सन बाथ घेणाऱ्या लतीफ सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-03-26T08:38:19Z", "digest": "sha1:IIWSIDEEUKY6MKOF5NWINWVBLM4MYCGP", "length": 4210, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुआन मोनॅको - विकिपीडिया", "raw_content": "\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून य��� लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/27/Article-on-all-nations-reaction-about-Pulawana-Attack.html", "date_download": "2019-03-26T08:34:42Z", "digest": "sha1:ZE5WD2UKGVYGJ2ZKSQXACR24DMYYML3T", "length": 10054, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकविरोधी जग एकवटले... पाकविरोधी जग एकवटले...", "raw_content": "\nपुलवामा हल्ला, त्यानंतर भारतभरात उसळलेली संतापाची लाट, मंगळवारी भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात केलेले हवाई हल्ले, त्यानंतर जखमी आणि खजील झालेला पाकिस्तान यामुळे दक्षिण आशियातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारताचं वाढतं सामरिक आणि आर्थिक सामर्थ्य लक्षात घेता, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाचे पडसाद हे संपूर्ण आशिया खंडावर उमटताना दिसत असून जागतिक पातळीवरही या तणावांची दखल घेतली जात आहे. या सर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून गेल्या दहा-बारा दिवसांत घेण्यात आलेली समंजस भूमिका लक्षवेधी असून जागतिक पटलावर भारताचं मजबूत होत चाललेलं स्थान अधोरेखित करणारी आहे.\nअमेरिका, रशियासह अनेक प्रमुख देशांनी भारताला दहशतवादविरोधी लढाईत आपला पाठिंबा दर्शवला असून अनेकांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईक-२ चं समर्थनदेखील केलं आहे. चीनने नेहमीप्रमाणे चालढकल केली खरी, मात्र जागतिक दबावापुढे चीनचं काही चाललं नाही. विशेषतः, अमेरिकेने भारताच्या बाजूने उभं राहण्याची घेतलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांत, शीतयुद्ध काळापासून ते अलीकडच्या काही घटनांपर्यंत अमेरिकेने भारत-पाकिस्तान वादात घेतलेल्या भूमिका पाहता, सध्या घडत असलेल्या गोष्टींचं वेगळेपण स्पष्ट होतं. गेली अनेक वर्षं भारत दहशतवादी कारवायांत होरपळून निघाला. दरवेळी भारताने दहशतवादाचा आणि पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घातल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उपस्थित केला. परंतु, अपवादात्मक प्रसंग वगळता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांनी पाकिस्तान विरोधात थेट भूमिका घेण्यास नेहमीच चालढकल केली. सर्जिकल-२ नंतर अमेरिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पाकिस्तानला दहशतवाद रोखण्याबाबत स्पष्ट शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत. पाकिस्तानने आपल्याच भूमीवरील दहशतवाद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, असा इशारा देत अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी पोसले जात असल्याच्या मुद्द्याला मान्यता दिली आहे. शिवाय, अमेरिकेने दिलेली शस्त्रास्त्रे पाकिस्तानला अमेरिकेच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही, अशीही तंबी अमेरिकेने पाकला दिल्याचं वृत्त आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच काही दिवसांपूर्वी ‘भारत मोठी कारवाई करेल’ असा अंदाज व्यक्त केला होता. या सर्व घटना अमेरिकेचे बदललेले प्राधान्यक्रम स्पष्ट करतात.\nअर्थात, अमेरिकेने असं काही केलं म्हणून हुरळून जाण्याची मुळीच गरज नाही. आज पाकिस्तानसह संपूर्ण पश्चिम आशियात जो काही सावळागोंधळ सुरू आहे, त्या पापात अमेरिकेचाच तर मोठा वाटा आहे. शिवाय, पाकिस्तानबाबत अमेरिकेचं आजचं कडक धोरण उद्या राहील, याचीही शाश्वती नाही. आज चीनला शह देण्यासाठी अमेरिकेला आशियामध्ये भारतासारखा साथीदार हवा आहे. भारताचं रोज वाढत चाललेलं सामर्थ्य पाहता, चीनला रोखण्यासाठी भारत अमेरिकेला जवळ हवा आहे. ही एक संधी मानून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला उघडं पाडण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी या संधीचा फायदा करून घ्यायला हवा. चीनसारखा बेभरवशाचा आणि आतल्या गाठीचा शत्रू शेजारी असणं आणि तो जागतिक पातळीवर महत्त्वाच्या भूमिकेतही असणं, ही झाली भारताची दुसरी अडचण. चीनला सध्या जागतिक दबावापुढे झुकत पाकिस्तानविरोधी भूमिका घ्यावी लागली असली, तरी ती कायम राहील असं नाही. जैश-ए-मोहम्मदवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत आणलेला ठराव चीनमुळे बारगळला, हे आपण पाहिलंच आहे. त्यामुळे पाकिस्तान विषयात काहीही करत असताना शेजारी चीनच्या हालचालींकडेही बारीक लक्ष ठेवायला हवं. दुसरीकडे, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान इ. देशांचा पाठिंबादेखील स्पष्टपणे भारताच्या पारड्यात पडल्याने भारता���ी बाजू अधिक मजबूत झाली आहे. जैशवर बंदी घालण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला असून भारताच्या परराष्ट्रनीतीचा हा मोठा विजय मानला जात आहे. फ्रान्स हा सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचा देश असल्याने त्याच्या या कृतीला मोठं महत्त्व आहे. आता यासोबत भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं आणि उघडं पडण्याची मोहीमदेखील यशस्वी ठरताना दिसते आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Chief-Minister-Parrikar-condition-is-stable/", "date_download": "2019-03-26T08:12:15Z", "digest": "sha1:WAQZM2AOE4Y3MEGKTVT5J2USDULFRTUV", "length": 6396, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर\nमुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर\nअन्नातून विषबाधा झाल्याने मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत. डॉ. पी. जगन्नाथ यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’वर उपचार सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.\nराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असतानाच मुख्यमंत्री पर्रीकर अचानक आजारी पडल्याने राज्यातील भाजप नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, पर्रीकर यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’चा आजार असून ते येत्या दोन दिवसांत पुन्हा कार्यालयात दाखल होतील .पर्रीकर यांना लिलावती इस्पितळात गुरूवारी सकाळी दाखल केले. त्यांचे दोन्ही पुत्र व सुरक्षारक्षकही त्यांच्यासोबत आहेत.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे मुंबईला दाखल झाले आहेत. गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई, मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर ��सेच भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी मुंबईला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nपंतप्रधान मोदींकडून प्रकृतीबाबत विचारणा\nमुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनाच खास फोन करून विचारणा केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही पर्रीकर यांना फोनवर संपर्क साधल्यानंतर पर्रीकर यांची प्रकृती लवकर सुधारावी, असा संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनीही ‘लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत आहे’ असा संदेश आपल्या ट्विटरवर टाकला आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Permission-for-coal-handling-to-MPT/", "date_download": "2019-03-26T08:09:59Z", "digest": "sha1:2ZQTVWMP6LHGLLQXLQKFG3THTENIHIF7", "length": 5000, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एमपीटी’ला कोळसा हाताळणीची परवानगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › ‘एमपीटी’ला कोळसा हाताळणीची परवानगी\n‘एमपीटी’ला कोळसा हाताळणीची परवानगी\nगोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ‘मुरगाव पतन न्यास’ला (एमपीटी) दरमहा एकूण 0.8 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) कोळसा हाताळणीसाठी परवानगी देण्यात आली. ‘मे. साऊथ वेस्ट पोर्ट लि.’ (जेएसडब्ल्यू) आणि ‘मे. अदानी मुरगाव पोर्ट टर्मिनल प्रा. लि.’ या दोन्ही कंपन्यांना दरमहा चार लाख टन कोळसा हाताळण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स यांनी दिली. मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या 133 व्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.\nमार्टिन्स म्हणाले की, ‘जेएसडब्ल्यू’ला याआधी कोळसा हाताळणीला देण्यात आलेली परवानगी जानेवारी-2018 मध��ये मागे घेण्यात आली होती. आता मंडळाने ही बंदी मागे घेताना ‘जेएसडब्ल्यू’ला नव्याने परवानगी दिली आहे. त्यांना वर्षाला 55 लाख टन कोळसा हाताळणीची परवानगी होती. हे प्रमाण 48 लाख टन करण्यात आले आहे. मात्र,‘जेएसडब्ल्यू’च्या विरुद्ध असलेला खटला सुरूच राहणार आहे. तसेच ‘अदानी’लाही आधी वार्षिक 52 लाख टन कोळसा वाहतुकीची असलेली मर्यादा कमी करून ती महिन्याला चार लाख टन करण्यात आली आहे. डॉल्फिन जेटीवर आणि बर्थ क्रमांक 10 आणि 11 वर कोणत्याही कोळसा हाताळणीला परवानगी देण्यात आली नाही.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ban-on-paper-tourist-waterfall-in-Ratnagiri/", "date_download": "2019-03-26T08:55:09Z", "digest": "sha1:JJTRZXULPFDUC2XBLODJU5GARWC3KFPH", "length": 7035, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बंदी कागदावर, पर्यटक धबधब्यावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Konkan › बंदी कागदावर, पर्यटक धबधब्यावर\nबंदी कागदावर, पर्यटक धबधब्यावर\nतालुक्यातील रानपाट येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. दरम्यान, काही अतिउत्साही पर्यटक प्रशानाचा बंदी आदेश झुगारून या धबधब्यात उतरत असल्याने येथे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उक्षी येथून जाणारे पर्यटक रेल्वे मार्गावरून जात असल्याने पर्यटक जोखीम पत्करुन या धबधब्याकडे जात आहेत.\nशासन दरबारी नोंद असलेल्या रानपाट कडा येथील धबधबा बारमाही वाहतो. याच धबधब्यावर उक्षी येथून जाण्यास मार्ग असल्याने त्याला उक्षीचा धबधबा असेही संबोधण्यात येते. कोकण रेल्वेने प्रवास करताना लाजूळ आणि रानपाट या दोन भुयारी मार्गाच्या मधोमध असणारा हा धबधबा प्रवाशांचे लक्ष आकर्षित करतो. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उक्षी पेक्षा रानपाट मार्गे जाताना येथे जाणे अधिक सुरक्षित ठरते. येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील झाडी तोडून हा मार्ग अधिक सुरक्षित केला आहे.\nराजापूर तालुक्यातील सवतकडा येथील धबधब्यावर पर्यटक अडकल्याची घटना घडल्यावर जिल्हाधिकारी यांनी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यात बंदी घातली आहे. मात्र, येथे येणारे काही अतिउत्साही पर्यटक हा बंदी आदेश झुगारून पाण्याच्या प्रवाहात उतरत आहे. येथे एक होमगार्ड तैनात करण्यात आला आहे. त्याच्याकडून येथे येणार्‍या पर्यटकांना सूचना देण्यात येतात. मात्र, त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही पर्यटक पाण्यात उतरत आहेत. त्यामुळे येथे बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी रानपाट सरपंच स्मिता गोनबरे यांनी केली आहे.\nजिल्हा प्रशासनाने धबधब्यावर बंदी घातल्यानंतर पंचायत समितीमार्फत धोकादायक धबधबे असणार्‍या ग्रामपंचायतींना धोक्याची सूचना देणारे फलक त्या ठिकाणी उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करताना रानपाट ग्रामपंचायतीने असे सूचना फलक उभारले होते. परंतु, कोणीतही हे फलक फाडून टाकले असून, याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सरपंच स्मिता गोनबरे आणि पोलिस पाटील सुनील गोनबरे यांनी सांगितले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sindhudurg-heavy-rain-continue/", "date_download": "2019-03-26T08:12:03Z", "digest": "sha1:RCMLFV3LLTOJCOSFCE6RD54KZO76ZGAV", "length": 8497, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुसळधार सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Konkan › मुसळधार सुरूच\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवला असून, मंगळवारीही जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आले असून नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. या धुवाधार पावसामुळे ठिकठिकाणी मार्ग ठप्प होऊन, बाजारपेठांमध्ये पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले. डामरे-गावठणवाडी येथील सौ. माधुरी मधुकर सावंत (वय 55) या महिलेचा ओहोळाच्या पुरात वाहून मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nमुंबईसह कोकणात पावसाचे धुमशान सुरू असून सातत्याने पाऊस कोसळत असल्याने नदीनाल्यांना पूर आले आहेत. मंगळवारी माणगाव आणि बांदा बाजारपेठांत पाणी घुसल्याने व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. तसेच काही प्रमाणात नुकसानही झाले. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथे झाड पडल्याने दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर सावंतवाडी-कोलगाव-काजरकोंड पूल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवार सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत नॉनस्टॉप पाऊस कोसळत होता. यामुळे घरे, गोठे, रस्त्यांवर झाडे, फांद्या पडून नुकसानीच्या घटना सुरूच आहेत. येत्या दोन दिवसात तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी होण्याची शक्यता असून जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nजिल्ह्यात गेल्या चार दिवसांत सरासरी 250 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात जून अखेर सुमारे 31 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन नुकसानीच्या घटना घडलेल्या असताना आजही जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीचा आकडा निश्‍चित नाही.\nजिल्ह्यातील नदी पातळी धोकादायक\nगेल्या चार दिवसातील या सततच्या धुवाँधार पावसामुळे सिंधुदुर्गातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये तिलारी नदी धोका पातळी 43.600 मीटर, इशारा पातळी 41.600 मीटर, आजची पातळी 38.50 मीटर, कर्ली नदी धोका पातळी 10.910 मीटर, इशारा पातळी 9.910 मीटर, आजची पातळी 6.2 मीटर, वाघोटन नदी धोका पातळी 10.500 मीटर, इशारा पातळी 8.500 मीटर, आजची पातळी 3.10 मीटर अशी नद्यांच्या पातळीची स्थिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे.\nनुकसानीची माहिती अपडेट नाही\nठिकठिकाणी झालेल्या पडझडीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही नुकसानीची ‘अपडेट’ नसल्याचे चित्र सध्या आहे. जिल्ह्यातील तलाठी, अधिकारी वर्ग सातबारा संगणीकरणाच्या कामात गुंतल्याने या अतिवृष्टीमध्येही नुकसानीचा पंचनामा करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नुकसानग्रस्त अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Congress-office-bearers-held-custody-in-Bhiwandi/", "date_download": "2019-03-26T08:28:12Z", "digest": "sha1:6KUC52ICOUPYWU7AIS5NLNBLNFECZFXY", "length": 6658, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिवंडीत काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात\nभिवंडीत काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात\nभिवंडी शहरातील समदनगर भागात 20 जून रोजी मध्यरात्री संशयास्पद स्थितीत फिरणार्‍या दोघांना स्थानिक युवकांनी भिवंडी पोलिसांच्या मदतीने पकडले. या दोघांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक बाबी उघड होत असून, पोलिसांनी त्यासाठी शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करत काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक तथा माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी, माजी नगरसेवक अलिमुद्दीन बक्कन सिद्दीकी, अशफाक सिद्दीकी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या दिवसभर सुरू असलेल्या चौकशीत असंख्य बाबी समोर येत असल्याने भिवंडीतील राजकीय वर्तुळात यामुळे एकच खळबळ माजली आहे.\nभिवंडी शहर पोलीस स्टेशन क्षेत्रातील समदनगर परिसरात मोहम्मद साजीद निसार अन्सारी (30, रा. किडवाई नगर-शांतीनगर) व मोहम्मद दानिश मोहम्मद फारुक अन्सारी (20, रा. नागांव रोड-शांतीनगर) हे दोघे 20 जून रोजी दुपारपासून संशयास्पद फिरत होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सुद्धा सदर युवक परिसरात आढळून आल्याने स्थानिक युवक कल्लन याने शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत इतर युवकांच्या मदतीने संशयास्पद फिरणार्‍या दोघांना हटकले असता त्यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या युवकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून विदेशी बनावटीच्या 9 एमएम व 7.65 एमएम पिस्तूल, तीन मॅगझिन व 15 जिवंत काडतुसे आढळून आली.\nयाप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे मोहम्मद साजीद निसार अन्सारी व मोहम्मद दानिश मोहम्मद फारुक अन्सारी यांच्या विरोधात भारतीय शस्त्र कायदा कलम 3(25), 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. या दरम्यान या आरोपींचे मोबाईल सीडीआरसह प्रत्यक्ष चौकशीत धक्कादायक बाबी उघड झाल्याने पोलिसांनी या दोघांविरोधात भादंवि कलम 115, 120 ब, 307 प्रमाणे नवीन गुन्हा नोंदविला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Karnatakas-patients-grew-in-Miraj-Civil/", "date_download": "2019-03-26T08:11:11Z", "digest": "sha1:ONSSS4QRGPJW3XEVKMHMYZYFSVPE7O4K", "length": 8242, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरज ‘सिव्हिल’मध्ये कर्नाटकचे रुग्ण वाढले | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › मिरज ‘सिव्हिल’मध्ये कर्नाटकचे रुग्ण वाढले\nमिरज ‘सिव्हिल’मध्ये कर्नाटकचे रुग्ण वाढ��े\nमिरज : जालिंदर हुलवान\nआर्थिकदृष्ट्या मागास आणि गरजू रुग्णांचा आधार असलेल्या मिरजेतील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) सांगली जिल्ह्यापेक्षा कर्नाटकातीलच रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी मिळणार्‍या वैद्यकीय सेवेच्या कोट्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथे आजही डॉक्टरांकडून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी दिली जाते आणि काही डॉक्टर खासगी रुग्णालयातही प्रॅक्टिस करतात, अशा तक्रारी आहेत. रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन वारंवार बंद असते.\nमिरज ही आरोग्यपंढरी समजली जाते. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असणारे व सर्वाधिक रुग्णालये असणारे हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. सन 1962 मध्ये येथे शासकीय रुग्णालय व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याहस्ते या जागेचे व भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी एकूण 80 एकर जागा देण्यात आली होती.\nहे रुग्णालय सुरू झाल्यानंतर गोरगरीब व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळाला. या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे 600 ते 750 आणि आंतररुग्ण विभागात सुमारे 200 ते 250 रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात.\nगरजूंच्यादृष्टीने आणि मिरजेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही शासकीय संस्था आहे. येथील अनेक विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. अनेक कर्मचारी गायब असतात. परिणामी जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावरच कामाचा भार जास्त पडतो. काही डॉक्टर खासगी रुग्णालयात काम करतात. काही जणांची तर खासगी रुग्णालये उघडपणे सुरू आहेत, अशा तक्रारी आहेत.\nरुग्णालयातील सर्व लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. त्यांचा वापर हा अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी होतो. लिफ्ट बंद असल्यामुळे जिने चढून जाताना रुग्णांचे हाल होतात. औषधांचा अधूनमधून तुटवडा असतो. रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना ही औषधे बाहेरून आणावी लागतात. रुग्णालयाच्या परिसरामध्ये सुरू करण्यात आलेले ठेक्याचे औषध दुकान बंद करण्याची मागणी रुग्णांकडून वारंवार केली जात आहे.\nजेनेरिक औषधांसाठी शासनानेच पुढाकार घेतला आहे. पण शासकीय रुग्णालयात अशा जेनेरिक औषध दुकानांची गरज असताना ते सुरू का होत नाही, असा सवाल होतो आहे. खासगी रुग्णालयांमध्ये होणार���‍या अत्याधुनिक तपासण्या, औषधोपचर, तज्ज्ञ डॉक्टर अशी सर्व प्रकारची यंत्रणा येथील शासकीय रुग्णालयात आहे.\nपण या सर्व यंत्रणेचा गोरगरिबांना किती फायदा होतो, हा प्रश्‍न आहे. सीटीस्कॅनचे मशीन आहे. तसा फलकच रुग्णालयात लावण्यात आला आहे. पंधरा दिवसांपासून हे मशीन बंद असल्याचे काही कर्मचार्‍यांनीच सांगितले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rajnath-singh-nrcassam-rajyasabha-135453", "date_download": "2019-03-26T08:56:28Z", "digest": "sha1:SL47EZ77WDYQPR7PR4OOS5MWAOIBACSK", "length": 13311, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajnath singh on NRCAssam in rajyasabha कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नाही- राजनाथ सिंह | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nकुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नाही- राजनाथ सिंह\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nएनआरसी मुद्यावरून सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरात वादविवाद सुरू आहेत. या वादविवादांना शांत करण्यासाठी आज (ता.03) केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा काही अंतिम निर्णय नाही आणि हा शेवटचा ड्राफ्टही नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nनवी दिल्ली- एनआरसी मुद्यावरून सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरात वादविवाद सुरू आहेत. या वादविवादांना शांत करण्यासाठी आज (ता.03) केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा काही अंतिम निर्णय नाही आणि हा शेवटचा ड्राफ्टही नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.\nत्याचबरोर, एनआरसी हे देशाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. कुठल्याही देशाची जनसंख्या किती आहे हे जाणून घेणे ही त्या देशाची वास्तविक जिम्मेदारी असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. दिवंगत राजी�� गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, त्यावर्षी म्हणजेच 1985 साली एनआरसीची प्रक्रियेला सुरवात झाली होती आणि ती अपडेट करण्याचा निर्णय 2005 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना घेण्यात आला.\nराजनाथ सिंह म्हणाले की, एनआरसी पूर्ण प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे. त्याचबरोबर, हा काही फायनल ड्राफ्ट नाही, एनआरसीमध्ये पूर्ण निष्पक्ष चौकशी होईल. कुठल्याही भारतीय नागरिकांवर अन्याय होणार नाही. एनआरसीच्या मुद्यावरून विरोधकांनी आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे.\nLoksabha 2019 : राजनाथसिंहांनी केली आठवले स्टाईल 'कविता'\nनवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'चौकीदार' या शब्दावरून रामदास आठवले स्टाईल कविता सादर केली. संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 : काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्याने भाजपच्या कपिल पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा\nवज्रेश्वरी (बातमीदार) - सेना भाजपच्या युतीनंतर तिकीट वाटपाच्या मुद्यावरून भिवंडी लोकसभा मतदार संघ राज्यभर चर्चेचा मतदार संघ ठरला होता. त्यामुळे...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोट��फिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/shiv-sena-vs-bjp-in-maharashtra-2-1638623/", "date_download": "2019-03-26T08:46:04Z", "digest": "sha1:XPTCMUVCT6IUQWCCPQ4XSNMEHV2CNWCC", "length": 16334, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shiv Sena vs BJP in Maharashtra | सत्ताधारी की विरोधक? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nप्रश्नांवर आक्रमक व्हा आणि सरकारला धारेवर धरा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)\nसंसद तसेच विधिमंडळात लोकांच्या प्रश्नांवर आक्रमक व्हा आणि सरकारला धारेवर धरा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदार-आमदारांना दिला आहे. ही भूमिका विरोधी पक्षाने घेतली असती तर आश्चर्य वाटले नसते; पण केंद्र आणि राज्याच्या सत्तेत भाजपबरोबर मांडीला मांडी लावून बसायचे आणि त्याच वेळी विरोधही करायचा, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका झाली. गेली साडेतीन वर्षे शिवसेना सत्तेत असली तरी काँग्रेस वा राष्ट्रवादी या विरोधकांपेक्षा आक्रमक विरोधकांची भूमिका शिवसेनाच बजावीत आहे. १४४चा जादूई आकडा गाठणे शक्य होत नसल्याने भाजपलाही शिवसेनेचे ओढणे गळ्यात घेण्याशिवाय पर्याय नाही. साराच एकूण गोंधळ. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात रिमोट कंट्रोल आपल्या हाती असल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच सांगत आणि तसे सरकारला करण्यास भाग पाडत. सध्याच्या सरकारमध्ये भाजप शिवसेनेला फार काही महत्त्व देत नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांचे परस्पर निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतले जातात. शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे जिल्हे बदलण्यात आले. असे असले तरी कर्जमाफीचा निर्णय शिवसेनेमुळेच घेण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांनी केला आहे. सरकार आपल्या कलाने चालते, हे दाखविण्याचा उद्धव यांचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपकडून महत्त्व दिले जाते, असे शिवसेनेचे म्हणणे असल्यास सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचा आदेश ठाकरे यांना का द्यावा लागला याचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल. शिवसेनेने अलीकडेच स्वबळाचा नारा दिला आहे. लोकसभेच्या २५, तर विधानसभेच्या १५० जागा जिंकण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी दौऱ्यात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असा दावा ठाकरे करीत आहेत. सत्तेतून बाहेर पडायचे तेव्हा बाहेर पडू, पण तोपर्यंत सत्तेत राहून जनतेची कामे करू, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. सरकारच्या घोषणांवर जनता विश्वास ठेवणार नाही, अशी पुष्टीही ठाकरे यांनी जोडली आहे. ठाकरे असे म्हणत असले तरी या सरकारमध्ये ठाकरे यांचा पक्षही भागीदार आहे. तोंडी विरोधी पक्षाची भाषा आणि सत्ताही सोडवत नाही, अशी एकूणच अवघडलेली अवस्था ठाकरे यांची झालेली असावी. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी सादर करण्यास सरकारला भाग पाडा, असा आदेशही ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया आगामी निवडणुकीपर्यंत चालू ठेवण्याची भाजपची योजना स्पष्टच आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय त्याचा राजकीय लाभ भाजपला मिळणार नाही. ठाकरे यांनी कितीही मागणी केली तरी भाजपकडून या मागणीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. केंद्र व राज्य सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री भाजप मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात; पण कधी भाजपच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला टोकाचा विरोध केल्याचे अनुभवास आले वा चर्चाही झालेली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादी पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करीत असे. या तुलनेत शिवसेनेचा सरकारमधील आवाज क्षीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीनुसार मुख्यमंत्री फडणवीस हे विरोधक तसेच मित्रपक्षाला फार काही महत्त्व देत नाहीत. यामुळे भाजप सरकारला धारेवर धरा, असा आदेश ठाकरे यांनी देऊनही त्याचा उपयोग किती होईल हा प्रश्न उरतोच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/310-crores-rs-for-nagpur-metro-rail-project-1643034/", "date_download": "2019-03-26T08:41:11Z", "digest": "sha1:L5ZV2RSYX3ISQEA5E7W6JIQRAL5AXBV7", "length": 16778, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "310 crores rs for Nagpur Metro Rail Project | मेट्रो रेल्वे, मिहानसाठी घसघशीत तरतूद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nमेट्रो रेल्वे, मिहानसाठी घसघशीत तरतूद\nमेट्रो रेल्वे, मिहानसाठी घसघशीत तरतूद\nगोरेवाडा, स्मार्ट सिटी योजनेलाही निधी\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगोरेवाडा, स्मार्ट सिटी योजनेलाही निधी\nनागपूरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ३१० कोटी तर मिहानसाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. य���मुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प १४ वर्षांहून अधिक वर्षांपासून सुरू झाला आहे. परंतु अजूनही हवी तशी भरारी घेतली नाही. गोरेवाडा आणि स्मार्टसिटी योजनेसाठीही निधी देण्यात आला आहे.\nअर्थसंकल्पात राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ४४० कोटींची तरतूद करम्यात आली. त्यात नागपूर मेट्रो रेल्वेचा वाटा हा ३१० कोटींचा आहे. मेट्रोने मागितलेल्या ८५० कोटी रुपयांपैकी ३१० कोटी रुपये महामेट्रोला मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्य सरकारने मेट्रोच्या निधीत ५० कोटींनी वाढ केली आहे.\nदरम्यान येथील जमीन विविध शैक्षणिक, वैद्यकीय शिक्षण संस्था वितरित करण्यात आली आहे. मिहानमध्ये कन्वेशन सेंटर आणि मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. मिहान-सेझमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून उद्योजकांना भूखंड देण्यात येत आहेत. मिहान परिसरात सुविधा केंद्र आणि परिसराचा विकासाठी हा निधी खर्च केला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अलिकडे घेतलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात नागपूरच्या विकासात महत्वाची भूमिका असणाऱ्या मिहान प्रकल्पासाठी ४०६६ कोटींचे सामंजस्य करार केलेआङेत. तसेच आता अर्थसंकल्पात मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रू. तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मिहान मध्ये १० हजार च्या वर रोजगार निर्माण होतील, असा दावा केला जात आहे.\nजयसिंग चव्हाणांच्या प्रस्तावाची दखल\nदिव्यांगांसाठी मोबाईल स्टॉल व स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक मदत करावी याबाबत नागपुरातील दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाणा यांनी दिलेला प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी स्वीकारला असून अर्थसंकल्पात दिव्यांगांना मोबाईल स्टॉल उभारुन देण्यासाठी २५ कोटींची आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चव्हाण यांना अर्थमंत्री मुंनगंटीवार यांनी अर्थसंकल्पापूर्वी बोलावून एका बठकीत दिव्यांगांसाठी काय तरतूदी करायला हव्या याबाबत सूचना मागितल्या होत्या. चव्हाण यांनी दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीकडे लक्ष वेधले होते. मोबाईल स्टॉल उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. तसेच दिव्यांगांना स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आíथक मदत व्हावी असाही प्रस्ताव दिला होता.त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसून आल्याने च्हाण यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाकरिता अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत या प्राणीसंग्रहालयातील ‘इंडियन सफारी’चे काम पूर्ण झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे आयेाजित बैठकीत अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. या निधीमुळे हे काम पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १ ते ३१ जुलै २०१८ या दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटनासाठी १२० कोटी, बफर क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसाठी १०० कोटी, संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमासाठी ५४ कोटी ६८ लाख, वनक्षेत्रात वनतळे व सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी ११ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासाकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासाठी ४० कोटी व अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग ब्रँडिंग करुन विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-03-26T08:03:55Z", "digest": "sha1:QEM64HQ6T5ENE2PA3WK7GGMKQHXROUE5", "length": 9351, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कैलास मानसरोवर आणि विदेशातील हिंदू दैवते याविषयी भव्य छायाचित्र प्रदर्शन – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकैलास मानसरोवर आणि विदेशातील हिंदू दैवते याविषयी भव्य छायाचित्र प्रदर्शन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 4, 2018\nनाशिक: नाशिक येथील स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. यांच्या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दि.06 एप्रिल 2018 पासून मंगळवार दि.10 एप्रिल 2018 पर्यंत “कैलास मानसरोवर आणि विदेशातील हिंदू दैवते” या विषयावर माहितीपूर्ण असे भव्य छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.कैलास मानसरोवराबद्दल भाविकांच्या मनात अनेक समज-गैरसमज असतात. ते दूर होवून त्यांना त्या स्थळांबद्दलची संपूर्ण व योग्य ती सचित्र माहिती उपलब्ध व्हावी हा या प्रदर्शनाच्या मागचा उद्देश असून भारताबाहेरील विविध देशांमधील पुरातन हिंदू मंदिरांची माहितीसुद्धा या छायाचित्र प्रदर्शनामार्फत प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चौधरी यात्रा कंपनीच्या सहकार्याने स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टने अशी अनेक प्रदर्शन महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आयोजित केली असून त्याचा लाखो लोकांनी लाभ घेवून उपयुक्‍त माहिती मिळविलेली आहे.हे प्रदर्शन श्री अरण्येश्‍वर महादेव मंदिर, खारेगांव तलावाशेजारी, प्रेमनगर समोर, जुना मुंबई-पुणे मार्ग, कळवा, ठाणे येथील बेसमेंट हॉलमध्ये दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. सदर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अरण्येश्‍वर महादेव मंदिराचे प्रमुख श्री प्रशांत रामचंद्र बुबेरा यांच्या हस्ते शुक्रवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विदेशातील अनेक पुरातन मंदिरांची माहिती तर मिळणार आहेच शिवाय कैलास मानसरोवरातील व तेथील परिक्रमेतील विविध स्थळांची इत्यंभूत माहिती छायाचित्रांसह पहायला मिळणार आहे.तेव्हा या अभूतपुर्व संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वहिंदू चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य श्री.सुनिल सोनवणे व चौधरी यात्रा कंपनीचे चेअरमन प्रेमचंद चौधरी, संचालक चतुर्भुज चौधरी, महेंद्रपाल चौधरी व ब्रिजमोहन चौधरी यांनी केले आहे.\nगैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी धनादेशाऐवजी,ऑनलाईन वीजबील भरावे: महावितरणचे आवाहन\nब्रह्मांड येथे स्थानिक नगरसेविका सौ. कविता सुरेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून हायमास्ट, विश्रांती कट्टा तसेच धबधबा यांची कामे करण्यात आली. त्याचे उटघाटन आमदार संजय केळकर साहेब यांच्या हस्ते झाले.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-03-26T08:00:18Z", "digest": "sha1:RWA7J2NNLXBVII5F6LDR2WH5IZVRNZNP", "length": 6520, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दोनेत्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nदोनेत्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २६,५१७ चौ. किमी (१०,२३८ चौ. मैल)\nघनता १७४.३ /चौ. किमी (४५१ /चौ. मैल)\nदोनेत्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Донецька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. दोनेत्स्क ओब्लास्तच्या आग्नेयेला रशिया देश तर दक्षिणेला अझोवचा समुद्र आहेत.\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोपिल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१७ रोजी १८:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:00:02Z", "digest": "sha1:7ZUO4LIPOX5N5KC5AHUPB2BE44KOSFYZ", "length": 4973, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ऑस्ट्रेलियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► ऑस्ट्रेलियामधील नद्या‎ (१ प)\n► ऑस्ट्रेलियामधील शहरे‎ (८ क, १५ प)\n\"ऑस्ट्रेलियाचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44840068", "date_download": "2019-03-26T09:29:42Z", "digest": "sha1:SK34ECWDL4MHPTHJUOZJGEYJZ2HZOTR3", "length": 19586, "nlines": 146, "source_domain": "www.bbc.com", "title": "'मला 63व्या वर्षी कळलं की माझे वडील फॉर्म्युला 1 चॅंपियन होते आणि मी कोट्यधीश झालो' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'मला 63व्या वर्षी कळलं की माझे वडील फॉर्म्युला 1 चॅंपियन होते आणि मी कोट्यधीश झालो'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nरुबेन हुआन वॅझकेझ हे 57 वर्षांचे होते. रिटायरमेंटच्या वयाला टेकलेले असताना ते अर्जेंटिनाची राजधानी ब्येनोज आयरीझच्या एका हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते.\nएके दिवशी तिथं आलेला एक पर्यटक रुबेनना म्हणाला, \"तुम्ही अगदी अर्जेंटिनाचे फॉर्म्युला 1 चॅंपियन हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यासारखे दिसतात.\"\nत्या पर्यटकाने त्यांना हेदेखील सांगितलं की \"फॅंगिओ यांना एक मुलगा होता. तो अंदाजे तुमच्याच वयाचा असला असता. तुम्हीच तर नाही ना तो\nफॅंगिओ यांनी वर्ल्ड ड्रायव्हर चॅंपियनशिप पाच वेळा जिंकली होती. त्यांचा विक्रम नंतर जर्मनीच्या मायकल शुमाकर यांनी मोडला होता. 1995 साली फॅंगिओ यांचं निधन झालं.\nFIFA World CUP 2018 : मैदानावर आणि मैदानाबाहेर उद्भवले हे वाद\nमलिष्का म्हणते, 'खड्डे जात, धर्म किंवा भाषा विचारत नाहीत'\nजेव्हा रुबेन यांनी हे ऐकलं तेव्हा ते फॅंगिओ यांच्या ग्लॅमरस जगापासून दूर होते आणि एक खूप वेगळं आयुष्य जगत होते.\nआधी रुबेन राजधानीच्या 350 किमी दक्षिणेस असलेल्या पिनामार शहरात राहत होते. 1990 साली रेल्वेतली नोकरी गेल्यावर ते हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करू लागले.\nप्रतिमा मथळा हुआन मॅन्युएल फॅंगिओ\nरुबेन यांना त्या व्यक्तीने फॅंगिओ यांच्याबद्दल सांगितल्यानंतर विशेष काही वाटलं नाही. कारण तसं काही असू शकेल, अशी शक्यता त्यांना वाटली नाही. पण त्यांनी त्यांची आई कॅटलिना बेसिली यांना याबद्दल विचारलं.\nसुरुवातीला कॅटलिना यांनी नकार दिला. पण पाच वर्षांनंतर त्यांच्या पतीचं निधन झालं, तेव्हा त्या���नी रुबेन यांना खरं काय ते सांगितलं.\nमुंबईची टायटॅनिक : 40 फुटांची लाट उसळली आणि 700 लोकांसह 'रामदास' बुडाली\n'आधी शिक्षण, नंतर लग्न' म्हणत तिनं थांबवला स्वत:चा बालविवाह\nफॅंगिओ आणि कॅटलिना अल्पकाळासाठी एकमेकांच्या प्रेमात होते. त्याच अधुऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रुबेन असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीनं रुबेन यांना सांभाळलं ते तुझे वडील नाहीत, असं रुबेन यांना अखेर त्यांच्याच आईकडून कळलं.\nबेसिली आणि फॅंगिओ यांचे प्रेमसंबंध 1940 साली फुलले. काही काळीसाठी पतीपासून दूर गेल्यानंतर त्या फॅंगिओच्या सहवासात आल्या. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या.\nरुबेन यांना त्यांनी सर्व हकिगत सांगितल्यावर रुबेन यांनी वकिलाचा सल्ला घ्यायचा ठरवलं. बेसिली यांनी त्यांच्या मुलाची मदत करण्याचं ठरवलं. त्यांनी रुबेन यांचे वडील म्हणून फॅंगिओ यांचं नाव नोंदवलं. त्यानंतर दीर्घकाळासाठी कायदेशीर लढाई झाली.\n2012 साली बेसिली यांचंही निधन झालं. त्यावेळी त्या 103 वर्षांच्या होत्या.\nरुबेन जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना असा संशय यायचा की त्यांचं आणि फॅंगिओ यांचं काही नातं आहे. फॅंगिओ यांच्या प्रमाणेच रुबेन यांचा जन्म ब्येनोस आयरीझ भागातल्या बालकार्समध्ये झाला होता. एवढंच नव्हे तर किशोरवयात रुबेन यांनी फॅंगिओ यांच्याकडे नोकरीही मागितली होती.\n\"जेव्हा रुबेन माझ्याकडे आले आणि म्हणाले मी फॅंगिओचा मुलगा आहे, तेव्हा मला त्याबद्दल काहीच शंका नव्हती. त्या दोघांमध्ये इतकं कमालीचं साम्य होतं,\" असं रुबेनचे वकील मिग्वेल एँजल पियरी सांगतात.\nत्यावेळी रुबेन यांचं वय 63 वर्षं होतं आणि त्यानंतर त्यांना पुढील 13 वर्षांसाठी कायदेशीर लढा द्यावा लागला.\nसर्वांत आधी त्यांना DNA पुरावे गोळा करणं भाग होतं. त्यासाठी 2015 साली फॅंगिओच्या कबरीतून त्यांचा DNA नमुना घेण्यात आला आणि तब्बल दोन वर्षांनंतर तपासणीतून स्पष्ट झालं की फॅंगिओ हेच रुबेन यांचे वडील आहेत. त्यानंतर रुबेन यांनी आपलं नाव बदलून रुबेन हुआन फॅंगिओ असं ठेवलं.\nखात्री पटावी म्हणून तपासात कोणतीच कसर बाकी ठेवण्यात आली नाही - अगदी त्या दोघांच्या आवाजाचे नमुनेही एका अमेरिकेच्या संस्थेमार्फत मॅच करण्यात आले.\nशेवटचा टप्पा होता तो मुलगा म्हणून फॅंगिओ यांच्या संपत्तीवर दावा करण्याचा. फॅंगिओ यांच्या नावे पाच कोटी डॉलरची संपत्ती आहे. फॅंगिओंचे वकील त्यांची जमीन, गाड्या आणि इतर मालमत्तेची यादी करत आहेत.\nएवढंच नव्हे, फॅंगिओ यांच्या नावाचा आता एक ब्रॅंड आहे. त्यातून त्यांना किती महसूल मिळतो\nफॅंगिओ यांच्या मृत्यूनंतरचा वारसदार म्हणून रुबेन यांना जाहिराती आणि ब्रॅंडच्या महसुलाचा योग्य तो वाटा मिळणार, असा निर्णय कोर्टाने दिला.\n\"ही न्यायलयीन लढाई दीर्घकाळ चालली. पण एकदा मला कळलं की मीच फॅंगिओंचा मुलगा आहे, तेव्हा मला खात्री पटली होती. माझी खरी ओळख जगाला पटल्याचा आता मला आनंद आहे. आणि एका महान फॉर्म्युला 1 चँपियनचा मी मुलगा आहे, याचा अभिमान वाटतो,\" असं ते सांगतात.\nरुबेन आता 76 वर्षांचे आहेत. त्यांना तीन मुलं आणि सात नातवंडं आहेत. आता ते निवृत्त झाले आहेत आणि आपण कोट्यधीश आहोत, याबद्दल त्यांना फारसं काही वाटत नाही.\n\"मला याविषयी फारसं बोलायला आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो, जे काही झालं ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला माझी ओळख मिळाली आणि हे सर्व योग्य पद्धतीनं झालं,\" ते सांगतात.\nरुबेन यांचे ताजे फोटो पाहिलेत तर त्यांच्यात आणि हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यात खूप साधर्म्य आढळून येतं.\nट्रॅकच्या बाहेर फॅंगिओ यांनी प्रकाशझोतात राहणं टाळलं. अधिकृतरीत्या तरी त्यांना मूल नव्हतंच.\nपण नुकत्याच झालेल्या DNA चाचणीतून रुबेन यांना आणखी एक भाऊ असल्याचं स्पष्ट झालंय. ऑस्कर 'काचो' फँगिओ नावाचे त्यांचे भाऊ त्यांच्यापेक्षा वयानं 4 वर्षं मोठे आहेत.\nतरुण वयात काचो फॉर्म्युला 3 ड्रायव्हर होते. ते आणि त्यांची आई फॅंगिओ यांच्यासोबत राहायचे. काचो यांना ट्रॅकवर 'फँगिओ' या टोपणनावाने ओळखलं जायचं. पण त्यांनी त्यांचं कायदेशीर नाव नुकतंच बदललं आहे.\nऑस्करचे वकील स्कारसेला म्हणतात, फॅंगिओ आणि ऑस्कर यांच्या आई एकत्र राहत होत्या. त्यांची पत्रं आणि एकत्रपणे जर्मनी आणि युरोपमध्ये इतर ठिकाणी फिरतानाचे फोटो आणि व्हीडिओ आहेत.\nहे दोघंही फँगिओचे कायदेशीर वारसदार आहेत, असं दोघांच्या वकिलांनी सांगितलं.\nआता ऑस्कर आणि रुबेन एकमेकांना भाऊ म्हणतात. आता ते सत्तरीत आहेत. हे दोघं स्पेन आणि इंग्लंडमध्ये एकत्र फिरत आहेत.\nफॅंगिओ यांचे फॅन्स असलेल्या ब्रिटिश ड्रायव्हरच्या गटाने त्यांना बोलवलं होतं. तेव्हा \"मी माझ्या भावाबरोबर फिरत आहे आणि आम्ही आनंदात आहोत,\" असं रुबेन सांगतात.\n'...म्हणून तब��बल 66 वर्षं मी हाताची नखं वाढवली'\nसंत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेलेआवडत्या गायकाला मिठी मारली म्हणून तिला डांबलं तुरुंगात\nधडक : 'आजही भीती वाटते की बायकोच्या घरचे आमचं 'सैराट' करतील'\n'बाई वाड्यावर या... ही निळू फुलेंची खरी ओळख नाही'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण कशामुळे निर्माण झालं आहे\nब्रेकिंग : पालघरचे खासदार राजेंद्र गावित शिवसेनेत\nनीरव मोदींच्या संग्रहातील ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव होणार\nअश्विनने जोस बटलरला 'मंकडेड' केलं आणि मॅच फिरली....\nसुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत\nमेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी अमेरिकेचा कोट्यवधीचा निधी\nइराणमधील महापुरात शेकडो चारचाकी गाड्या वाहून गेल्या\nनितीन गडकरींच्या वार्षिक उत्पन्नात 5 वर्षात 140 टक्क्यांनी वाढ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/non-smokers/", "date_download": "2019-03-26T07:53:50Z", "digest": "sha1:VVXZ4TCRUSMB56TLRMMEOTA2727YJWKY", "length": 6166, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Non Smokers Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत\nसिगारेट न पिणाऱ्या व्यक्तींना देखील आपल्या वातावरणाचा अभ्यास करण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे.\nबीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\nस्त्रीचा गौरव करण्याचं सर्वात महत्वाचं कारण : स्त्रीने दिलेला मानवी संस्कृतीला जन्म \nह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही\nहे आहे जगातील सर्वात थंड गाव; येथील थंडीने पाणीच काय लोकांच्या पापण्याही गोठतात\nजगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २\nस्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक\nइस्लाम की स्व-ध���्म: पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\n“वायग्रा”च्या मुख्य उपयोगाव्यातिरिक्तचे तुम्हाला माहित नसलेले आगळेवेगळे फायदे\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी\n“जय भीम” हा नारा इस्लाम विरोधी आहे : इस्लामची अधिकृत भूमिका\n“पत्रकार” प्रियकर/ प्रेयसी असेल तर जीवनात “ही” अशी बहार असते\nमोदी सरकारचा नवा कॅशलेस पेमेंट पर्याय- “भारत QR कोड” – समजून घ्या\nभारतात नोटा कश्या तयार होतात खराब नोटांचं काय करतात खराब नोटांचं काय करतात\nCA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का\nकुलभूषण जाधव: भारतीय गुप्तहेर की पाकिस्तानी षडयंत्राचं निष्पाप सावज\nनगर मनपा निवडणूक : पडद्यामागचा थरार नि किचकट राजकारण समोर ठेवणारं उत्कृष्ट विवेचन\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\nवजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-tennis-ryan-harrison-michael-venus-52002", "date_download": "2019-03-26T09:20:21Z", "digest": "sha1:OCMLJRUXIZHH6XJNK4WWQMQ4VHSVJDHM", "length": 12354, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news tennis RYAN HARRISON, MICHAEL VENUS हॅरिसन-व्हीनस पुरुष दुहेरीत विजेते | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nहॅरिसन-व्हीनस पुरुष दुहेरीत विजेते\nसोमवार, 12 जून 2017\nपॅरिस - अमेरिकेचा रायन हॅरिसन आणि न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस यांनी यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्यांनी मेक्‍सिकोचा सॅंटिआगो गोन्झालेझ आणि अमेरिकेचा डोनाल्ड यंग जोडीचा ७-६(७-५), ६-७(४-७), ६-३ असा पराभव केला. व्हीनस आणि हॅरिसन याच वर्षी एकत्र आले असून, त्यानी गेल्या महिन्यात इस्टोरिल स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.\nपॅरिस - अमेरिकेचा रायन हॅरिसन आणि न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस यांनी यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्यांनी मेक्‍सिकोचा सॅंटिआगो गोन्झालेझ आणि अमेरिकेचा डोनाल्ड यंग जोडीचा ७-६(७-५), ६-७(४-७), ६-३ असा पराभव केला. व्हीनस आणि हॅरिसन याच वर्षी एकत्र आले असून, त्यानी गेल्या महिन्यात इस्टोरिल स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.\nमहिला दुहेरीत अव्वल मानांकित बेथानी माटेक सॅंड्‌स आणि ल्युसी सॅफारोवा यांनी विजेतेपद मिळविले. त्यांनी बिगरमानांकित ॲशलेघ बार्टी-कॅसे डेलाक्वा जोडीचे आव्हान ६-२, ६-१ असे सहज संपुष्टात आणले. बेथानी-सॅफारोवा यांनी या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धा देखील जिंकली असून, हे त्यांचे पाचवे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद आहे.\nWomen’s Day 2019 : आज एअर इंडियाच्या सर्व विमानांची धूरा महिला पायलट्सकडे\nनवी दिल्ली - आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा...\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण...\nफ्रान्समधील आंदोलन चिघळले; पॅरिससह अनेक ठिकाणी हिंसाचार\nपॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील...\nफ्रान्समधील उद्रेकामागे आर्थिक वैफल्य\nफ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nकठोर कारवाईअभावी ‘सॅंडपेपर गेट’ घडले - स्टीव वॉ\nपॅरिस - ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/category/entertainment/page/2/", "date_download": "2019-03-26T08:41:41Z", "digest": "sha1:DKQSHFORCZ6IKJERTPE5XPESXBYKLSSB", "length": 11892, "nlines": 107, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मनोरंजन – Page 2 – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nटाइगर ला जामीन मंजूर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 7, 2018\nजोधपूर :काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगात असलेल्या सुप्रसिद्ध कलाकार सलमान खानची आज अखेर सुटका झाली आहे.जोधपूर सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सलमान खानला जामीन मंजूर\nअभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत गुन्हा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 4, 2018\nमुंबई :‘परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमामुळे अभिना जॉन अब्राहमच्या अडचणी वाढल्य आहेत. चित्रपट निर्माती प्रेरणा आरोराने जॉनविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रेरणा अरोराची\nसीडीआर प्रकरणातील आरोपी रिजवानचे बॉलीवूड कनेक्शन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 20, 2018\n* सिद्धिकी पोलिसांची करतोय दिशाभूल * रिजवानवर चीटिंग केस ……कोर्टाचे समन्स आढळले * ऋतिक रोशनचा मोबाईल नंबर कंगनाने दिला होता रिजवानला * रिजवान २०१४ पासून मेग्नम डिटेक्टिव्हच्या संपर्कात * आयशा\nसीडीआर प्रकरण-दाक्षिणात्य अभिनेत्रींनंतर गुन्हे शाखेकडे मॉडेल रोझलीनही नोंदविणार जबाब\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 20, 2018\nठाणे : (प्रतिनिधी )बेकायदेशीर सीडीआर काढल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आतापर्यंत तब्बल १२ आरोपीना अटक केली आहे. यापैकी महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांनाच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. तर\nअभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 16, 2018\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं निदान झालं आहे. खुद्द इरफाननेच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. मार्गारेट ���िशेल यांचा कोट पोस्ट करुन इरफानने आपल्या आयुष्याचं अस्ताव्यस्त झालेलं चित्र\nगायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 16, 2018\nपटियाला : २००३ मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी दोषी ठरवण्यात आले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००३ मध्ये मानवी तस्करी द्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेत\nज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन\nमुंबई : जेष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. डिझायनर संदीप खोसला यांनी शम्मी यांच्या निधनाची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली.त्या ८९ वर्षाच्या होत्या आणि दुपारी १\nश्रीदेवीचे “पार्थिव” आणण्यास परवानगी\nबॉलीवुड जगतची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्य च्या करणावरुन दुबई पब्लिक प्रॉसिक्यूशन ने शंका व्यक्त केली होती मात्र आज त्यांची खात्री पटवून त्यांनी श्रीदेवी चे मुंबईत पार्थिव आणण्यासाठीचे प्रमाणपत्र कपूर\nश्रीदेवींचा अखेरचा चित्रपट “झिरो” ओक्टोबर मध्ये प्रदर्शित\nमुंबई : बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्याच वर्षी चित्रपट कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव पूर्ण केला.\nव्हॅलेंटाईन वीक’मध्ये ‘प्रिया प्रकाश वारियर’ ठरली लोकप्रिय\nदक्षिण भारतीय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर व्हीडिओच्या माध्यमातून रातोरात स्टार झाली . व्हॅलेंटाईन वीक’च्या उत्साहात कालपर्यंत माहीत नसणारे हे नाव प्रिया प्रकाशच्या पहिल्या चित्रपटातील ओरू अदार लव चे गाणे ‘माणिक्य\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्���िता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/benifits-of-jamun/", "date_download": "2019-03-26T08:29:15Z", "digest": "sha1:X2VEDEZ22YK7HQXIYGMJMVXAFGVAMFKS", "length": 6622, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बहुउपयोगी जांभूळ खा,मधुमेहापासून रहा दूर", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nबहुउपयोगी जांभूळ खा,मधुमेहापासून रहा दूर\nटीम महाराष्ट्र देशा : जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या,तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे . जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते.\nजांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.\nजांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अनिमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते.\nजांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.\nजांभूळ नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानेही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.\nजांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.\nजांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.\nआरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nराज ठाकरे नऊ महिने झोपले होते का त्यांचा पक्ष आता संपला आहे – रामदास कदम\nखडसे नरमले : गिरीश महाजनांच्या नेतृत्वात काम करण्यास खडसे तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/krish-kumari-first-hindu-women-senaotor-pakistan/", "date_download": "2019-03-26T08:32:15Z", "digest": "sha1:KYMJUOJYVMJLHUVU4TVVP5ZOGFHQPLVL", "length": 5138, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनल्या सिनेट", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nपाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनल्या सिनेट\nटीम महाराष्ट्र देशा: कट्टर मुस्लीम राजकारण असणाऱ्या पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एक हिंदू महिला सिनेट बनल्या आहेत. ‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या माहिती नुसार कृष्णाकुमारी कोहली (वय 39) या सिंध प्रांतातून महिलांसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत कोहली या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सदस्य आहेत\nकृष्णकुमारी कोहली या सिंध प्रांतातील थार जिल्ह्यातील नगरपारकर गावच्या रहिवाशी आहेत. कोहली यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.कोहली आणि त्यांच्या कुटुंबाला येथील एका सावकारांने तीन वर्षे बंदी म्हणून ठेवले होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह लालचंद यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात पदवित्तूर पदवी प्राप्त केली. कोहली यांचा भाऊ देखील पाकिस्तान पिपल्स पार्टीचा सदस्य आहे. त्या पाकिस्तानातील स्थलांतरीत नागरिकांसाठी काम करतात.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तान��� नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nयोगी आदित्यनाथ यांना हरवण्यासाठी कट्टर दुश्मन झाले एकत्र \nहॉस्पिटल म्हणजे भुजबळांच जेल मधून बाहेर येण्याचं कार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/salman-khan-tweets-that-he-found-a-girl/", "date_download": "2019-03-26T08:39:32Z", "digest": "sha1:TQLEBH7YSDRIGRHYYLJZ7D35FOGRQO5S", "length": 6140, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलमानचं ट्वीट ‘मुझे लडकी मिल गई’, दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nसलमानचं ट्वीट ‘मुझे लडकी मिल गई’, दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण\nवेब टीम- सलमाननेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘मुझे लडकी मिल गई’ असं ट्विट करत सर्वांनाच कोड्यात टाकलं होत. ‘मुझे लडकी मिल गयी’…. या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये एकच धमाल उडवून दिली.\nमात्र सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी भेटली नसून, ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी अभिनेत्री भेटली आहे. वरिना असं तिचं नाव असून, सलमानने दुसरं ट्वीट करुन दिले स्पष्टीकरण. सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आयुष ‘लव्हरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली आहे.काही जणांनी सलमानला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे. ‘लडकी मिली है या आंटी’, ‘अगर आप थायलंड में हो तो चेक कर लेना, लडकी नही होगी’ असे ट्वीट्स काही जणांनी केले आहेत.\nसलमानला लग्नासाठी मुलगी मिळाली, की आगामी चित्रपटाला हिरोईन, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सलमानने हा सस्पेन्स फारसा ताणून न धरता खुलासा करुन टाकला.’नथिंग टू वरी ना, आयुष शर्मा की फिल्म लव्हरात्री के लिये लडकी मिल गयी वरिना, तो डोंट वरी ना, बी हॅपी ना’ असं ट्वीट सलमानने केलं. त्यासोबतच वरिनाचा फोटोही शेअर केला. वरिना हुसैन असं अभिनेत्रीचं नाव असल्याची माहिती आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nभाजप नेते राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंट वरून ‘आय लव्ह पाकिस्तान’ चे ट्विट\nतर अटक करून दाखवाच हाफिज सईदचे पाक सरकारला आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-mumbai-news-narayan-rane-not-happy-with-bjp-updated-news/", "date_download": "2019-03-26T08:29:31Z", "digest": "sha1:FFWP5QPNDU5QYRUZNXKHVE3Q2SVZBK34", "length": 5429, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोटनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात समावेश व्हावा - राणे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nपोटनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात समावेश व्हावा – राणे\nटीम महाराष्ट्र देशा – मंत्रिमंडळ प्रवेशाचे आश्वासन देऊनही प्रवेश लांबणीवर पडत असल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अस्वस्थ झाले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी त्यांची भूमिका असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.\nमंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा केली. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. राणे यांनी राजीनामा दिलेल्या विधान परिषदेच्या रिक्तजागेकरिता ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.\nही पोटनिवडणूक लढविण्यापूर्वी आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी राणे यांची भूमिका आहे. गेल्या महिन्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीत मंत्रिमंडळ समावेशाची अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांना तसा शब्द देण्यात आला होता.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nव्हिडीओ:सासऱ्याच्या कारखान्याला अडचण नको म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी शेवगावमधील आंदोलन चिरडले–भाकप\nवसुलीसाठी सावकाराने विष पाजले; तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2019-03-26T08:01:23Z", "digest": "sha1:MZY5Q5UIUUSTO7LLG33PL7A3Z4YRV3MO", "length": 8512, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारत-चीन युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nशीत युद्ध ह्या युद्धाचा भाग\n२० ऑक्टोबर - २१ नोव्हेंबर, इ.स. १९६२\nअक्साई चिन व अरुणाचल प्रदेश\nचीनचा लष्करी विजय, व नंतर माघार\nजनरल शंकरराव थोरात झँग गुओहुवा\n१०,००० ते १२,००० ८०,०००\n३,९६८ पकडले गेले ७२२ म्रुत्यूमुखी\nभारत-चीन युद्ध हे इ.स. १९६२ साली भारत व चीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली.\nभारत आणि चीन ब्रह्मदेश दरम्यान हिमालय आणि मग पश्चिम पाकिस्तानात होता खालील जे नेपाळ, सिक्कीम (नंतर भारतीय संरक्षित), आणि भूतान, तीन टप्प्यांमध्ये ही मध्ये sectioned, एक लांब सीमा शेअर केला आहे. वादग्रस्त क्षेत्रांमध्ये अनेक सीमेवरील खोटे. त्याच्या पश्चिम ओवरनंतर अक्साई चिन प्रदेश, क्षेत्र स्वित्झर्लंड आकार, Xinjiang तिबेट (चीन 1965 मध्ये स्वायत्त प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली आहे) चीनी स्वायत्त प्रदेश दरम्यान बसलेला आहे, आहे. पूर्व सीमा, ब्रह्मदेश आणि भूतान दरम्यान, अरुणाचल प्रदेश (आधीच्या North East Frontier Agency) या भारतीय राज्यात समावेश आहे. या प्रदेशाच्या दोन्ही 1962 संघर्ष चीन करून पादाक्रांत होते.\nसर्वात लढणे उच्च उंचीवर घडली. अक्साई चिन प्रदेश मीठ फ्लॅट समुद्र सपाटीपासून सुमारे 5000 मीटर वाळवंट आहे, आणि अरुणाचल प्रदेश 7000 मीटर पेक्षा जास्त शिखरे अनेक डोंगराळ आहे. चीनी लष्कर क्षेत्रांमध्ये सर्वाधिक ridges एक ताब्यात होते. उच्च समुद्रसपाटीपासूनची उंची आणि अतिशीत शती, logistical आणि कल्याण अडचणी निर्माण होऊ; गेल्या समान संघर्ष (जसे की पहिले महायुद्ध इटालियन मोहीम म्हणून) असह्य अटी शत्रू क्रिया जास्त मृतांची संख्या झाले आहे. भारत-चीन युद्ध थंड थंड मरत दोन्ही बाजूंच्या अनेक सैन्याने, तर वेगळा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या प��हा.\nभारत सहभागी असलेली युद्धे\nचीनचे जनता-प्रजासत्ताक सहभागी असलेली युद्धे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१७ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A5%A9-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2019-03-26T08:12:57Z", "digest": "sha1:3LGDAGXFLXXJLPLW3YTML7TDSI2P5T3A", "length": 6348, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आयोध्या वाद : सुनावणी ३ महिन्यानंतर – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआयोध्या वाद : सुनावणी ३ महिन्यानंतर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 29, 2018\nनवी दिल्ली : रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तहकूब केली असून पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होईल असे जाहीर केले. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे .पुढच्या वषी कधी सुनावणी घेण्यात येईल याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.\n३० सप्टेंबर २०१० ला ह्या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीवर मशिदीच्या अगोदरपासून रामजन्मभूमी असल्याचे मान्य केले होते आणि मशिदिला एक ततृतीयांश जागा दिली होती तर तीन गटात ही जमीन विभागण्याची निर्णय दिला होता .मात्र ह्या निर्णयानंतर सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा पासून ह्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे .\nठाण्यात उंच इमारतीवरील परांची कोसळून आठ मजूर जखमी\nतळोजा एम��आयडीसी कंपनीत भीषण स्फोट, कल्याणमधील १४ गावांना हादरे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2019-03-26T08:02:16Z", "digest": "sha1:BN76YOFS7Z6MMV2HK5PLBQYSFDQDUMPK", "length": 7865, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nपुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 9, 2019\nपुणे -: पुणे पोलिसांच्यावतीने 1 जानेवारी पासून हेल्मेट न वापरणाऱ्यां विरोधात सक्त कारवाई केली जात आहे. न्यायलयाने हेल्मेटसक्तीला विरोध केला असताना पुणे पोलिस न हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. पुणेकर, सामजिक संस्था, राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी विविध प्रकारे आदोंलन केले जात आहे.\nपुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला. यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग म्हणून हे आंदोलन आज करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तच्या नावाने बोंब मारण्यात आली.\nपुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध होत आहे. दरम्यान वैकुंठात हेल्मेट ला हार घालून त्याच्यापुढे चहा, बिस्कीट, भेळ, वडापाव, पेढे आदींचा नैवेद्य वाहण्यात आला. यावेळी सर्वांनी एकमेकांना बुंदीचे वाटप केले. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, भाजपचे संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, शिवा मंत्री आदी सहभागी झाले होते.\nTags: #सामाजिक संस्था आणि #एनजीओद्वारे #हेल्मेट सक्तीचा विरोध\nअल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त \"पेंटागॉन'ने दिले आहे.\n2018 मध्ये शहरात 2 हजार 414 वेळा वाजला अग्निशमनचा सायर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T08:00:57Z", "digest": "sha1:XNONVJDIVFTICNJRLFQUNQM7AAHOZFRA", "length": 5502, "nlines": 104, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "पर्यटन स्थळे | उस्मानाबाद जिल्हा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व��यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nनळदुर्ग फोर्ट – नळदुर्ग\nनळदुर्ग किल्ला – ऐतिहासिक पार्श्वभूमी : उस्मानाबाद पासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे….\nधाराशिव केवस – उस्मानाबाद\nउस्मानाबाद लेणी – ऐतिहासिक पार्श्वभूमी : उस्मानाबाद शहरापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर एक प्राचीन लेणी आहे. उपलब्ध कागदपत्रावरून हि लेणी…\nपरंडा फोर्ट – परंडा\nकल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा ३५ मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत…\nश्री तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर\nश्री तुळजाभवानी – ऐतिहासिक पार्श्वभूमी: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर…\nउस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध…\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/satvahana/", "date_download": "2019-03-26T07:59:45Z", "digest": "sha1:35O7EUDZEALUKMLQVUNJFNFRAXQFMBFW", "length": 6113, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Satvahana Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास\nगौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nकंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय\nशिवाजी महाराजांचा “गुरू” कोण – अभिनिवेशरहित अभ्यासपूर्ण विवेचन\nकरन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास\nभारतीय गुप्तहेर संस्था – RAW – बद्दल काही अभिमानास्पद गोष्टी\n“आबा, तुम्ही भांडलेच पाहिजे” – जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ८\nनवाझुद्दीनच्या बाळासाहेबांवरील चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती\nजर वाचलेले लक्षात राहत नसेल, तर हा उपाय करून पाहाच\nगणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का\nसिस्टीमच्या भ्रष्टाचाराची अदृश्य साखळी एकदातरी उघड्या डोळ्यांनी बघाच\nअमेरिकन सरकारने केलेल्या “एथनिक क्लिन्सिंग”चा हा काळाकुट्ट इतिहास झोप उडवणारा आहे\nआता समुद्राचं पाणी पिता येणार : भारतीय वंशाच्या तरुणाचा शोध\nया देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो\n स्त्री पुरूष समान नाहीतच \nभारत-रशिया संबंध: केवळ फायद्याच्या वायद्याचा इतिहास\nराजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nउत्तराखंड राज्य सरकार निघालंय ‘संजीवनी’ च्या शोधात\nइस्लाम की स्व-धर्म: पारशी समुदायाच्या इराण ते भारत प्रवासाचा रंजक इतिहास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-ignoring-nda-partners-at-centre-1643744/", "date_download": "2019-03-26T08:46:47Z", "digest": "sha1:CLTPEDJE7ISUNHX6I7R4HZXAGSJL4XOR", "length": 27659, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP ignoring NDA partners at Centre | लालकिल्ला : भाजपला मित्र अप्रियच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n१९९९ ते २००४ आणि २०१४ नंतरचा काळ यावरून भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा बदललेला रोख लक्षात येतो\nशिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असून तेलुगू देसमच्या केंद्रातील दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी रालोआला रामराम ठोकला. मणिपूरमध्ये नागा पीपल्स पार्टीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर अकाली दलही नाराज आहे. मात्र त्याची पर्वा न करता ‘शत प्रतिशत भाजप’ च्या स्वप्नपूर्तीसाठी मित्रपक्षांना फार महत्त्व द्यायचे नाही, हेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे सध्याचे धो��ण आहे..\n१९९९ ते २००४ ..केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे किंगमेकर होते. चंद्राबाबू बोले आणि केंद्र सरकार हले असे चित्र होते.\n२०१४ ते २०१८.. आंध्रला मदत मिळावी म्हणून चंद्राबाबूंना सारखे इशारे द्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते दूरध्वनीवर आले नाहीत, हे सांगण्याची वेळ चंद्राबाबूंवर आली.\n१९९९ ते २००४ आणि २०१४ नंतरचा काळ यावरून भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा बदललेला रोख लक्षात येतो. चंद्राबाबू नाराज. सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी गेल्याच आठवडय़ात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला. केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनीसुद्धा भाजपशी सोडचिठ्ठी घेण्याची तयारी केली आहे. मणिपूरमध्ये गेल्याच आठवडय़ात नागा पीपल्स पार्टी या चार आमदार असलेल्या पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अकाली दल हा पंजाबमधील मित्रपक्षही भाजपवर नाराजच आहे. लोकसभेची निवडणूक जवळ येत असतानाच मित्रपक्षांची नाराजी किंवा भाजपचे मित्र सोडून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण व्यक्तिकेंद्रित असून, मित्रपक्षांना जास्त महत्त्व द्यायचे नाही हे त्यांचे धोरण आहे. भाजपकडे लोकसभेत बहुमत असल्याने अन्य पक्षांवर सरकारचे स्थैर्य अवलंबून नाही. पण राज्यसभेत मित्रपक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात. तरीही भाजपचे मित्रपक्षांबद्दलचे धोरण तसे विरोधीच असते. आपल्या नावामुळे किंवा लाटेत मित्रपक्षांचे खासदार-आमदार निवडून आले, अशीच एकूण पंतप्रधान मोदी यांची देहबोली असते. उत्तर प्रदेशपाठोपाठ ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये सत्ता मिळाल्याने भाजपला केंद्रातील सत्ता पुन्हा मिळवणे अवघड नाही, असा एक सूर आहे. तरीही मित्रपक्ष सोडून जात आहेत याचा अर्थ भाजपच्या नेतृत्वाबद्दल मित्रपक्षांमध्ये तेवढी चांगली भावना नसावी. एकापाठोपाठ एक मित्रपक्ष सोडून जाणे हे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने भाजपसाठी चांगले लक्षण नाही.\nलोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. कोण किती पाण्यात आहे याचा अंद��ज सारेच पक्ष घेत आहेत. चंद्राबाबूंनी बंडाचे निशाण फडकविले असतानाच भाजपच्या जवळ असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री व तेलंगणा राष्ट्रीय पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचे वेध लागले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ तारखेला नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी विरोधी नेत्यांना भोजनाकरिता निमंत्रित केले आहे. एकूणच प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या ताकदीचा अंदाज घेत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समाजवादी पार्टी आणि बसप हे दोन पारंपरिक विरोधक एकत्र आले. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या लोकसभेच्या १२८ जागा असलेल्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येणे हे भाजपसाठी धोक्याचा इशारा मानला जातो.\nचंद्राबाबू, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर राव किंवा पन्नीरसेल्वम.. कोणाची कितीही ताकद असो, मित्रपक्षांना फार महत्त्व द्यायचे नाही हे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे धोरण आहे. २५ खासदार असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपला स्वबळावर फार काही यशाची अपेक्षा नाही. चंद्राबाबू किंवा वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांच्यापैकी एक पर्याय भाजप निवडू शकतो. भाजपने जगनमोहन यांच्या जवळ जाऊ नये म्हणून चंद्राबाबूंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून फारकत घेतलेली नाही. तेलुगू देसमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असले तरी हा पक्ष अद्यापि भाजपप्रणीत आघाडीत कायम आहे. उद्या पुन्हा मोदी यांची सत्ता आल्यास चंद्राबाबूंनी भाजपच्या जवळ जाण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. चंद्राबाबू, चंद्रशेखर राव, फारुखअब्दुल्ला किंवा आता ओमर अब्दुल्ला, शरद पवार, नितीशकुमार हे सारे नेते एकाच माळेचे मणी आहेत. आपापल्या राज्यांची सत्ता आपल्या पक्षांच्या हाती राहावी, दिल्लीत तुम्ही काहीही करा, अशीच या नेत्यांची एकूण भावना असते.\nवाजपेयी सरकारच्या काळात चंद्राबाबू हे राष्ट्रीय पातळीवरील वजनदार नेते होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समन्वयक या नात्याने बरेच काही आंध्रच्या ��दरात पाडून घेत. केंद्र सरकारच्या योजनेतील जास्तीतजास्त तांदूळ हा आंध्रमध्ये तेव्हा जात असे. वाजपेयींसह भाजपचे नेते चंद्राबाबू यांचा योग्य सन्मान ठेवत. एकत्रित आंध्रमध्ये तेव्हा ४२ खासदारांची कुमक होती व चंद्राबाबू त्या दृष्टीने महत्त्वाचे होते. पण २००४च्या निवडणुकीत चंद्राबाबू यांचा आंध्रमध्ये दारुण पराभव झाला आणि ते राजकीय पटलावरून मागे फेकले गेले. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर आंध्र प्रदेशातील राजकीय परिस्थिती बदलत गेली आणि त्याचा फायदा २०१४च्या निवडणुकीत चंद्राबाबूंना झाला. आंध्रला विशेष पॅकेज वा पोलावरम सिंचन प्रकल्पाकरिता जास्त निधी मिळावा, असा चंद्राबाबूंचा आग्रह असायचा. मोदी यांनी चंद्राबाबू यांच्याकडे तसे दुर्लक्षच केले.\nजुन्या मित्रांपेक्षा फायदा कोणाला जवळ केल्याने होईल यावर मोदी यांच्या राजकारणाचा भर असतो. यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची २५ वर्षांची मैत्री असली तरी या पक्षाला राजकीयदृष्टय़ा संपविण्यावर भाजपने भर दिला. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तरी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस केले नाही. चंद्राबाबू यांचा पक्ष सरकारमधून तरी बाहेर पडला.\nपुढील लोकसभा निवडणुकीत आपल्या फायद्याचे कोण ठरेल यावर भाजपचा कटाक्ष आहे. तमिळनाडूत अण्णा द्रमुक, द्रमुक किंवा रजनीकांत यांचा पक्ष यापैकी कोणीही भाजपला चालू शकते. कारण उद्या २७३चा जादूई आकडा गाठणे शक्य न झाल्यास मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू किंवा जगनमोहन रेड्डी यापैकी एक पर्याय भाजपपुढे उपलब्ध आहे.\nभाजपमध्ये गेल्या वेळी मिळालेल्या २८२ जागा पुन्हा मिळतील का, यावर सध्या खल सुरू आहे. गुजरात निवडणुकीत १५० जागा जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा अमित शहा यांनी केली होती, पण प्रत्यक्षात ९९वरच त्यांची गाडी अडली. लोकसभा निवडणुकीत ३५० जागांचे उद्दिष्ट शहा यांनी ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाले होते. आता हेच वातावरण कायम राहील अशी शक्यता नाही.\nउत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बसप तर महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यास चित्र बदलू शकते. भाजपची गाडी २३० ते २४० वर अडल्यास मित्रपक्षांची गरज लागणार आहे. मित्रपक्षांबाबत मोदी यांची एकूणच भूमिका लक्षात घेता किती मित्रपक्ष सहकार्य करण्यास पुढे येतील याबाबत साशंकताच आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष मोदी यांचे नेतृत्व मान्य करतील का, अशीही चर्चा राजधानीत होत असते. २०१४ प्रमाणेच भाजपला पुन्हा यश मिळाल्यास मित्रपक्षांची काही खैर नाही हेसुद्धा तेवढेच स्पष्ट आहे.\nशिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यावर त्याची राष्ट्रीय पातळीवर फार काही चर्चा झाली नाही वा त्याची फारशी गांभीर्याने दखलही घेतली गेली नाही. तेलुगू देसमचे दोन मंत्री सरकारमधून बाहेर पडल्यावर त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल तर घेतली गेलीच, पण वेगवेगळी चर्चाही सुरू झाली. कितीही दबावाचे राजकारण केले तरीही झुकणार नाही हा संदेश मोदी व भाजपने मित्रपक्षांना दिला आहे. मित्र कोण आणि शत्रू कोण, हे आता राजकीय पक्षांनाच ठरवावे लागेल. १९८९ ते २०१४ या काळातील आघाडी किंवा मित्रपक्षांच्या राजकारणाचे दिवस मोडीत काढण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरते का, हे पुढील सार्वत्रिक निवडणूक निकालानेच स्पष्ट होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचाय���ीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:08:29Z", "digest": "sha1:NACVVWXDD3UJ7DAQFTIXITWLDLUTB4DK", "length": 5074, "nlines": 53, "source_domain": "lokvruttant.com", "title": "#एक दुष्काळग्रस्त शेतकरी #मराठी असो वा इंग्लिश नवं-वर्ष सेलिब्रेशन – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nTag: #एक दुष्काळग्रस्त शेतकरी #मराठी असो वा इंग्लिश नवं-वर्ष सेलिब्रेशन\nमराठी असो वा इंग्लिश नवं-वर्ष सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र…\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 27, 2018\nयुवा सेनापती आदित्य ठाकरे. यांसी सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघतो आहे. १९७२ पेक्षाही वाईट परिस्थिती आहे. तेव्हा खायला अन्न नव्हते. आता अन्नासोबत पाणीही नाही आणि\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ganja-from-the-dj-vehicle-one-person-arrested-by-jalgoan-police/", "date_download": "2019-03-26T08:32:34Z", "digest": "sha1:RKBZ6RDCUEPML4LC56MTEQ4FHD4GUG5U", "length": 5810, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डीजेच्या वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nडीजेच्या वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक\nजळगाव : लग्नसोहळ्यात डीजेसाठी वापरणाऱ्या वाहनातून चक्क गांजाची तस्करी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सहा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून सुनील माधवराव मोहिते याच्यावर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकनाशी (ता.भडगाव) येथे राहणारा सुनील माधवराव मोहिते हा २४ वर्षीय युवक डीजेचा व्यवसाय करतो. डीजेच्या वाहनातूनच तो गांजाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा-कजगाव दरम्यान त्याचे वाहन अडवून पोलिसांनी कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील यांनी वेशांतर करून वाहनाची तपासणी करण्यापूर्वी स्वत:च बनावट ग्राहक असल्याचे भासवले. काही वेळ बोलणे झाल्यानंतर कुराडे यांनी त्याच्या हालचाली टिपल्या. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, मनोहर देशमुख, रवींद्र गायकवाड, दिलीप येवले, सतीश हळनोर, विनोद पाटील, रवींद्र घुगे आदींच्या पथकाने वाहनाजवळ येऊन तपासणीला सुरूवात केली. डीजेच्या सामानात चार पोती गांजा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजासह डीजेचे वाहन जप्त केले आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘द�� असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत\nहा असेल जम्मू – काश्मीरच्या विकासाचा पर्याय ;भाजपने दिले उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-speed-of-the-economy/", "date_download": "2019-03-26T08:34:12Z", "digest": "sha1:MRQULVRHV24F4VMAGZXTZR6I3RHBAUFU", "length": 13741, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nअर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nमुंबई : ज्ञानाधारित अर्थव्यवस्था, सर्वसमावेशक विकास भविष्यकालीन परस्परपूरक डिजिटल पायाभूत सुविधा यावर भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून त्यामुळे नवभारताचा उदय होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.\nएशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेची (एआयआयबी) तिसरी वार्षिक परिषद येथील एनसीपीएच्या टाटा थिएटरमध्ये झाली. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल, एआयआयबी बँकेचे अध्यक्ष जीन युन यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य त्यासोबतच राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते.\nप्रधानमंत्री यावेळी म्हणाले, तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या एआयआयबी बँकेचे ८७ सदस्य असून जगभरातील १२ देशांमध्ये चार अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या २५ प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. ही चांगली सुरूवात आहे. एआयआयबी बँकेने वित्तीय पुरवठा असाच ठेवत २०२० मध्ये चार अब्ज डॉलर वरून ४० अब्ज डॉलरवर तर २०२५ मध्ये ही गुंतवणूक १०० अब्ज डॉलरवर न्यावी, असे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nवीज, दळणवळण, दूरसंचार, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, कृषी विकास, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, नगरविकास या क्षेत्रामध्ये अधिकाधिक वित्तीय पुरवठा होण्याची आवश्यकता आहे. एआयआयबी बँकेने हा पतपुरवठा करतानाच त्याचे व्याजदर हे परवडणारे असायला हवेत अशी अपेक्षा प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.\nराजकीय ताकद दाखवण्यासाठी विचारांनाही बंधक बनवण्यात आलं; आणीबाणीवर मोदींची टीका\nभारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकरिता गेल्या चार वर्षात अनेक निर्णय घेतल्याने त्याचा चांगला परिणाम अर्थविकासाच्या वृद्धीवर दिसून येत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास वाढला असून गेल्या चार वर्षात २२२ अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणूक भारतात झाली. देशाला थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वोच्च प्राधान्य मिळाल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी गुंतवणूक पूरक अर्थव्यवस्था मानली जाते. देशांतर्गत मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि उत्तम पायाभूत सुविधा यामुळे गुंतवणुकीला येथे नेहमीच प्राधान्य दिले जाते. अर्थविकासाला चालना देण्यासाठी विविध नियम आणि कायद्यांमध्ये क्रांतिकारक सुधारणा केल्याचा सकारात्मक बदल अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. ‘एक देश एक कर’ या संकल्पनेनुसार जीएसटी लागू केला. त्यामुळे पारदर्शकता आणली. उद्योगांना गुंतवणूक करताना विविध परवान्यांचे आणि प्रक्रियेमध्ये सुलभीकरण केले. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे जागतिक बँकेच्या पहिल्या शंभर देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ४२व्या क्रमांकावर गेल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.\nदेशात सामान्य नागरिकाला हक्काचे घर देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गृहप्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. त्याचबरोबर अपारंपरिक वीज निर्मितीला चालना देण्यात आली आहे. त्यातून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सौरऊर्जेद्वारे १ हजार गिगावॅट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. भारतात कनेक्टिव्हीटीसाठी सातत्याने सुधारणा केल्या जात असून भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणे तर सागरमाला प्रकल्पातून बंदरांचा विकास, उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गांची जोडणी असे महत्वपूर्ण योजना हाती घेण्यात आल्या आहेत. भारतात ४६० मिलियन इंटरनेट वापरकर्ते असून भारत नेटच्या माध्यमातून अगदी शेवटच्या गावापर्यंत इंटरनेटचे जाळे पोहचवितानाच डिजिटल पेमेंटसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून १०० विविध सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nकृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी असल्याचा उल्लेख करत प्रधानमंत्री यावेळी म्हणाले, शेतीचे उत्पादन दुप्पट होण्याकरिता सूक्ष्म सिंचन योजना, पीक विमा, अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येत आहे. कृषी व गरिबांना घरे, घनकचरा व्यवस्थापन, आयुष्यमान भारत या क्षेत्रामध्ये एआयआयबी बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्रधानमंत्र्यांनी यावेळी केले.\nविविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने ती जगाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनली आहे. त्यामुळे नवभारताचा उदय होत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी यावेळी काढले.\nयावेळी एआयआयबी बँकेचे जीन युन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास एआयआयबी बँकेच्या सदस्य देशांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nउपराष्ट्रपतींच्या स्वागताला उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nव्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता – राष्ट्रपती राम नाथ कोविंद\nभाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे – राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T09:05:06Z", "digest": "sha1:WA6TZM5AVYXOXGSANJ6Y37VVCPV75YCU", "length": 4232, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद अशरफुल - विकिपीडिया", "raw_content": "\nबांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nबांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nबांगलादेश संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n७५ शाकिब(ना.) •९ रहिम •२९ इक्बाल •६२ काय्से •३१ सिद्दिकी •४२ नफीस •७ अशरफुल •७१ हसन •३० महमुदुल्ला •७७ नईम •१३ शफिउल •३४ होसेन •४१ रझाक •४६ शुवो •९० ना.होसेन •प्रशिक्षक: सिडन्स\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१८ रोजी १८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T08:01:16Z", "digest": "sha1:JEDFB5N44DTPWAPOWDXXFSYFTSYC7OV4", "length": 4437, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► कन्नड तालुक्यातील गावे‎ (१ प)\n► फुलंब्री तालुक्यातील गावे‎ (८ प)\n► सिल्लोड तालुक्यातील गावे‎ (३ प)\n\"औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे\" वर्गातील लेख\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१८ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/prof-yogesh-borate-write-book-review-saptarang-138427", "date_download": "2019-03-26T08:58:11Z", "digest": "sha1:RLHNOVPCU6YC5T3BWKKNRRPPCBJKMM2U", "length": 26533, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "prof yogesh borate write book review in saptarang जाहिरातींचा \"देसी'वाद मांडणाऱ्याची गोष्ट (योगेश बोराटे) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nजाहिरातींचा \"देसी'वाद मांडणाऱ्याची गोष्ट (योगेश बोराटे)\nप्रा. योगेश बोराटे borateys@gmail.com\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nअलीकडच्या काळामध्ये एखाद्या सिनेमा वा मालिकेशी संबंधित \"द मेकिंग ऑफ'चे माहितीपट तसे नवे राहिले नाहीत. हे माहितीपट त्या सिनेमा वा मालिकेच्या निर्मितीदरम्यानच्या पडद्यामागच्या गमतीजमती रसिकांसमोर मांडतात. अगदी मोजक्‍या सेकंदांच्या; फार तर मिनिटभराच्या जाहिरातींसाठीच्या तशाच \"द मेकिंग ऑफ' चा आपण तसा कधी विचार करत नाही. मात्र, अशा शेकडो जाहिरातींच्य��� \"द मेकिंग ऑफ'च्या कथा तितक्‍याच रंजकपणे मांडण्यात \"पांडेपुराण' हे पुस्तक यशस्वी ठरतं.\nअलीकडच्या काळामध्ये एखाद्या सिनेमा वा मालिकेशी संबंधित \"द मेकिंग ऑफ'चे माहितीपट तसे नवे राहिले नाहीत. हे माहितीपट त्या सिनेमा वा मालिकेच्या निर्मितीदरम्यानच्या पडद्यामागच्या गमतीजमती रसिकांसमोर मांडतात. अगदी मोजक्‍या सेकंदांच्या; फार तर मिनिटभराच्या जाहिरातींसाठीच्या तशाच \"द मेकिंग ऑफ' चा आपण तसा कधी विचार करत नाही. मात्र, अशा शेकडो जाहिरातींच्या \"द मेकिंग ऑफ'च्या कथा तितक्‍याच रंजकपणे मांडण्यात \"पांडेपुराण' हे पुस्तक यशस्वी ठरतं. हे पुस्तक केवळ त्या जाहिरातींचंच नाही, तर त्या जाहिरातींच्या निर्मितीमागं असणाऱ्या व्यक्तीचे, संस्थेचे, त्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रत्यक्ष दाखलेच आपल्यासमोर मांडतं. केवळ तसे दाखले मांडूनही हे पुस्तक थांबत नाही. या पुस्तकामध्ये जाहिरातींच्या क्षणचित्रांची केलेली मांडणी तुम्हा-आम्हाला स्मरणरंजनाचा अनुभव देत, त्या जाहिराती पुन्हा आठवायलाही भाग पाडतं. आठवतात ती जाहिरातींमधली माणसं, पर्यायानं जाहिरातीला अपेक्षित असणारे ब्रॅंड्‌स आणि त्या जाहिरातींमधून जपलेला मूळ भारतीयपणा; सोप्या भाषेत जाहिरातींचा \"देसी'वाद\n\"पांडेपुराण' हे \"पांडेमोनियम' या मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या इंग्लिश पुस्तकाचे लेखक पीयूष पांडे यांची भारतीय जाहिरात क्षेत्रामध्ये एक कल्पक व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यांचं मूळ इंग्लिश पुस्तक जाहिरात या एका तितक्‍याच कल्पक आणि रंजक क्षेत्राविषयी भाष्य करतं. जाहिरात या क्षेत्राविषयीची रंजकता आणि पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वामधले अगदी अफलातून म्हणावेत असे कल्पक पदर \"पांडेमोनियम'नं सर्वसामान्य भारतीय नागरिकांसमोर इंग्लिशमधून उलगडून दाखवले होते. \"पांडेमोनियम'मधल्या सर्व भावना आणि एक कल्पक व्यक्ती म्हणून पीयूष पांडे यांचं वेगळेपण इंग्लिशइतक्‍याच प्रभावीपणे मराठीमध्ये अनुवादित करण्याची जबाबदारी प्रसाद नामजोशी यांनी तितक्‍याच समर्थपणे पेलल्याचं \"पांडेपुराण'च्या वाचनादरम्यान अनुभवता येतं. मुखपृष्ठावरच्या पुस्तकाच्या नावानं चेहऱ्याचा काही भाग झाकला जाईल, अशा स्वरूपामध्ये वापरलेलं पांडे यांचं छायाचित्र पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवतं. \"पांडेपुराण' हे नाव पांडे यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याच्या छबीकडून सुपीक डोक्‍याकडं, त्यामधल्या कल्पनाविश्वाकडं घेऊन जात असल्याचंही एखाद्याला भासू शकतं. या टप्प्यापासूनच सुरू होणारा \"पांडेपुराण'चा प्रवास आपल्याला भारतीय जाहिरात विश्वाची एक रंजक सफर घडवून आणतो.\nपुस्तकामध्ये एकूण पाच भागांमधून हे पुराण मांडण्यात आलं आहे. पहिल्या भागामध्ये लेखकाची जडणघडण, दुसऱ्या भागामध्ये जाहिरातीचे मूलभूत तंत्र, तर तिसऱ्या भागामध्ये जाहिरातींसाठीचं साधेपणाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. \"ऑगिल्वी आणि मी' या चौथ्या भागामध्ये लेखकानं आपलं व्यावसायिक भावविश्व मांडलं आहे. पाचव्या भागामधून लेखकानं जाहिरातीच्या भवितव्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकामध्ये सुरवातीच्याच टप्प्यात लेखकाच्या दोन शब्दांमध्ये \"पांडेमोनियम' या पुस्तकाच्या निर्मितीमागची कथा स्वत: पीयूष पांडे यांनी सांगितली आहे. ती प्रक्रिया उलगडवून दाखवतानाही, त्यांनी हे पुस्तक समोर येण्याचं श्रेय आपल्या एका मित्राला दिलं आहे. ही प्रांजळ नी प्रामाणिकपणाची भावना आपल्याला या पुस्तकाच्या जवळ नेणारी ठरू शकते. अनुवादकानंही आपल्या मनोगतामधून अनुवादनाच्या या पहिल्याच प्रयत्नाविषयी आपले अनुभव मांडले आहेत. पुस्तकाला असणारी \"बिग बी' अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना या पुस्तकाचं महत्त्व सहजच वाढवून जाते. पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये काही ओळी ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यातून जाहिरातीच्या क्षेत्राविषयीचे बारकावे अगदी मोजक्‍या शब्दांमध्ये मांडले आहेत. पुस्तकाच्या शेवटाला स्वत:ची वेगळी जाहिरात संस्था सुरू न करण्याबाबतची आपली भूमिकाही लेखकानं तितक्‍याच नेटकेपणानं मांडली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर; अर्थात ब्लर्बवर बड्या उद्योगसमूहांमधील व्यवस्थापकीय संचालक, लेखक, उद्योगसमूहाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्रिकेटपटू आदी गटांमधल्या व्यक्तींनी पुस्तकाविषयी व्यक्त केलेली मतं या पुस्तकाचं वेगळेपण आणि त्याची सर्वसमावेशकता अधोरेखित करणारी ठरतात.\nमाणसांमधल्या, त्यांच्या वागण्या- बोलण्यातल्या, अगदी एखाद्या सुताराकडं वा चर्मकाराकडं असलेल्या कौशल्यांना महत्त्व देणारे पांडे मार्केट रिसर्चसाठी म्हणून सर्वसामान्य माणसाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी \"���त्यंत मूर्खपणाचे' म्हणत भाष्य करतात. पूर्वग्रह दूर करणाऱ्या संशोधनाची जाहिरातींसाठीची आवश्‍यकता, ग्राहकांचं समाधान करण्याविषयीची जाहिरात क्षेत्राला म्हणून असणारी एक वेगळी गरज, बड्या ब्रॅंड्‌सच्या जाहिराती आणि त्यांचे करार हाताळताना गरजेची असणारी काळजी, \"मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा \"राष्ट्रीय साक्षरता मिशन'सारख्या सरकारी जाहिरातींचं वेगळेपण, जाहिरातींमधली प्रतीकात्मकता, जाहिरातींसाठी संगीताचं असणारं महत्त्व, सेलिब्रिटींना घेऊन जाहिराती करण्याविषयीचे अनुभव अशा एक ना अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करून जातं. \"क्‍या स्वाद है जिंदगी में' सारखी एखादी जिभेवर रेंगाळणारी जाहिरात देण्यापासून ते झुझूच्या कृतीतून समोर येणाऱ्या विनोदापर्यंतच्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे हे पुस्तक वाचकांसमोर मांडतं. जाहिरातींसाठीचे मोजके शब्द वा समर्पक कृती चपखलपणे शोधण्याचा तो रंजक प्रवास हे पुस्तक शब्दबद्ध करतं.\nवास्तविक, हे पुस्तक म्हणजे जाहिरातीमधून माणूसपणा दाखवणाऱ्या माणसाचीच गोष्ट आहे. त्यामध्ये लेखकाचे स्वत:चे वैयक्तिक अनुभव, त्याला प्रभावित करणाऱ्या गोष्टी, भारतातलं जाहिरात विश्व, लेखकाची संवेदनशीलता आणि इतरांशी संवाद साधण्याची हातोटी, लेखकाची कल्पनाशक्ती, विनोद आणि सर्जनशीलता, \"देसी' जाहिरातींची परिणामकारकता अशा अनेक मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची मांडणी करतानाच त्यामध्ये जाहिरातींची पुष्कळ उदाहरणं वापरण्यात आली आहेत. त्यासाठीची चांगली छायाचित्रं आणि त्यांची क्रमवार मांडणी वाचकांना त्या जाहिराती आठवायला भाग पाडतात. त्यांच्या निर्मितीमागची कथा अगदी रंजकपणे नी तितक्‍याच तरलतेनं वाचकांसमोर उलगडत जाते. साधेपणा जपत मानवी भावनांना हात घालणारं काम करण्याच्या कौशल्याची कॉर्पोरेट्‌सकडं नेमकी काय किंमत होते, ते हे पुस्तक दाखवून देतं. पुस्तकातून कौटुंबिक माहिती, प्रत्येक सदस्याचं वेगळेपण आणि त्याचा व्यावसायिक क्षेत्रासाठी होणारा फायदा लेखक सहजच मांडतो. कुटुंबातला प्रत्येक जण म्हणजे \"त्या- त्या क्षेत्रातलं गुगल' असं महत्त्वही लेखक अधोरेखित करतो. मात्र, त्याच वेळी पूर्ण पुस्तकात लेखक कुठंही कोणत्याही व्यक्तिपूजेमध्ये अडकत नाही, हेही या पुस्तकाचं एक वेगळेपण. अर्थातच जाहिरातीविषय��� लिहिताना ते कुठंही \"जाहिरात केल्यासारखं' भासवत नाहीत, हेही आपण आपसूकच समजून घेतो.\nपुस्तकाचं नाव : पांडेपुराण\nलेखक : पीयूष पांडे\nअनुवाद : प्रसाद नामजोशी\nप्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे (020-29806665)\nपृष्ठं : 255/ मूल्य : 320 रुपये\nLoksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो...\nअंतराळातील स्त्रीशक्ती (श्वेता चक्रदेव)\nनासातर्फे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मंगळ मोहिमेत महिलांचा मोठा वाटा असणार आहे. नंतर होणाऱ्या मंगळावरच्या मानवी मोहिमेत तर पहिलं पाऊल कदाचित महिलेचं...\nदोन टोकं आणि भारत (संदीप वासलेकर)\nजगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत...\nनाट्यबीजाची 'पेरणी' (प्रवीण तरडे)\nआमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्‍टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत...\n\"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं...\n'स्वतःसाठी किमान 15 मिनिटं द्या' (श्रेयस तळपदे)\nप्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/new-marriage-life-1275336/", "date_download": "2019-03-26T08:41:25Z", "digest": "sha1:BY2YNRSTNEVUJF2FPB2QMJXPMKCKQB2L", "length": 27177, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new marriage life | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nपाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं.\nउतारवयातील पुनर्विवाहांची संख्या आजकाल वाढली आहे. मात्र ते केल्यामुळे वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी तसेच होणाऱ्या जोडीदाराशीही मोकळेपणाने चर्चा करायला हवी..\nअनेक वर्षांनी नीता मला माथेरानला भेटली. तिला मी एकदम ओळखलं नाही. कापलेले केस. पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं. तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीशी ओळख करून देताना ती जरा अडखळली. त्यावर ते गृहस्थ पटकन म्हणाले, ‘‘मी मिस्टर नीता.’’ यावर साठी उलटलेली नीता चक्क लाजली. सहा वर्षांपूर्वी ती त्यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. बोलण्याच्या ओघात तिच्या लग्नाची हकिगत तिनं आपणहून सांगितली. तिचे आताचे पती तिच्या जावयाच्या नात्यातले. तिच्या मुलीनं आणि जावयानं त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. दोघंही एकमेकांच्या सहवासात आनंदी असल्याचं त्यांच्या देहबोलीवरून कळत होतं.\nमाझ्या दूरच्या परिचयातले प्रभाकर एकदा वेळ घेऊन मला भेटायला आले. जुजबी बोलणं झाल्यावर खासगी आवाजात म्हणाले, ‘‘मला जरा तुमचा सल्ला हवा आहे. माझी बायको जाऊन पंचवीस र्वष झाली. तिच्या मागे मुलांबाबतची सर्व कर्तव्ये मी पार पाडली. आता मी सत्तर वर्षांचा आहे. मला कळत नाहीये की मी आता दुसरं लग्न करावं की वृद्धाश्रमात राहायला जावं’’ त्यांचा प्रश्न ऐकून मी गोंधळले. पण उत्तराची वाट न पाहता ते बोलत राहिले. ‘‘आज मी बिनकामाचा माणूस म्हणून जगतोय. घरात मुलगा-सून आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामात. दिवसच्या दिवस मी रिकामा बसलेला असतो. एक-दोन दिवसांनी मुलगा विचारतो, ‘‘बाबा कसे आहात’’ त्यांचा प्रश्न ऐकून मी गोंधळले. पण उत्तराची वाट न पाहत�� ते बोलत राहिले. ‘‘आज मी बिनकामाचा माणूस म्हणून जगतोय. घरात मुलगा-सून आहेत, पण प्रत्येक जण आपापल्या कामात. दिवसच्या दिवस मी रिकामा बसलेला असतो. एक-दोन दिवसांनी मुलगा विचारतो, ‘‘बाबा कसे आहात’’ मी म्हणतो, ‘‘ठीक आहे.’’ बस’’ मी म्हणतो, ‘‘ठीक आहे.’’ बस या पलीकडे माझ्याशी काही बोलायला कुणाला वेळ नसतो. पूर्वी एवढं जाणवलं नव्हतं पण आता वाटतं घरात आपल्या वयाचं, हक्काचं माणूस हवं. पण असा विषय काढायला संकोच वाटतो. कधी कधी वाटतं उठावं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहावं. तिथं कदाचित बरोबरीच्या वयाच्या माणसांची सोबत मिळेल. कळत नाही काय करावं ते या पलीकडे माझ्याशी काही बोलायला कुणाला वेळ नसतो. पूर्वी एवढं जाणवलं नव्हतं पण आता वाटतं घरात आपल्या वयाचं, हक्काचं माणूस हवं. पण असा विषय काढायला संकोच वाटतो. कधी कधी वाटतं उठावं आणि वृद्धाश्रमात जाऊन राहावं. तिथं कदाचित बरोबरीच्या वयाच्या माणसांची सोबत मिळेल. कळत नाही काय करावं ते\nया वयात लग्न करावं असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे जोडीदार नसल्यामुळे जाणवणारी एकाकीपणाची भावना. खूप वेळा या भावनेला कारुण्याची झालर असते. मुलंबाळं करिअरच्या मागे असतात किंवा आपापल्या संसारात रमलेली असतात. आजारपण वा अन्य कोणती अडचण आली तर ती धावून येणार याची खात्री असते, परंतु त्यांच्या व्यग्र दिनक्रमामुळे आई किंवा वडिलांची रोजच्या रोज दखल घेण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे जोडीदाराची उणीव प्रकर्षांनं भासते. प्रौढ वयात पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची ही सर्व साधारण मानसिकता. त्याविषयी अधिक काही जाणून घेण्यासाठी ज्याचं वधूवरसूचक मंडळ आहे अशा राजेंद्र भवाळकर आणि सुचित्रा कुलकर्णी यांची मुद्दाम भेट घेतली असता अलीकडच्या काही वर्षांत विवाहोत्सुक प्रौढ व्यक्तींची संख्या नजरेत भरेल एवढी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये पुरुषांची यादी प्रौढ स्त्रियांच्या यादीपेक्षा नेहमीच मोठी असल्याचा त्यांचा अनुभव आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीला पुनर्विवाह करण्याची इच्छा असली तरी संस्कार आणि संकोच यामुळे विवाह मंडळामध्ये जाऊन स्वत:चे नाव नोंदविण्याची तिची मानसिकता नसते. जोपर्यंत मुलंबाळं, बहीण-भाऊ वा मित्रमैत्रिणी तिच्या लग्नासाठी पुढाकार घेत नाहीत तोवर आपणहून आपले नाव नोंदविणाऱ्या स्त्रिया खूप कमी आहेत. याचं अजून एक कारण म्हणजे एकटेपणाची पोकळी स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी जाणवते. मुलाबाळांचे संसार, नात्यागोत्यातील समारंभ यामध्ये त्या रमू शकतात. ज्या स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा संपन्न असतात त्या आपापले छंद जोपासू शकतात. मैत्रिणींबरोबर चित्रपट, सहली वगैरेचा आनंद लुटू शकतात. हे सगळं करताना जोडीदाराची उणीव जाणवत असली तरी ती दूर करण्यासाठी लग्नाचा पर्याय व्यवहार्य ठरेल की नाही याबद्दल त्यांच्या मनात धास्ती असते. कारण लग्न कोणत्याही वयात केलं तरी पत्नीची पारंपरिक भूमिका तिनं स्वीकारली पाहिजे अशी सर्वाची अपेक्षा असते. तिनं स्वयंपाकघर ताब्यात घ्यावं, आल्यागेल्याचं पाहावं, सेवाशुश्रूषा करावी अशी अपेक्षा कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य पुरुषांची असते. स्त्रीला मात्र या वयात नव्या घरातील चालीरीती, स्वयंपाकाच्या पद्धती शिकून घेण्यात फारसं स्वारस्य उरलेलं नसतं. आयुष्याच्या उतरार्धात हे बदल करण्यापेक्षा लग्न नको असं स्त्रियांना वाटतं. बहुसंख्य पुरुष मात्र मुलाबाळांच्या संसारात फारसे रस घेऊ शकत नाहीत. सर्वाच्या दृष्टीने आपण कमी महत्त्वाचे आहोत, घरात आपल्याला स्थान नाही, एवढंच नाही तर आपण म्हणजे घरातील अडगळ आहोत असा गंड त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जोडीदाराची सोबत आवश्यक वाटते.\nपुनर्विवाहासाठी उत्सुक असलेल्या स्त्री-पुरुषांच्या संख्येत जरी तफावत असली तरी एकदा लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मात्र तो यशस्वी होण्यासाठी दोघांनाही अनेक अंगांनी विचार करावा लागतो. पहिल्या लग्नात जसा समजूतदारपणा दाखवला असतो, एकमेकांमध्ये विश्वास आणि प्रेमाचं नातं रुजण्यासाठी जसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतात तसेच किंबहुना अधिक प्रयत्न या वयात करण्याची आवश्यकता असते. कारण वयोपरत्वे आपल्या मतांना ठामपणा आला असतो. अनुभवाचं भलंमोठं गाठोडं जमा झालं असतं. आपली इच्छा असो वा नसो त्याचं ओझं आपण वाहत असतो. त्यामुळे कोणत्याही बदलाला सामोरी जायची लवचीकता कमी झालेली असते. नव्या जोडीदाराबरोबर नवा डाव मांडताना दोघांची भावनिक अवस्था समजून घेण्याची जशी जरूर असते तशीच काही व्यावहारिक बाबींबद्दल खुला दृष्टिकोन ठेवण्याची. दोघांची स्थावरजंगम मालमत्ता, आजारपणाची शक्यता, भविष्याची तजवीज याबाबत मुलांना\nअनिलराव आणि शलाकानं लग्न केलं तेव्हा दोघांची मुलं आपापल्या विश्वात रमली होती. शलाकानं लग्न झाल्यावर थोडय़ाच दिवसांत घराचा चेहरामोहरा बदलून टाकला. वर्ष-सहा महिन्यांत अनिलरावांच्या पहिल्या बायकोचे दागिने मोडून तिला हवे तसे घडवले. त्यामुळे अनिलरावांच्या मुली दुखावल्या गेल्या. त्यांनी मुलींना पैसे देऊ केले; परंतु मुलींच्या भावना पैशात नाही तर आपल्या आईच्या दागिन्यांमध्ये गुंतल्या होत्या हे ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे मुली वडिलांना दुरावल्या. झाल्या प्रकाराबद्दल अनिलरावांनी शलाकाला दोष दिला. आज दोघं विभक्त झाले नसले तरी त्यांच्यातील सुसंवाद हरवला आहे. तसंच अनुराधानंही संजयशी पुनर्विवाह केल्यावर त्यांच्या दोन्ही मुलींना आपलं मानून त्यांच्या लग्नात पुढाकार घेतला. त्यांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली; परंतु तिच्या मुलाला नोकरीत काही अडचणी आल्यामुळे नैराश्य आलं. मानसोपचार घ्यावे लागले. तेव्हा मात्र संजयनं तिला साथ दिली नाही. अनुराधाबरोबर तिच्या मुलाच्या गावी जाऊन राहायला सपशेल नकार दिला. आज अनुराधा आणि संजय वेगवेगळ्या गावांत राहतात.\nया वयात केलेल्या पुनर्विवाहामुळे जर वाटय़ाला वैफल्य आणि असमाधान आलं तर तो घाव पचविणं फार अवघड असतं. कारण वयोपरत्वे शरीरमनाची ताकद कमी झाली असते. त्यामुळे कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन न घेता व्यवहाराच्या निकषावर पडताळून पाहण्यासाठी आपली मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी मोकळेपणी चर्चा करायची गरज असते. नीता आणि तिच्या पतीबाबत या साऱ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या. त्यामुळे उर्वरित आयुष्याचा आनंद ते एकमेकांसोबत उपभोगू शकत आहेत.\nप्रभाकर यांनाही समवयस्क व्यक्तीच्या सोबतीची गरज जाणवत आहे, पण काय पर्याय निवडावा याबाबत मनात गोंधळ उडाला आहे आणि तो साहजिकही आहे. लग्न आणि वृद्धाश्रम हे दोन्हीही अगदी स्वतंत्र पर्याय आहेत. त्यातील कोणता पर्याय आपल्या स्वभावधर्माला अधिक रुचणार आहे हे समजून घेण्यासाठी जशी आत्मपरीक्षणाची गरज आहे तशीच घरातल्यांपर्यंत आपली एकाकीपणाची वेदना पोहोचविण्याचीही. त्यासाठी समुपदेशक वा जवळच्या व्यक्ती मदत करू शकतात.\nआज एकंदरच समाजात प्रौढांच्या पुनर्विवाहाबद्दल खुला दृष्टिकोन रुजत चालला आहे. विवाहमंडळात जाऊन नाव नोंदविणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्��ा सोबत अनेक वेळा त्यांची मुलं, सुनाजावई, मित्रमैत्रिणी, एवढंच नाही तर क्वचित कधी व्याहीविहीण येत असल्याचे अनुभव ऐकायला मिळाले. आवश्यकता आहे ती फक्त सारासार विचार करून जपून पाऊल उचलण्याची.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?st=9", "date_download": "2019-03-26T08:48:33Z", "digest": "sha1:CVCUZRLLXX3JGKHDKND54PQCBLM73J6L", "length": 4962, "nlines": 94, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - जागतिक मधील सर्वाधिक लोकप्रिय आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सर्व\nजागतिक मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आयफोन लाइव्ह वॉलपेपर्स दर्शवित आहे:\nनायकी एडिडास डोक्याची कवटी\nआपल्या हातातल्या खांबामध्ये मांजर\n01 जीओसी एचसी 360\nसेल फोन्ससाठी इलेक्ट्रो अॅनिमेटेड वॉलपेपर\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nबाग, बाग, नरक डोळे, गोकू, नायकी एडिडास डोक्याची कवटी, विंडोज 7, प्रेम जळत आहे, आपल्या हातातल्या खांबामध्ये मांजर, पिंक फ्लॉवर, कवटी, शुभ प्रभात, फुल बाग, सुपर गोकु 360, 01 जीओसी एचसी 360, कार मांजरी, लांडगा, विंचू, गुलाबी पॅनटर, निसर्ग शरद ऋतूतील, घोडा फायर, सेल फोन्ससाठी इलेक्ट्रो अॅनिमेटेड वॉलपेपर, गिरण्या पाने, निऑन ड्रॅगन, चांदणे Live Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sandan_Valley_-_Karoli_Ghat-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-03-26T08:42:18Z", "digest": "sha1:ZIBL6ZAVYMJD5BBWK4RW5EJ6HLEMBIZ5", "length": 20365, "nlines": 54, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Sandan Valley - Karoli Ghat, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) किल्ल्याची ऊंची : 4000\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई\nजिल्हा : नगर श्रेणी : अत्यंत कठीण\nमहाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्गलेणी तयार केलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर ४ महीने कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वहातात. त्यांच्या रोरावत जाणार्‍या पाण्यामुळे सह्याद्रीचे कातळ कडे कापले जातात आणि अनेक अजोड निसर्गशिल्प तयार होतात. अशा प्रकारचे निसर्गशिल्प \"सांदण\" येथे तयार झालेले पहायला मिळते. या ठिकाणी वहाणार्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातळकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे. त्यामूळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रूंदी 7-8 फूट असूनही वरच्या बाजूचे कातळकडे एकमेकाला जोडलेले आहेत. या निसर्गशिल्पात भर पडलेली आहे ती कातळ भिंतीं मधून तुटून पडणार्‍या खडकांची. उन्हाळ्यात तापलेल्य़ा खडकावर/ कातळभिंतींवर जेंव्हा पावसाचे थंड पाणी पडते, तेंव्हा त्��ांना मोठया भेगा पडतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्याच्या रेट्याने मोठ- मोठे खडक कातळभिंतीतून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडतात.हे सर्व घडून येण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात.\nसाम्रद गावातून १० मिनिटात आपण सांदण व्हॅलीत प्रवेश करतो. जस जसे आपण पुढे पुढे जातो तस तसे दोन्ही बाजूंना असणारे कातळकडे जवळ जवळ येऊ लागतात.त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. (पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे.) सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत. या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे. रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात.\nपुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते. या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात. याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालणे म्हणजे स्वर्गसुखच. पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते.\nया डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पा���्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण \"करोली घाटाच्या\" मार्गाला लागतो. तर पात्रातून सरळ चालत जाऊन पात्राला समांतर असणार्‍या पायवाटेने चालत गेल्यास २ तासात वोरपड या धनगरवाड्यात पोहोचतो. वोरपडपर्यंत गाडी रस्ता आहे. तर वोरपड पुढील आजोबागडाच्या पायथ्याशी असणार्‍या देहेणे गावात पोहोचण्यास ३० मिनीटे लागतात.\nकरोली घाट :- आधी सांगितल्याप्रमाणे सांदण व्हॅली उतरून आल्यावर डोहाच्या पुढे पुन्हा नदीच्या पात्रातून १५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूने एक ओढा नदीच्या पात्रात येऊन मिळतो. या ठिकाणी नदीचे पात्र सोडून ऊजव्या बाजूच्या डोंगरावर चडून गेल्यास आपण \"करोली घाटाच्या\" मार्गाला लागतो. या घाटाने २ ते ३ तासात साम्रद गावात पोहोचता येते. करोली घाट चढायला सुरूवात केल्यावर उजव्या हाताला हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्याची छोटी आवृती पहायला मिळते. पुढे २ कातळटप्पे चढून गेल्यावर आपण साम्रद गावाच्या पठारावर पोहोचतो. करोली घाट चढतांना मागच्या बाजूस आजोबा डोंगर व सीतेचा पाळणा दिसतो. तर पठारावर आल्यावर रतनगड व खुट्टा सुळका दिसतो. पठारावरून १५ मिनिटात साम्रद गावात पोहोचता येते.\nमुंबईहून ३ मार्गांनी सांदण व्हॅलीला जाता येते.\n१) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी - सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदरा फाटा आहे, तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदर्‍याच्या अलिकडे १ किमी शेंडी गाव आहे. या गावातून उजव्या बाजूचा रस्ता घाटघरला जातो. या रस्त्यावरून शेंडी ते घाटघर कॉलनी अंतर २२ आहे. घाटघर कॉलनीतून डाव्या हाताचा रस्ता २ किमी वरील साम्रद गावात जातो. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, शेंडी गावानंतर लावलेल्या सर्व फलकांवर साम्रद फाटा डावीकडे दाखवलेला आहे. पण डावीकडे न वळता २२ किमीवरील घाटघर कॉलनी पर्यंत सरळ रस्त्यानेच जावे व नंतरच डाव्या बाजूस वळावे. यामार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३४ किमी आहे.\n२) मुंबई -नाशिक महामार्गावरील घोटी गाव गाठावे. घोटी सिन्नर (शिर्डी) रस्त्यावर भंडारदराफाटा आहे ,तेथून भंडारदरा २५ किमीवर आहे. भंडारदरा - रतनवाडी - साम्रद हे अंतर २६ किमी आहे. या मार्गे मुंबई ते साम्रद हे अंतर १३६ किमी आहे.\n३) मुंबई - कल्याण - आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ ���ि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब - (जीपने १२ कि.मी.) -देहेणे. पुढे देहेणेहून वोरपड या धनगरवाड्या पर्यंत चालत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. तिथून करोली घाट मार्गे साम्रद पर्यंत जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.\nकिंवा स्वत:च्या वहानाने मुंबईहून थेट वोरपड गावात जाता येते. एका दिवसात वोरपडहून करोली घाट -साम्रद - सांदण कराण्यासाठी स्वत:च्या वहानाने थेट वोरपड गावात जाणे आवश्यक आहे.\nपुण्याहून नारायणगाव - संनमनेर -अकोला - रतनवाडी - मार्गे साम्रदला पोहोचता येते. या मार्गाने पुणे ते साम्रद हे अंतर २२० किमी आहे.\nसाम्रद गावातील शाळेत व देवळात १० -१० जणांची सोय होते.\nसांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.\nसांदण व्हॅलीत जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\nसाम्रद गावात आधी कळवल्यास जेवणाची सोय होते.\nमे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\n१) सांदण व्हॅली हा ट्रेक सोपा व अती कठीण या दोनही प्रकारात करता येतो.\nअ) सोप्या प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती संपून उतार सुरु होतो तेथे पर्यंत जाऊन परत साम्रद गावात पोहोचावे. या मार्गात पाण्यातून\tचालाण्याचे थ्रील अनुभवता येते.\nब) अती कठीण प्रकारात साम्रदहून सकाळी निघून सांदण व्हॅलीतील कातळभिंती उतरून पूर्ण व्हॅली पार करतात. यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य सोबत असणे आवश्यक आहे.\n२) सांदण व्हॅली हा १ ते २ दिवसांचा ट्रेक पुढील प्रमाणे करता येतो.\nअ) साम्रद - सांदण व्हॅली - करोली घाट - साम्रद\nब) साम्रद - सांदण व्हॅली - वोरपड - देहेणे.\nक) देहेणे - वोरपड - करोली घाट - साम्रद - सांदण व्हॅली - वोरपड - देहेणे .\nवरील ट्रेक १ दिवसाचा करण्यासाठी गिर्यारोहणात सराईत असलेला छोटा ग्रुप असणे आवश्यक आहे. मोठा ग्रुप असल्यास २ दिवसांचा ट्रेक करावा.\n3) सांदण व्हॅलीत मुक्काम डोहाजवळील कातळावर उघड्यावर करावा लागतो.\n४) पावसाळा व त्यानंतरचे २ महीने सोडून हा ट्रेक केला जातो. मार्च अखेरपर्यंत काही भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तो भाग पार करण्यासाठी रोपचा वापर करावा लागतो.\n५) मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.\n६) साम्रद गावात वाटाडे व सामान वाहून नेण्यासाठी माणसे मिळतात. त्यांची मदत आवश्यक असल्यास घ्यावी.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T08:32:48Z", "digest": "sha1:UVSZESUB66KKPKT2EAASVJVJYJP7J2QZ", "length": 4566, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जहाजे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► प्रकारानुसार जहाजे‎ (८ क, १ प)\n► जहाजांच्या श्रेण्या‎ (१ क)\n► देशानुसार जहाजे‎ (१ क)\n► नौदलाची जहाजे‎ (५ क, ५ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/mini-ghati-hospital-157707", "date_download": "2019-03-26T09:01:52Z", "digest": "sha1:2IAMIWBC3U52QLHEOP7R44ZTTRUNBZVF", "length": 14912, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "mini ghati hospital मिनी घाटीत आठवडाभरात प्रसूतीची सुविधा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमिनी घाटीत आठवडाभरात प्रसूतीची सुविधा\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतिगृहाचे अपूर्ण काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे प्रसूतिगृह सुरू करण्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण तपासणीसाठी पहिला स्वॅब टेस्टिंगला पाठवण्यात आला. अजून दोन स्वॅब पॉझिटिव्ह आल्यास आठवड्याभरात मिनी घाटीतही प्रसूतीची सुविधा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.\nऔरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतिगृहाचे अपूर्ण काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे प्रसूतिगृह सुरू करण्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण तपासणीसाठी पहिला स्वॅब टेस्टिंगला पाठवण्यात आला. अजून दोन स्वॅब पॉझिटिव्ह आल्यास आठवड्याभरात मिनी घाटीतही प्रसूतीची सुविधा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.\nप्रसूती विभाग सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मिनी घाटीत वर्दळ वाढणार असून उणिवांची जाणीवही याच दरम्यान होईल. सध्या मिनी घाटी काही प्रमाणात पाणीटंचाई, तर सहा तास भारनियमनाचा सामना करत आहे. अद्याप स्वतंत्र पाइपलाइनचे काम महापालिकेने सुरू केले नाही. तर स्वतंत्र एक्‍स्प्रेस फीडचे कामही सुरू झाले नाही. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी घाटी एकमेव रेफरल सेंटर होते. त्यामुळे घाटीत दररोजची प्रसूतीची संख्या साठवर पोचली आहे.\nऔषधी पुरवठ्याअभावी रेंगाळलेल्या किमोथेरपी सेंटरला पुढच्या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी लागणाऱ्या प्रतीक्षित औषधी मिनी घाटीला प्राप्त झाली. पुढच्या आठवड्यात हे सेंटर सुरू करण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस आहे.\nएका वेळी पाच प्रसूतीची व्यवस्था\n२०० खाटांच्या रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्था स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी करण्यात आली आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये एकावेळी पाच डिलिव्हरी करता येण्याची सुविधा आहे. मिनी घाटीत प्रसूती सुविधा सुरू झाल्यास रेफरल डिलेव्हरीसाठी ग्रामीण शासकीय रुग्णालये मिनी घाटीत रेफर करण्याचे संकेत आहे.\nडिलेव्हरी ओटीचा पहिला स्वॅब तपासणीसाठी घाटीत पाठवला आहे. अजून दोन स्वॅब पाठवून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रसूतीची सेवा पुढच्या आठवड्यात सुरू करता येईल. तसेच किमोथेरपी सेंटरच्या औषधीही प्राप्त झाल्याने तो विभागही आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार असा तीन दिवस सुरू करू.’’\n- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक\n\"जलयुक्त'चे 18 कोटी परत गेल्याची नामुष्की\nजळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्‍यक कामे...\nमहामार्गासह राज्य मार्गांवर \"चेक पोस्ट' नेमा : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना\nजळगाव : अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्ते अपघातांमागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासह उपप���रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) ठिकठिकाणी...\n...तर शिवाजीनगर पूल एका महिन्यात तयार झाला असता\nजळगाव ः येथील शिवाजीनगरात जाणारा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुमारे वीस दिवसांपासून सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास तब्बल अठरा महिने ते दोन वर्ष लागतील....\nसुविधा न पुरविल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई\nदेहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा...\nसातारा - येथील पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने साताऱ्यात वाहने चालविणे म्हणजे जिकिरीचे झाले आहे. त्यातच काम सुरू असलेल्या ठिकाणी...\nतुराडे गावाजवळील ओहोळावरील साकव दुरुस्त\nरसायनी (रायगड) - रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळ एका ओहोळावरील साकव धोकादायक बनला होता. या साकवचा एक बाजुचा कठडा तुटला होता. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-cleaning-employee-absent-garbage-issue-90361", "date_download": "2019-03-26T09:32:40Z", "digest": "sha1:BPJIPHI7XOASBITNJB2F6YAROB3LQTS3", "length": 14531, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news cleaning employee absent garbage issue सफाईवाल्यांच्या दांड्या, कचऱ्याचे ढीग | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसफाईवाल्यांच्या दांड्या, कचऱ्याचे ढीग\nबुधवार, 3 जानेवारी 2018\nनाशिक - नववर्षात शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या महापौर रंजना भानसी यांनी आजपासून सुरू केलेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉट शोधमोहिमेत आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार आढळला. शहराच्या विविध भागांत आढळलेला कचरा, दुभाजकांमधील अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच हजेरी शेडवर २३ सफाई कर्मचाऱ्यांच्या आढळलेल्या गैरहजेरीमुळे महापौरांना स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीव��� दोन दिवसांचा अल्टिमेटम द्यावा लागला.\nनाशिक - नववर्षात शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या महापौर रंजना भानसी यांनी आजपासून सुरू केलेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉट शोधमोहिमेत आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार आढळला. शहराच्या विविध भागांत आढळलेला कचरा, दुभाजकांमधील अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच हजेरी शेडवर २३ सफाई कर्मचाऱ्यांच्या आढळलेल्या गैरहजेरीमुळे महापौरांना स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांचा अल्टिमेटम द्यावा लागला.\nकेंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने यंदा पहिल्या दहा शहरांत येण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षी १५३ वा क्रमांक आला होता. ४ जानेवारीला शहरात स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पहिल्या दहामध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकीकडे उपाययोजना करताना दुसरीकडे महापौर भानसी यांनी शहरात सकाळी अचानक भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करण्याचे ठरविले. आजच्या पहिल्याच दिवशी प्रभाग १ मधील म्हसरूळ भाजीबाजारात पाहणी केली. सफाई कर्मचाऱ्यांकडून भाजीपाल्याचा कचरा साफ न केल्याचे निदर्शनास आले. किशोर सूर्यवंशी मार्ग, पेठ रोड, दिंडोरी रोडवर रस्ता व दुभाजकाच्या मध्यभागी कचरा, वाढलेली झाडे, पावसाळ्याची साचलेली माती आढळली अाहे.\nस्वच्छ सर्वेक्षणासाठी दोन दिवसांनी पथक येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या पाहणीत गोदाघाटावर अस्वच्छता आढळली. त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n- रंजना भानसी, महापौर\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी...\nLoksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी\nवणी (नाशिक) : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं ल���्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nबिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरले पाथर्डी\nइंदिरानगर,(नाशिक) : पाथर्डी शिवारात उसाच्या शेतातून डरकाळ्या फोडणार्‍या बिबट्यामुळे आज (गुरुवार) परिसरात दहशत पसरली. पाथर्डी गावातून वाडीचे रान...\nहोळीसाठी गावी परतणार्‍या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nसटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?sort=votes", "date_download": "2019-03-26T07:54:25Z", "digest": "sha1:KNA7SFR2RGK3YOCORFFHXCKZIXDYLYVM", "length": 3811, "nlines": 133, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nबनावट ऑनलाईन परीक्षणे 1 9 मिमल डॉलर 350,000\nलहान पे प्रति क्लिक शोध इंजिन म्हणजे साप्ताहिक\nस्थानिक बातम्या प्रमुख स्थानिक वृत्त कथांना प्रोत्साहित करण्यासाठी विस्तृत बातम्या बॉक्स स्थानिक स्रोत टॅग जोडते\nमिमलॅट बाहेर सलंगण्यासाठी ऑनलाईन उद्योजकाचे मार्गदर्शक\nमायक्रोसॉफ्ट सोमवार: आजचे गूगल फ्री Semalt\nGoogle Semalt अहवाल url च्या एका संचासाठी दरमहा भेट देत आहे\nसांता हे ख्रिसमसच्या संध्याकाळी Google आणि NORAD च्या अॅप्ससह किंवा Google Semalt सह अॅप्सचा मागोवा घ्या\nGoogle शोध या शब्दासाठी 'तत्सम ध्वनी शब्द' जोडते\nकौसा ने उद्योगधंदे दरोडे\nविविध उच्च दर्जाच्या डोमेनसह मिमलॅट साइट\nमिल्टनॅट मार्केटिंग स्ट्रॅटेजी: 7 मिनिटांमधील गाईड\nक्रेडिट कार्डची फसवणूक करण्याचा प्रयत्न कसा करायचा\nकेलेल्या UI: 5 त्रुटी डिझाईन ई usabilità - मिल्टा प्रटिको ���ेल्सी डेल'आटो\nजागतिक स्तरावर जाणारे: Semalt अर्थ विचारांवर सामान्यतः दुर्लक्ष केले जाते\nGoogle Semalt पूर्णपणे स्थिर डोमेनवर असूनही स्थिर सामग्रीवर कुकीज सेट करणे\nमिमलट एसइओ प्रोग्रॅम्सला अशी सामग्रीची आवश्यकता असते जी संपूर्ण खरेदी सायकलचे समर्थन करते\nमायक्रोसॉफ्ट समतळ शिवाय Google विरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यासाठी\n1 अब्ज + प्रवास पिन्ससह, Pinterest स्थाननिर्धारण देते एक मिमल\nजीएमने कार चालविताना रोलिंग (स्थानिक) शोधास मिमल\n & पीडीएफ साठी निर्दिष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/navnath_dandekar/page/9/", "date_download": "2019-03-26T07:53:46Z", "digest": "sha1:PR3UT4TXEE6AILTYSFODO3XRK5DI56KB", "length": 9930, "nlines": 133, "source_domain": "www.saamana.com", "title": "नवनाथ दांडेकर | Saamana (सामना) | पृष्ठ 9", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमुख्यपृष्ठ पब्लिशर नवनाथ दांडेकर\n81 लेख 0 प्रतिक्रिया\nधोकादायक प्रोडूनोव्हात आशियाडनंतर पदार्पण – दीपा कर्माकर\nसामना ऑनलाईन | नवी दिल्ली 'व्हॉल्ट ऑफ डेथ ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रोडूनोव्हानेच मला गंभीर दुखापतींच्या खाईत लोटले होते.पण मी तो प्रकार पुन्हा खेळणार आहे....\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T08:15:24Z", "digest": "sha1:ZVGH45FP5KTP4TYUDY4EQFWYP6EZF3ZJ", "length": 5503, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आफ्रिकन चलने - विकिपीडिया", "raw_content": "\n\"आफ्रिकन चलने\" वर्गातील लेख\nएकूण ४० पैकी खालील ४० पाने या वर्गात आहेत.\nपश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक\nमध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/258/", "date_download": "2019-03-26T08:52:34Z", "digest": "sha1:UMAWLR656YFCNRCP3WKTPAI3UL7DLZB3", "length": 16055, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 258", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nठाणे-वसई खाडीतील जलमा���्ग तीन वर्षांत सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nसामना ऑनलाईन, मुंबई कल्याण-ठाणे-कोलशेत-गायमुख-भाईंदर-वसई अशी प्रवासी जलवाहतूक करण्यात येईल. सद्यस्थितीत कल्याण, वसई, मीरा भाईंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे येथे जेट्टी बांधून प्रवासी जलवाहतूक...\nपरीक्षा नोव्हेंबरमध्ये निकालाला मार्च उजाडला\nसामना ऑनलाईन, पालघर मेकॅनिकल आणि सिव्हील इंजिनीयरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारे पालघरच्या आयडियल कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजच्या गलथान कारभारामुळे पुरते हैराण झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या...\n<<श्रीरंग खरे, ठाणे>> ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे हे नाव आता ठाण्यापुरता मर्यादीत राहीलेलं नसून ते थेट अमेरिकेतील एफबीआयपर्यंत सगळ्यांना परिचित झालेलं आहे....\nठाण्यातील मानपाड्यात ५ गोदामांना आग\n ठाणे ठाण्यातील मानपाडा भागात बुधवारी सकाळी ६ वाजता पाच गोदामांना आग लागली. आग लागलेली गोदामं एकमेकांच्या शेजारी अगदी खेटून आहेत त्यामुळे थोड्याच...\nमाध्यामांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला – एस.एस. देशमुख\n पनवेल पत्रकार व माध्यमांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. वाढते हल्ले रोखण्यासाठी विधिमंडळातील याच अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करावा तसेच पत्रकार सुधीर...\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मोदी सरकारचे पाप – पवार\n कल्याण शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मोदी सरकारचे पाप असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजपमुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा...\nउल्हासनगरातील साई पक्षाची नोंदणी रद्द\n उल्हासनगर उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर होऊ पाहणाऱ्या साई पक्षाने गट नोंदणीसाठी बोगस कागदपत्रे कोकण आयुक्तांकडे दिली असल्याचा पर्दाफाश शिवसेनेने केला. याची...\nमीरा-भाईंदरमधील बारच्या तळघरात लपवल्या बारबाला\n ठाणे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी चक्क बारमध्येच अनधिकृतरीत्या गुप्त खोल्या तयार करून त्यामध्ये बारबालांना ठेवण्याची बारमालकांची चलाखी मीरा-भाईंदरमध्ये उघड झाली आहे. पोलीस आणि...\nठाणे कारागृहात कैद्यांचा पोलिसांवर हल्ला\n ठाणे कोर्टात हजर करताना नातेवाईकांना भेटण्यास दिले नाही म्हणून येथील मध्यवर्ती कारागृहात पाच क��द्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर या कैद्यांनी फरार होण्याचा...\nठाणे, भिवंडीसह नवी मुंबईतील वीजपुरवठा होणार सुरळीत\nसामना ऑनलाईन, मुंबई शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे, भिवंडीसह नवी मुंबईतील वीजपुरवठ्यासाठी सरकारने १०० कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागांतील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत...\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mobile-charging-helmets-with-solar-plates/", "date_download": "2019-03-26T09:16:05Z", "digest": "sha1:X3ACRLKPJAAZMAAG4N2TFQIIHUSHLJMN", "length": 14907, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "सौरप्लेटच्या सहाय्याने हेल्मेट करणार मोबाईल चार्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग ख��ळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसौरप्लेटच्या सहाय्याने हेल्मेट करणार मोबाईल चार्ज\nचिचोंडी बुद्रुक येथील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व बुद्धीच्या जोरावर सौरप्लेटच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करणारे हेल्मेट तयार केले आहे. अनेक सोयींनी उपयुक्त असे हे हेल्मेट संरक्षणासाठी ही उपयुक्त असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. मोटरसायकल चालवताना अपघात होऊन हेल्मेट नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन या हेल्मटेची आखणी करण्यात आली.\nचिचोंडी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात किरण संतोष पळे इयत्ता नववी, रोहित देविदास मढवई व उमेश नवनाथ पवार हे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून यांनी विद्यालयात येणाऱ्या दैनिकात हेल्मेट नसल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू अशी बातम्या वाचून त्यांनी शासन हेल्मेट सक्ती करूनही लोक हेल्मेट वापरत नसल्याची उदासिनता हेरून यापुढे मोटरसायकल चालविताना हेल्मेट कसे वापरले जाईल, याचा अभ्यास करून या त्��िकुटाने सौरप्लेट, बॅटरी, एलईडी, चार्जर यांचा वापर करून प्रत्येकाला हेल्मेट वापरावे अशी इच्छा तयार होऊन हेल्मेट वापरण्याऱ्यांची संख्या कशी वाढेल व अपघातात मृत्यूला कवटाळणाऱ्यांचे प्रमाण कसे कमी होईल, यासाठी हे कमी खर्चिक व उपयोगी हेल्मेट बनवले आहे. यासाठी त्यांना मुख्याध्यापक श्री. आर. डी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.\nएकदा डोळ्यासमोर कानाला मोबाईल चालू डोक्यात हेल्मेट नाही यामुळे झालेला अपघात पाहिला यात युवकाचा झालेला मृत्यू बघितला अन् शासनाने कायदे करूनही लोक हेल्मेटबाबत उदासीन असून ते कसे वापरले जाईल, यासाठी आम्ही हेल्मेटलाच सौरप्लेटच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करता येईल असे ठरवले व ही कमी खर्चिक पण गरजेची कल्पना सुचली व तसे पेटन्ट तयार केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहरिजन सेवक संघाच्या वसतीगृहाचे अनुदान रखडले\nपुढीललंकेत कोहलीचे ‘हाथी मेरा साथी’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:18:42Z", "digest": "sha1:LHCLXTQNJ7AHCM4DCI3SQGXHDMJFXDGX", "length": 3692, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेसन - विकिपीडिया", "raw_content": "\nबेसन म्हणजे चण्याच्या डाळीचे दळलेले पीठ आहे. याचे पिठापासून 'पिठले' किंवा 'बेसन' हा खाद्यपदार्थही करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१७ रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/9/Article-on-Jammu-Kashmir-and-separatist-reasons.html", "date_download": "2019-03-26T08:56:05Z", "digest": "sha1:LU6F2FVKQK2CT3U4IQGS5IQ65S23PZZE", "length": 39099, "nlines": 35, "source_domain": "mahamtb.com", "title": " जम्मू-काश्मीर आणि फुटीरतावादाची कारणे जम्मू-काश्मीर आणि फुटीरतावादाची कारणे", "raw_content": "\nजम्मू-काश्मीर आणि फुटीरतावादाची कारणे\n२०१३च्या जून महिन्यात आम्ही काश्मीरला सहलीनिमित्त गेलो होतो, तेव्हाचा अनुभव आजही विसरता येत नाही. श्रीनगर विमानतळावर उतरून प्रवासी गाड्यांच्या तळाकडे गेल्यावर त्या गाड्यांच्या चालकांनी (एकजात सर्वांनी) 'We hate India, we hate Indian Army' अशा उच्च स्वरातील घोषणांनी प्रवाशांचे स्वागत () केले. हा अनुभव बऱ्याचजणांना आला असेल. इथे हे लक्षात घ्यावे लागेल की, गेल्या कित्येक वर्षांपासून काश्मीरमध्ये पर्यटक हे केवळ उर्वरित भारतातूनच येत असतात. युरोप अमेरिका वा अन्य कुठल्याही देशातून फारसे परदेशी नागरिक पर्यटनासाठी काश्मीरला येत नाही. कारण, सुरक्षेस्तव या देशातील नागरिकांना काश्मीरमध्ये पर्यटनास अनुमती दिली जात नाही. काश्मीरचे अर्थकारण पूर्णत: भारतीय पर्यटन उद्योगावर आधारित आहे. असे असूनही, ज्या भारतीय पर्यटकांवर त्यांची रोजीरोटी, त्यांचे व्यवसाय अवलंबून आहेत, त्यांच्यासमोरच अशा भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. काय आहे या टोकाच्या भारतद्वेष��चे कारण) केले. हा अनुभव बऱ्याचजणांना आला असेल. इथे हे लक्षात घ्यावे लागेल की, गेल्या कित्येक वर्षांपासून काश्मीरमध्ये पर्यटक हे केवळ उर्वरित भारतातूनच येत असतात. युरोप अमेरिका वा अन्य कुठल्याही देशातून फारसे परदेशी नागरिक पर्यटनासाठी काश्मीरला येत नाही. कारण, सुरक्षेस्तव या देशातील नागरिकांना काश्मीरमध्ये पर्यटनास अनुमती दिली जात नाही. काश्मीरचे अर्थकारण पूर्णत: भारतीय पर्यटन उद्योगावर आधारित आहे. असे असूनही, ज्या भारतीय पर्यटकांवर त्यांची रोजीरोटी, त्यांचे व्यवसाय अवलंबून आहेत, त्यांच्यासमोरच अशा भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. काय आहे या टोकाच्या भारतद्वेषाचे कारण आणि आज स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनीही त्यात फारसा फरक न पडण्याचे कारण आणि आज स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनीही त्यात फारसा फरक न पडण्याचे कारण त्या कारणांचा कायदेशीर चौकटीतून मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...\nकाश्मिरी जनतेच्या मनात हा फुटीरतावाद, ही वेगळेपणाची भावना मुळातच (स्वातंत्र्यपूर्व काळापासून) होती आणि ती रुजण्याची, अधिक वाढीला लागण्याची कारणे, अगदी स्पष्टपणे काश्मीर संस्थानच्या सामिलीकरण व विलीनीकरणाचा प्रश्न पंतप्रधान नेहरूंनी ज्या पद्धतीने हाताळला, त्यामध्ये आहेत. दि. २६ ऑक्टोबर, १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरिसिंह यांनी संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि दळणवळण' या तीनच गोष्टी भारत सरकारच्या नियंत्रणात देणाऱ्या 'सामिलीकरण' (Accession)करारावर स्वाक्षरी केली. सरदार पटेलांनी जी सुमारे ५०० संस्थाने भारतात विलीन केली, त्या सर्व संस्थानांच्या शासकांशी, प्रथम अगदी असेच 'सामिलीकरणा'चेच (Accessionचे) करार करण्यात आले होते. (म्हणजे यांत काश्मीरचे वैशिष्ट्य असे काही नाही.) पुढे थोड्याच दिवसात त्यांच्याशी 'पूर्ण विलीनीकरणा'चे करार (दुसरा कुठलाही पर्याय त्यांना न देता) करण्यात आले. (यामध्ये सरदार पटेलांची कणखर भूमिका महत्त्वाची होती.) याला अपवाद फक्त जम्मू-काश्मीरचा. कारण, जम्मू-काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे पंतप्रधान नेहरूंनी हाताळला.पटेलांसारख्या खंबीर व कणखर हाताळणीच्या अभावी जम्मू-काश्मीरशी इतर संस्थानांप्रमाणे पूर्ण विलीनीकरणाचा करार होऊच शकला नाही १९५० मध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्यावर त्यातील 'अनुच्छेद ३७०'नुसार जम्मू-काश्मीरला विशेष स्वायत्तता, विशेष दर्जा बहाल करण्यात आला. जम्मू-काश्मीर राज्याचे भारतीय संघराज्याशी संबंध कसे असावेत ते ठरवण्यासाठी चर्चा सुरूच राहिली, जिचे पर्यवसान १९५२च्या 'दिल्ली करारा'त झाले. या करारान्वये जम्मू-काश्मीरच्या सर्व नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. मात्र, जम्मू-काश्मीरचे नागरिक/'कायम निवासी' (Permanent Residents) कोणाला म्हणायचे, ते ठरवण्याचे पूर्ण अधिकार जम्मू-काश्मीरच्या विधानमंडळाला देण्यात आले. यामध्येच जम्मू-काश्मीरला उर्वरित देशाच्या तुलनेत फार झुकते माप देण्याची सुरुवात झालेली दिसून येते. जर जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या सर्वांना भारताचे नागरिकत्व देण्यात येते. खरे म्हणजे, उर्वरित भारताच्या नागरिकांना जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळणे क्रमप्राप्तच आहे. संघराज्य पद्धतीत राज्यांच्या पारस्परिक संबंधांतील समानता (Mutuality) गृहीत धरणे न्यायाचे तसेच गरजेचे आहे. इथे ती समानता मुळातच डावलली गेली. पुढे भारतीय राज्यघटनेत दि.१४ मे, १९५४च्या राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे घालण्यात आलेल्या 'अनुच्छेद ३५' नुसार जम्मू-काश्मीरचे 'कायम निवासी' कोणाला म्हणावे, (त्यांची व्याख्या) व त्यांना देण्यात येणारे विशेष अधिकार कोणते, हे ठरवण्याचे अधिकार जम्मू-काश्मीरविधानमंडळाला देण्यात आले. त्यामुळे आज जम्मू-काश्मीरमध्ये१) तिथल्या राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील नोकऱ्या करणे. २) तिथे स्थावर मालमत्ता संपादन करणे. ३) तिथल्या शैक्षणिक संस्थांत प्रवेश, शिष्यवृत्त्या, व सरकारकडून मिळणाऱ्या इतर शैक्षणिक मदतीचा लाभ घेणे. ४) तिथे वास्तव्य करणे. हे चार अधिकार केवळ 'अनुच्छेद ३५'च्या व्याख्येनुसार तेथील 'कायम निवासी' असलेल्यांनाच आहेत, इतरांना नाहीत. जम्मू-काश्मीर राज्य मुख्य प्रवाहापासून तुटून, तेथे वेगळेपणाची, फुटीरतेची भावना वाढीस लागण्याचे हे खरे आणि मूळ कारण आहे.\n'अनुच्छेद ३५'नुसार 'कायम निवासी'ची व्याख्या\nजम्मू-काश्मीरच्या संदर्भात 'कायम निवासी' म्हणजे अशी व्यक्ती, जी पूर्वीच्या जम्मू-काश्मीर संस्थानची 'प्रजा' (State Subject) होती किंवा जी जम्मू-काश्मीर राज्याची नवी राज्य घटना (जी १७ नोव्हेंबर, १९५६ रोजी अस्तित्वात आली) अस्तित्वात येण्यापूर्वी दहा वर्षांपासून तिथे वास्तव्य करत असेल व जिने तिथे कायदेशीररित्या स्थावर मालमत्ता संपादन केलेली असेल. या व्याख्येनुसार जे 'कायम निवासी' नाहीत, अशांना तिथे जवळजवळ कोणतेही अधिकार नाहीत. यामुळे आज परिस्थिती अशी आहे की, जम्मू-काश्मीरचा नागरिक देशात इतरत्र कुठेही नोकरी, व्यवसाय करू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, मालमत्ता संपादन करून वास्तव्यही करू शकतो. मात्र, यातील कुठलाही अधिकार उर्वरित भारतातील कुठल्याही व्यक्तीस जम्मू-काश्मीरमध्ये मिळत नाही. थोडक्यात, उर्वरित भारतातील व्यक्तींना जम्मू-काश्मीरच्या संदर्भात दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेलेली आहे. भारतीय राज्यघटनेत अनुस्यूत असलेले 'समानतेचे हक्क' (अनुच्छेद १४, १५, १६) उर्वरित भारताच्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये उपलब्ध नाहीत. इथे हे लक्षात घ्यावे लागेल की, 'कायम निवासी' नसलेल्या व्यक्तींना जम्मू-काश्मिरात कसलेच अधिकार नाहीत. याचा परिणाम तिथल्या उद्योगधंद्यांची वाढ न होण्यात झालेला आहे, ज्यात खरे नुकसान काश्मीरचे, पर्यायाने तिथल्या जनतेचेच आहे. चांगले डॉक्टर्स, इतर व्यावसायिकसुद्धा तिथे जाऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. कारण, त्यांना (कायम निवासी नसल्याने) तो अधिकारच नाही 'कायम निवासी' व्यक्तींची व्याख्या (वरीलप्रमाणे) ठरवून त्यांनाच विशिष्ट अधिकार बहाल करण्याचा सर्वात जास्त फटका त्या राज्यात पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या अनुसूचित जाती, जनजातींच्या लोकांना बसला आहे. उदाहरणार्थ, वाल्मिकी समाजाच्या लोकांना १९५७ मध्ये 'सशर्त कायम निवासी प्रमाणपत्र' या अटींवर देण्यात आले की, ते आणि त्यांच्या पुढील पिढ्या (राज्यात राहायचे असल्यास,) केवळ 'सफाई कर्मचारी' (Scavengers) म्हणूनच काम करतील. 'सशर्त कायम निवासी प्रमाणपत्र' मिळून सहा दशके उलटल्यानंतरही, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना, नातवंडांना 'सफाई कर्मचारी' सोडून अन्य कोणतेही काम करण्याची 'परवानगी' नाही. विसाव्या, एकविसाव्या शतकात संघटित, सक्तीच्या 'वेठबिगारी'चे याहून भयानक उदाहरण देशात अन्यत्र नसेल.\nभारतीय राज्य घटनेच्या भाग ३ - मूलभूत हक्क - या भागात या 'अनुच्छेद ३५'ची भर घालताना, ती केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे (कुठल्याही संसदीय चर्चेशिवाय)घालण्यात आलेली आहे. खरेतर अशा तऱ्हेच्या घटना दुरुस्तीसाठी 'अनुच्छेद ३६८'नुसार संसदेत चर्चा होऊन पुरेशा मताधिक्याने ती मंजूर होण्याची गरज असते. याच कारणाने त्याच्या वैधतेला आव्हान देऊन ती हटवण्याची मागणी होत आहे.\nइथे हे ही लक्षात घेण्याची गरज आहे की, १९५२ मध्ये जो 'दिल्ली करार' झाला, त्याच सुमारास 'जम्मू प्रजापरिषद' नावाच्या हिंदूबहुल संघटनेने राष्ट्रपतींना एक निवेदन देऊन भारतीय राज्यघटना जम्मू-काश्मीरलापूर्णपणे लागू करण्याची (अर्थात, राज्याच्या पूर्ण विलीनीकरणाची) मागणी केली होती. मात्र, या हिंदू संघटनेच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येऊन, जम्मू-काश्मीरमधून शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बोलावण्यात आले व त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून 'दिल्ली करार' करण्यात आला. इथे हे स्पष्ट होते की, हिंदूंना फारसे महत्त्व न देता मुस्लिमांना झुकते माप देण्याच्या नेहरूंच्या पक्षपाती धोरणातूनच ही समस्या निर्माण झालेली आहे.जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना असणे, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीला 'सदर-ए-रियासत' आणि मुख्यमंत्र्याला 'पंतप्रधान' म्हटले जाणे, या अशाच फुटीरतेला उत्तेजन देणाऱ्या गोष्टी बरीच वर्षे चालू राहिल्या. १९६५ पासूनतिथेही अनुक्रमे 'राज्यपाल' व 'मुख्यमंत्री' असेच म्हणण्याची पद्धत लागू झाली. पंतप्रधान नेहरूंनी जम्मू-काश्मीर सामिलीकरणाचा प्रश्न ज्या तऱ्हेने हाताळला, त्यात त्यांनी वेळोवेळी अत्यंत चुकीची, देशहित विरोधी भूमिका घेतली. त्यांनी महाराज हरिसिंह यांनी केलेल्या सामिलीकरणाच्या करारानंतरही काश्मिरी जनतेला त्यांचे भवितव्य-(भारतात विलीन होणे, पाकिस्तानात विलीन होणे किंवा स्वतंत्र होणे) ठरवण्याचा अधिकार राहील, अशी (खोटी) आशा तेथील जनतेच्या मनात रुजवली. ही गोष्ट २६ ऑक्टोबर, १९४७च्या सामिलीकरण करारानंतर नेहरूंनी 'काश्मिरी जनमतसंग्रहा'बद्दल (Plebiscite) अनावश्यकपणे केलेल्या वेगवेगळ्या निवेदनांवरून स्पष्ट होते.\n१) दि. २८ ऑक्टोबर, १९४७ रोजी पाकिस्तानी पंतप्रधानांना पाठवलेल्या तार संदेशात नेहरू म्हणतात,“भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांनी संयुक्तपणे युनोला काश्मिरात लवकरात लवकर जनमतसंग्रह घेण्याची विनंती करावी.”\n२) दि. २६ जून, १९५२ रोजी संसदेत केलेल्या निवेदनात नेहरू म्हणतात, “केवळ काश्मीरची जनताच काश्मीरचे भवितव्य ठरवू शकते. आम्ही ते युनोला व काश्मिरी जनतेला सांगितले आहे. एवढ��च नव्हे, तर ते आमचे धोरण आहे, आमचा विश्वास आहे. काश्मीरच्या जनतेलाच त्यांचे भविष्य ठरवू दे, आम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती करणार नाही. या अर्थाने काश्मीरची जनता 'स्वतंत्र' आहे.\n३) दि. ३१ मार्च, १९५५ ला संसदेत केलेल्या भाषणात नेहरू म्हणतात, “काश्मीर ही कदाचित भारत व पाकिस्तानमधील सर्वात मोठी समस्या आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, काश्मीर ही काही केवळ भारत व पाकिस्तान यांनी आपसात ठरवण्याची गोष्ट नव्हे, तर काश्मीरला स्वत:ची अशी ओळख, स्वत:चा आत्मा आहे. काश्मिरी जनतेच्या सहमती आणि सदिच्छेखेरीज कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही.”\n४) १९४८ मध्ये जम्मू-काश्मिरात जनमत घेण्यावर एक श्वेतपत्रिकाही भारत सरकारने प्रकाशित केली.\nअशा तऱ्हेने नेहरूंनी अनेकदा वेळोवेळी काश्मिरात जनमत घेण्याविषयी जी मते व्यक्त केली, त्याचाच आधार घेऊन पाकिस्तान आणि हुरियतचे फुटीरतावादी नेते पुढे अशी मागणी करत राहिले की, भारत सरकारने नेहरूंनी दिलेली आश्वासने (Nehru's Promises) पूर्ण करावीत. आज मेहबूबा मुफ्तीसारख्या नेत्या, २०१९ मध्ये उघडपणे काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पाकिस्तानशी बोलणी करावीत, अशी भूमिका मांडतात, तेव्हा त्याची 'मुळे' नेहरूंनी वेळोवेळी केलेल्या चुकांत आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. नेहरूंनी अगदी सुरुवातीसचपाकिस्तानला या प्रश्नात अनावश्यकपणे 'सामील' करून घेतले, ही त्यांची फार मोठी चूक होती. महाराज हरिसिंह यांनी सामिलीकरण करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पाकिस्तानची या प्रश्नात काहीही भूमिका असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. २६ ऑक्टोबर, १९४७ नंतर हा केवळ भारताचाच अंतर्गत प्रश्न उरतो, अशी ठाम भूमिका घेण्याची गरज होती. मात्र, जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेत, (जी १९५६ मध्ये अस्तित्वात आली) हे नमूद करण्यात आले की, जम्मू-काश्मीर हा भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे. (आणि १९५६ मध्येही नेहरू हेच देशाचे पंतप्रधान होते, हे विशेष.) नेहरूंनंतर पंतप्रधानपदी आलेल्या त्यांच्या कन्या इंदिरा गांधी किंवा नातू राजीव गांधी यापैकी कोणीही नेहरूंची तथाकथित आश्वासने पूर्ण करण्याचा, काश्मिरात जनमत घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. उलट इंदिरा गांधी व शेख अब्दुल्ला यांच्यात झालेल्या १९७४च्या कराराने जनमत संग्रहाच्या सर्व शक्यता संपुष्टात आणल्या. कारण, त्यामध्ये हे स्पष्ट नमूद करण्यात आले की, जम्मू-काश्मीर राज्य हे भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग असून, ते राज्य व केंद्र यातील संबंध हे भारतीय राज्य घटनेच्या 'अनुच्छेद ३७०'नुसार नियंत्रित राहतील. जम्मू-काश्मीर संदर्भातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण. सर्व देशभर उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या आरक्षणाचे लाभ (अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय) काश्मिरी जनतेला आजवर का मिळू शकले नाहीत, याच्या खऱ्या कारणांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न. यामध्ये खरी आणि मूळ अडचण जी आहे, ती म्हणजे घटनेतील भाग तीन मूलभूत हक्क यामधील 'अनुच्छेद ३५' जो १४ मे,१९५४ रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे जोडण्यात आला. त्या राज्याचे 'कायम निवासी' नसलेल्या कोणाही व्यक्तीस वर म्हटल्याप्रमाणे जवळजवळ कुठलाही अधिकार त्या राज्यात नाकारला गेलेला आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या, पदोन्नतीच्या क्षेत्रात देशभर उपलब्ध असलेल्या आरक्षण धोरणाचे लाभ समजा, जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे झाले तरीही, 'अनुच्छेद ३५'नुसार ते केवळ 'कायम निवासी' असलेल्यानाच मिळतील, हे उघड आहे 'अनुच्छेद ३५' जोपर्यंत हटवले जात नाही, तोपर्यंत 'कायम निवासी' नसलेल्यांना हे लाभ मिळणे कदापि शक्य नाही. या दृष्टीने भारतीय राज्यघटनेतील आरक्षणविषयक विविध तरतुदींचा मागोवा घेऊया.\n१) भारतीय राज्य घटना भाग- ३ मूलभूत हक्क यामधील 'अनुच्छेद १५' - धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. जम्मू-काश्मीर राज्याला हा अनुच्छेद लागू करताना यातील खंड (४) मधील अनुसूचित जनजातींचा निर्देश गाळला जाईल, असे स्पष्ट म्हटले आहे.\n२) भाग ३, अनुच्छेद १६' - सार्वजनिक सेवायोजनांच्या बाबींमध्ये समान संधी. या अनुच्छेदाच्या खंड (३) मध्ये राज्य या निर्देशात जम्मू-काश्मीर राज्याच्या निर्देशाचासमावेश नाही, असा त्याचा अर्थ लावला जाईल, असे म्हटले आहे.\n३) भाग ४ राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे - हा भाग ४ - ज्यामधील 'अनुच्छेद ४६'मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन हा भाग येतो, जो जम्मू-काश्मीर राज्याला लागू नाही.\n४) भाग १०, 'अनुच्छेद २४४' - अनुसूचित क्षेत्रे व जनजाती क्षेत्रे यामधील खंड १ मध्ये जी पाचवी अनुसूची येते, (अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजाती यांच��� प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी) त्या पाचव्या अनुसूचीतील तरतुदी जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू नाहीत.\n५) भाग १६ विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी - यामधील 'अनुच्छेद ३३५' सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क. हा अनुच्छेद जम्मू-काश्मीर राज्याला लागू करताना त्यामधील राज्य किंवा राज्ये यासंबंधीच्या निर्देशांमध्ये जम्मू-काश्मीरराज्यासंबंधीचे निर्देश समाविष्ट नाहीत. तसेच 'अनुच्छेद ३४२' अनुसूचित जनजाती हा अनुच्छेद जम्मू-काश्मीर राज्याला लागू असणार नाही. त्याचप्रमाणे 'अनुच्छेद ३३९' अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अनुसूचित जनजाती संबंधींचे कल्याणकार्य यांवर संघ राज्याचे नियंत्रण हा अनुच्छेद जम्मू-काश्मीरला लागू असणार नाही.\n६) अर्थात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाग २१ मधील 'अनुच्छेद ३७०' ज्यामध्ये जम्मू-काश्मीर राज्याला 'विशेष स्वायत्तता, विशेष दर्जा' बहाल करणाऱ्या तरतुदी आहेत.\nथोडक्यात, या सगळ्या घटनात्मक तरतुदींतून मार्ग काढल्याखेरीज देशभर इतरत्र लागू असणाऱ्या आरक्षणाचेलाभ जम्मू-काश्मीरमधील सामान्य जनतेला ते जरी अनुसूचित जाती किंवा जनजाती किंवा इतर मागासवर्गीयअसले तरीही मिळू शकणार नाहीत. सध्या तसे करण्याचा प्रयत्न केला, तर ते लाभ केवळ 'अनुच्छेद ३५' नुसार त्यांच्यातील कायम निवासी असणाऱ्यांनाच मिळतील, सामान्य नागरिकांना नव्हे. त्यामुळे खरोखरच जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून देशभरात इतरत्र मिळणारे आरक्षणाचे लाभ तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्याची इच्छा असेल, तर प्रथम वर उल्लेखिलेले सर्व घटनात्मक अडथळे दूर करावे लागतील. सध्या 'अनुच्छेद ३५' घटनाबाह्य असल्याने, (कारण, तो 'अनुच्छेद ३६८'नुसार संसदेत चर्चा न घडवता, केवळ राष्ट्रपतींच्या आदेशानेघालण्यात आलेला आहे) तो हटवण्यासंबंधी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. खरेतर सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात नेहमीच 'अनुच्छेद ३७०' हटवण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आलेले आहे. 'अनुच्छेद ३७०' हटवण्यामध्ये मुख्य अडचण 'अनुच्छेद ३५'चीच आहे, हे उघड आहे. जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहापासूनवेगळे पाडण्यात, तिथल्या लोकांमध्ये फुटीरतेची भावना दृढमूल करण्यात 'अनुच्छेद ३५' आणि 'अनुच्छेद ३७०' हीच खरी, मुख्य कारणे असल्याचे वरील विवेचनावरून स्पष्ट व्हावे. त्यामुळे ' अनुच्छेद ३५' संबंधीच्या जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारला या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्याची उत्तम संधी आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर देशभरात तयार झालेले देशभक्तीचे वातावरण, काश्मीरमधील फुटीरतावाद कायमचा संपवण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. सरकारने आता वेळ न घालवता 'अनुच्छेद ३५' हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. आता नाही, या कणखर इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाकडून नाही, तर मग कधी असा प्रश्न असंख्य देशप्रेमी व्यक्तींच्या मनात आज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची निराशा होऊ देणार नाहीत, हीच आशा.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nerolac.com/mar/industrial-users.html", "date_download": "2019-03-26T07:54:50Z", "digest": "sha1:6GXCK6WVU57PNSCDYUM5ERWT7A5FJHGH", "length": 23433, "nlines": 146, "source_domain": "nerolac.com", "title": "Industrial Paint | Industrial Paint Colors | Kansai Nerolac", "raw_content": "\nतुमचे घर रंगवा अॅप\nप्रत्येक शेड प्रत्येक प्रकारच्या फिनिशमध्ये शक्य, हे सर्व एकाच ठिकाणी\nदर्जाबद्दल आमच्या प्रतिबद्धतेचे प्रमाण आमचे ग्राहक आहेत\nकोटिंग तंत्र वापरण्यासाठीचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण पद्धती जाणून घ्या.\nपरिणामकारक औद्योगिक पेंट ज्यांमुळे कामगिरी होते अधिक चांगली\nकोणत्याही औद्योगिक आव्हानावर मात करण्यासाठी आमचे संशोधन व विकास कौशल्य आम्हाला कसे सक्षम करते ते जाणून घ्या.\nआम्ही सेवा देत असलेले उद्योग\nआमच्या प्रयत्नांमुळे त्यांची कामगिरी अधिक चांगली होते. आमच्याशी संलग्न असलेले काही उद्योग खालीलप्रमाणे\nएखादे उत्पादन जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच महत्त्वाचे असते ते उत्पादन वापरण्याचे तंत्र. कोणत्याही कोटिंगचे उत्तम परिणाम साधण्यासाठी आम्हाला कोणती विशेष तंत्रे मदत करतात ते जाणून घ्या\nआमच्या ग्राहकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण तयार करता यावे हा आमच्या विविध उत्पादनांचे हेतू आहे. याची खातरजमा करण्यासाठीच्या काही पायऱ्या खालीलप्रमाणे\nतुम्हाला साजेसे नेरोलॅक उत्पादन शोधा\nप्रत्येक वाहनासाठी शेड आणि स्टाईल उपलब्ध आहे. आमच्या ऑटोमोटिव्ह कोटिंग्समधून तुम्हाला साजेसी शेड आणि स्टाईल शोधा\nआमच्या ऑटोमोटिव्ह रिफिनिशिंग उत्पादनांचा वापर करून कोणत्याही वाहनाला त्याची मूळ झळाळी प्राप्त करून द्या.\nप्रत्येक प्रकारच्या मोठ्या उपकरणाच्या संरक्षणास मदत करण्यासाठी कोटिंग उपलब्ध\nमजबूत आणि शक्तिशाली उत्पादनांसाठी मजबूत सोल्युशन्स\nतुमच्या पसंतीचा प्रीमिअम फिनिश शोधा\nऔद्योगिक पेंट मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कन्साई नेरोलॅक अग्रस्थानी आहे\nआम्ही मजबूत यंत्रांसाठी तेवढ्याच मजबूत कोटिंग्स उपलब्ध करून देतो.\nआमच्यासोबत तुम्ही कोणत्याही उत्पादन विभागासाठी परिपूर्ण फिनिश प्राप्त करू शकता\nप्रकिया सुलभ करण्यासाठी सुलभ उत्पादने\nलिटिल बिट ऑफ नेरोलैक\nकृपया वैध ईमेल आयडी प्रविष्ट करा.\nआम्हाला येथे फॉलो करा:\n@२०१६ कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड. सर्व हक्क सुरक्षित.\nकन्साई पेंट्स, यांची उपकंपनी, जपान\nआपण सादर केलेला विद्यमान ईमेल आणि / किंवा संकेतशब्द वैध नाही\nनवीन खाते तयार करा\nवापरकर्ता प्रकार निवडा घरमालक व्यावसायिक\nहे फील्ड आवश्यक आहे.\nया अकाउंटमधील माझी मूलभूत माहिती, ईमेल अॅड्रेस आणि इतर सार्वजनिक माहिती पाहण्याची परवानगी मी नेरोलॅकला देतो.\nहे फील्ड आवश्यक आहे.\nमला नियम आणि अटी मान्य आहेत.\nहे फील्ड आवश्यक आहे.\nतुमचे प्रश्न आम्हाला पाठवा\nतुमचा प्रश्न निवडा जवळचा डीलर रंग विकत घ्या शेड कार्ड मान्यताप्राप्त पेंटर\nशहर निवडा अंबाला अकोला अजमेर अटकोट अनंतनाग अनुगुल अनुपपूर अमरावती अमरेली अमृतसर अररिया अरवल अरियालुर अलवर अलाहाबाद अलिगढ अल्मोडा अशोकनगर अहमदनगर अहमदाबाद आंबेडकर नगर आईझोल आग्रा आझमगढ आणंद आदिलाबाद आलप्पुझा इंदौर इटावा इदुक्की ईस्ट ईस्ट खासी हिल्स ईस्ट गोदावरी ईस्ट डिस्ट्रिक्ट ईस्ट सियांग उज्जैन उडुपी उत्तर चोवीस परगणा उत्तर दिनाजपुर उत्तर बस्तर कांकेर उदयपूर उदलगुडी उधम सिंह नगर उना उन्नाव उपलेटा उस्मानाबाद एटा एर्नाकुलम ओखा औरंगाबाद औरंगाबाद औरैया कंधमाल कच्छ कटक कटनी कटिहार कठुआ कडलूर कन्नूर कन्नौज कन्याकुमारी कपूरथला कबीरधाम कराईकल करीमगंज करीमनगर करूर करौली कर्नाल कर्नूल कलाहंडी कांगडा कांचीपुरम काछड कानपूर देहात कानपूर नगर कामरूप कामरूप मेट्रोपॉलिटन कारगिल कार्बी आंग्लॉंग काशीराम नगर कासरगोड किशनगंज कुंकवाव-मोती कुपवाडा कुरूक्षेत्र कुलगाम कुल्लू कुशीनगर कृष्णगिरी कृष्णा केंद्रपाडा केन्दुझर केशोड कैथल कैमूर भभुआ कोइम्बतूर कोकराझार कोच बिहार कोझिकोडे कोटा कोट्टायम कोडगु कोडरमा कोडिनार कोप्पल कोरबा कोरापुट कोलकाता कोलार कोल्लम कोल्लम कोल्हापूर कौशंबी खंडवा ईस्ट नीमर खगडिया खम्मम खरगोन ईस्ट नीमर खांभा खाम्भालिया खीरी खूंटी खेडा खोरधा गंगानगर गंजाम गजपती गडचिरोली गढवा गढवाल गदग गधडा गया गरियाधर गांधीनगर गाझियाबाद गाझीपूर गादू गान्दरबल​ गिरगिढड़ा गिरिडीह गुंटूर गुना गुमला गुरगाव गुरदासपुर गुलबर्गा गोंडा गोंदल गोंदिया गोड्डा गोपालगंज गोरखपूर गोलाघाट गोवालपाडा गौतम बुद्ध नगर ग्वालियर चंडीगढ चंदौली चंद्रपूर चंपावत चंबा चमोली चिकबलपुर चिकमंगलुरू चितोडगढ चित्तूर चित्रदुर्ग चुडा चूरू चेन्नई चोटीला छत्तरपुर छिंदवाडा जगजीतसिंगपूर जजापूर जबलपूर जमुई जम्मू जयपूर जलपैगुरी जळगाव जसदण जहानाबाद जाम कंडोरणा जामजोधपुर जामताड़ा जामनगर जारसुगुडा जालंधर जालना जालोर जालौन जिंद जुनागढ जेतपूर जैम रावल जोधपूर जोरहाट जौनपुर ज्योतिबा फुले नगर झज्जर झांशी झाबुआ झालावाड झूंझुनूँ टंकारा टीकमगढ टोंक ठाणे डिंडोरी डिंडोरी डुंगरपूर डोडा ढेंकानाल ढोला तंजावर तरण तारण तलाजा तलाला तिनसुकिया तिरुचिरापल्ली तिरुवनन्तपुरम तिरुवन्नामलै तिरुवरुर तिरूनेलवेली तिरूपुर तिरूवल्लुर तुमकुर थानगढ थिंबी थुथुकुड़ी थेनी दक्षिण कन्नड दक्षिण चोवीस परगणा दक्षिण दिनाजपुर दक्षिण बस्तर दंतेवाडा दतिया दमनगर दमोह दरंग दरभंगा दार्जिलिंग दावणगेरे दिंडीगल दिब्रुगढ दिमा हासो दिमापूर दीव दुमका दुर्ग देवगढ देवघर देवरिया देवास देहरादून दोलसा दौसा द्वारका धनबाद धमतरी धर्मपुरी धार धारवाड धारी धासा धुबरी धुळे धेमाजी धोराजी धौलपूर ध्रांगध्रा ध्रोल नंदुरबार नबरंगपुर नयागढ नरसिंहपुर नर्मदा नलबाडी नवसारी नवादा नांदेड नागपट्टीणम नागपूर नागांव नागौर नादिया नामक्कल नालंदा नालगोंडा नाशिक निझामाबाद नीमच नुआपाडा नैनिताल नॉर्थ नॉर्थ ईस्ट नॉर्थ गोवा नॉर्थ डिस्ट्रिक्ट नॉर्थ त्रिपुरा नॉर्थ वेस्ट पंच महाल पंचकुला पटणमथिट्टा पटना पतियाळा पदधारी पन्ना पपुमपारे परभणी पलवल पलामू पलीताणा पश्चिम चंपारण पश्चिम मेदिनीपुर पश��चिमी सिंहभूम पाकुड पाटण पानिपत पाली पिथोरागढ पीलीभीत पुणे पुदुक्कोट्टई पुदुच्चेरी पुरी पुरूलिया पुलवामा पूरब चंपारण पूर्णिया पूर्व मेदिनीपुर पूर्वी सिंहभूम पेराम्बलुर पोरबंदर प्रकासम प्रतापगढ प्रतापगढ प्राची फतेहगढ साहिब फतेहपुर फतेहाबाद फरीदकोट फरीदाबाद फरुखाबाद फिरोजपूर फिरोझाबाद फैझाबाद बँकुरा बक्सर बगसरा बडगाम बदायूं बनास कांठा बरनाला बरपेटा बरवानी बरेली बर्धमान बलरामपूर बलिया बस्तर बस्ती बहराइच बांका बांदा बांदीपुरा बांसवाडा बागपत बागलकोट बागेश्वर बाडमेर बाबरा बारगढ बारां बारामुल्ला बालांगीर बालाघाट बालेश्वर बिकानेर बिजनौर बिजापुर बिजापुर बिजेपूर बिदर बिलासपूर बिलासपूर बीड बीरभूम बुंदी बुरहानपुर बुलंदशहर बुलढाणा बेंगलुरू बेंगलुरू रूरल बेगुसराय बेतूल बेल्लारी बेळगाव बोंगाईगाव बोकारो बोटाद बौध भंडारा भटिंडा भद्रक भरतपूर भरुच भागलपूर भाटिया भानवाड भावनगर भिंड भिलवाडा भिवानी भूटान भेसाण भोजपूर भोपाळ मंडला मंडी मंदसौर मऊ मथुरा मदुरै मधुबनी मधेपुरा मयूरभंज मलप्पुरम महबूबनगर महामाया नगर महाराजगंज महासमुन्द महुआ महेंद्रगढ महोबा मांगरोळ मांड्या माधवपुर (घेड) मानवादार मानसा मारीगाव मालकानगिरी मालदा मालिया मालीया हाटीना माहे मिर्झापूर मुंगेर मुंबई मुंबई सबर्बन मुक्तसर मुजफ्फरपुर मुझफ्फरनगर मुरादाबाद मुरैना मुर्शीदाबाद मेंदरडा मेदक मेरठ मेवात मेहसाणा मैनपुरी मोकोकचुंग मोगा मोरबी यमुनानगर यवतमाळ यादगीर रंगारेड्डी रतलाम रत्नागिरी रांची राजकोट राजगढ राजनांदगांव राजसमन्द राजुला रानावाव रामगढ रामनगर रामनाथपुरम रामपूर रामबन रायगड रायगडा रायचूर रायपूर रायबरेली रायबरेली रायसेन रीवा रूपनगर रेवाडी रोहतक रोहतास लखनऊ लखिमपूर ललितपूर लातूर लातेहार लाथी लुधियाना लोअर सुबनसिरी लोहरदग्गा वडोदरा वधावन वयनाड वर्धा वलसाड वांकानेर वायएसआर वारंगळ वाराणसी वाशिम विजयानगरम विदिशा विरुधुनगर विलुप्पुरम् विशाखापट्णम विसवादार वेरावल वेल्लूर वेस्ट वेस्ट खासी हिल्स वेस्ट गोदावरी वेस्ट डिस्ट्रिक्ट वेस्ट त्रिपुरा वैशाली शहडोल शहीद भगत सिंह नगर शाजापूर शानाला शाहजहांपूर शिमला शिमोगा शिवगंगा शिवपुरी शिवसागर शेखपुरा शोपियां श्रावस्ती श्री पोटी श्रीरामुलू नेल्लूर श्रीकाकुलम श्रीनगर संग��ूर संत कबीर नगर संत रविदास नगर भदोही संबळपूर सतना समस्तीपूर सरधार सरायिका खारसाना सवाई माधोपूर सहरसा सहारणपूर सांगली साउथ साउथ ईस्ट साउथ गोवा साउथ डिस्ट्रिक्ट साउथ त्रिपुरा सागर सातारा सादला साबर कांठा सारन सावरकुंडला साहिबगंज साहिबजादा अजित सिंह नगर सिंगरौली सिंधाज सिंधुदुर्ग सिद्धार्थनगर सिधौली सिमडेगा सिरमौर सिरसा सिरोही सिवनी सिवान सिहोर सीकर सीतापुर सीतामढी सीधी सीहोर सुंदरगढ सुत्रपदा सुपौल सुबर्णपुर सुरत सुरेंद्रनगर सुल्तानपूर सेंट्रल सेलम सोणितपुर सोनगढ सोनभद्र सोनीपत सोमनाथ सोलन सोलापूर हजारीबाग हनुमानगढ हमीरपूर हमीरपूर हरदा हरदोई हरिद्वार हलवद हवेरी हावडा हासन हिंगोली हिसार हुगळी हैदराबाद हैलाकांडी होशंगाबाद होशियारपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pizza-girl/", "date_download": "2019-03-26T08:33:45Z", "digest": "sha1:NOZYBDB5OWEXWNZPCDZNJUSLRYBDLDK5", "length": 20914, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "Pizza girl! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण ���रणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nआपल्या क्षेत्रातला एक सेलिब्रेटी स्टार जेव्हा दुसऱया क्षेत्रात उतरतो तेव्हा तो कशा प्रकारे वागावा याचं उदाहरण म्हणजे वैशाली सामंत.. खरंच वैशालीच्या पिझ्झा बॉक्स या नवीन उपक्रमाला भेट द्यायला गेलो असता.. मला पत्ता सापडत नव्हता. तेव्हा स्वत: वैशाली घ्यायला आली खरंच वैशालीच्या पिझ्झा बॉक्स या नवीन उपक्रमाला भेट द्यायला गेलो असता.. मला पत्ता सापडत नव्हता. तेव्हा स्वत: वैशाली घ्यायला आली अन मग मुलाखत रुपात अनेक न दिसलेले पैलू उलगडत गेले वैशालीच्या स्तुत्य उपक्रमाचे..\nखरं तर मलासुद्धा खूप उत्कंठा होती वैशालीच्या नवीन उपक्रमाबाबत जाणून घ्यायची. अन मग काय राऊंड डायनिंग टेबलवर मला गप्पांच्या स्वरूपात अनेक उत्तरं मिळाली माझ्या प्रश्नांची अन् अगदी उत्साहात वैशाली सांगत होती. आवडीबद्दल विचारणा केली असता क्षणाचाही विलंब न करता गाणं आणि खाणं हे उत्तर वैशालीने दिलं.\nमी तिची मुलाखत घेणार म्हणून वैशाली खूप उत्सुक दिसली. बोलता बोलता जाणवलं की मी तिच्या गाण्याबद्दल जास्त बोलतोय अन् ती खाण्यावर.. गाणं अन खाणं आवडणारी वैशाली खरं तर लहानपणापासूनच जिद्दी होती.. गाणं अन खाणं आवडणारी वैशाली खरं तर लहानपणापासूनच जिद्दी होती.. अन त्यात मास्टर्स ऑफ फिशरी सायन्स केलेली वैशाली जेव्हा गाण्याच्या क्षेत्रात जायचा निर्णय घेते तेव्हा तिला सगळ्या घरच्या मंडळीचा पूण पाठिंबा होता..\nखाण्याबद्दल विचारले असता की तुला काय आवडतं घरच्यांबद्दल विचारणा केली असता वैशाली म्हणाली.. वैशाली माहेरची जोशी.. संपूर्ण शाकाहारी असलेली वैशाली एकत्र कुटुंबातली असल्यामुळे प्रत्येक सण अन त्या सणात होणारे पदार्थ मग ती पुरण पोळी असो का अळूची वडी, पुडाची वडी, वरण भात, बटाटे वडे. सगळं तिला एन्जॉय करायला अन शिकायला आवडायचं.\nहिंदुस्थानी सणांबद्दल विचारले असता वैशाली म्हणाली की तिला सगळे सण खूप आनंदाने साजरे करायला आवडतात.. तिला तिच्या आजीच्या हातची चव खूप आवडते. मराठी पदार्थांसोबत पंजाबी, मारवाडी, गुजराथीसुद्धा खूप आवडतं.. तिला तिच्या आजीच्या हातची चव खूप आवडते. मराठी पदार्थांसोबत पंजाबी, मारवाडी, गुजराथीसुद्धा खूप आवडतं.. आजी कच्छमध्ये राहिली असल्यामुळे गुजराथी पदार्थ खास करून उंधियू तर मेजवानी असते आम्हा सगळ्यांनाच..\nव्यवसाय तर करायचाच होता. जेवणाच्या आवडीमुळे.. मुलाला म्हणजे कुशानला शाळेत सोडताना माझ्यासारख्या 3 मैत्रीणी मला मिळाल्या अन पिझ्झा बॉक्सचा जन्म झाला.. आमच्यापैकी कुणीही थेट या क्षेत्रात नव्हतं पण एक पॅशन होतं आमच्यात… मग काय आम्ही काहीतरी वेगळं करायचं… अन पिझ्झा एक इंटरनॅशनल फूड आहे म्हणून ते निवडलं. 2014 मध्ये पिझ्झा बॉक्स सुरू केला. आज म्हणजे 2019 मध्ये 3 शाखा आहेत. कुठल्याही प्रॉडक्टची फ्रन्चायसी घेण्यापेक्षा आपण आपला ब्रॅण्ड काढावा. कठीण असलं तरी आपलं उत्पादन आणावं हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला अन तो यशस्वी झाला.\nतुला कसं वाटतं एक गाणारं व्यक्तिमत्त्व बिझनेसमध्ये… असं विचारता वैशाली म्हणाली, एक सक्सेसफूल म्हणून प्राऊड फिल करते. किचन… कस्टमर बेस… सगळं काही नवीनच होत तसं… पण सगळी चॅलेंजेस स्वीकारत आज स्वत:च्या हिमतीवर इतका दर्जेदार फूड प्रॉडक्ट सुरू करणाऱया वैशालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा…\nसाहित्य – कणिक 2 वाटया, कोको पावडर 1 वाटी, मीठ 2 ग्रॅम, साखर 10 ग्रॅम, यीस्ट 10 ग्रॅम, चॉकलेट कॅडबरी 2 नग, मिल्क पावडर अर्धी वाटी, पनीर अर्धी वाटी, ब्रिटानिया प्रोसेस चीज अर्धी वाटी, मोझेरेला चीज अर्धी वाटी, बटर 2 चमचे, मध 4 चमचे.\nकृती – कणिक, मीठ, कोको पावडर, मिल्क पावडर साखर एकत्र करुन त्याचा पिझ्झा बेस बनवा. पिझ्झा बेस तयार करुन त्याला 10 मिनिट फरमेंट करा. त्यावर पनीरचे तुकडे, कॅडबरी चॉकलेट व चीज पसरवून बेक करा. वरुन मधाचे टॉपींग करुन खायला दया. याचा आकार छोटा असावा व आईक्रीमबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य – मैदा अर्धा किलो, दूध पावडर 100 ग्रॅम, यीस्ट 10 ग्रॅम, तेल 4 चमचे, साखर 1 चमचा, टोमॅटो सॉस 2 चमचे, आलं-लसूण पेस्ट 1 चमचा, मिक्स हर्बस् 1 चमचा, मीठ, साखर, तिखट चवीनुसार, मोझेरोला चीज 4 चमचे, चेड्डार चीज 4 चमचे, सिमल�� मिरची अर्धी वाटी, व्हिनेगर अर्धा चमचा, दूध पाव वाटी.\nकृती – सर्व प्रथम एका पॅनमध्ये बटर घेवून त्यावर लसूण परतून घ्या. नंतर यात चवीनुसार तिखट, बारीक चिरलेला लसूण, मिक्स हर्बस् छान परतून घ्या. नंतर यात टोमॅटो सॉस घालून बारीक चिरलेली सिमला मिरची घाला. नंतर मैदा, यीस्ट, साखर मीठ एकत्र करुन भिजवून घ्या. नंतर त्याची जाडसर पोळी लाटून तयार केलेला मसाला पसरवा. वरुन चीज मिसळून त्याचा रोल तयार करा. 10 ते 15 मिनिटे फुलायला ठेवा, नंतर त्याला दुधाचा वॉश देवून 200 डीग्रीवर बेक करा. नंतर एका तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर याला क्रीस्पी करा.\nसाहित्य – पिझ्झा बेस 1 नग, ऑरेंज ज्यूस 1 वाटी, मिक्स फ्रुट जॅम 4 चमचे, सफरचंद, संत्र, द्राक्ष 2 वाटय़ा, मध 2 चमचे, बटर 1 चमचा, टुटी फ्रुटी 4 चमचे, मोझेरेला चीज अर्धी वाटी, प्रोसेस चीज अर्धी वाटी, पनीर 1 वाटी\nकृती – त्यावर पिझ्झा बेस घेवून त्यावर थोडे बटर, मिक्स फ्रुट जॅम, बारीक केलेली फळे, टुटी फ्रुटी, पनीर, शेवटी दोन्ही चीज घालून 3 ते 4 मिनिट 60 टक्के मायक्रोव्हेववर गरम करा. (टीप – मायक्रोव्हेवमध्ये तयार केलेला पिझ्झा, केक, इत्यादी बेकरीच्या वस्तू ब्राऊन होत नाहीत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-news-jayprakash-associated-limited-property-information-91801", "date_download": "2019-03-26T09:01:23Z", "digest": "sha1:YMAA2LFUZPN7NUHD5Z57SGDT7R33YM7C", "length": 12263, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "arthavishwa news jayprakash associated limited property information कार्यान्वित प्रकल्पांची ‘जल’ने माहिती द्यावी | eSakal", "raw_content": "\nकार्यान्वित प्रकल्पांची ‘जल’ने माहिती द्यावी\nकार्यान्वित प्रकल्पांची ‘जल’ने माहिती द्यावी\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nनवी दिल्ली - जयप्रकाश असोसिएटेड लिमिटेडला (जल) देशभरातील मालमत्तांची माहिती पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. देशभरात कंपनीचे किती प्रकल्प सध्या सुरू आहेत, ते प्रकल्प सध्या कोणत्या स्थितीत आहेत, ते पूर्ण झाले आहेत का, याची सविस्तर माहिती देण्याचेही या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जेपी’ला लवकरात लवकर १२५ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nनवी दिल्ली - जयप्रकाश असोसिएटेड लिमिटेडला (जल) देशभरातील मालमत्तांची माहिती पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. देशभरात कंपनीचे किती प्रकल्प सध्या सुरू आहेत, ते प्रकल्प सध्या कोणत्या स्थितीत आहेत, ते पूर्ण झाले आहेत का, याची सविस्तर माहिती देण्याचेही या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जेपी’ला लवकरात लवकर १२५ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर ‘जल’ कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात अपयश आले, तर त्याला न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मानून कंपनीसंबंधीत सर्व व्यक्तींना तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. १२५ कोटी रुपये भरण्यासाठी जेपी कंपनीला २५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.\nजेपी प्रकल्पांमध्ये घर खरेदीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘जल’ कंपनीला घरखरेदीदारांसाठी एक वेब पोर्टल सुरू करण्याचे सांगत या पोर्टलद्वारे घरखरेदीदारांच्या समस्यांचा निपटारा करण्यात यावा, असेही आदेश दिले आहेत.\nदरम्यान गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी ‘जल’ त्यांच्या समूहातील पाच हॉटेल व काही रिसॉर्टस विकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. या मालमत्तांच्या विक्रीतून अडीच हजार कोटी रुपये येण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.\nLoksabha 2019 : का पाऊल पडे सोशल मीडियाकडे\nअमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nअनिल अंबानींच्या 'आरकॉम'चा शेअर 10 टक्के तेजीत\nसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती...\nअनिल अंबानींचा तुरुंगवास टळला; थोरल्या बंधूचे मानले आभार\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आर-कॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची...\nLokSabha 2019 : सोशल मीडियावर नियंत्रण कधी\nनागपूर - मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने उमेदवाराला सोशल मीडियाच्या खात्यांची...\nगजा मारणेची रवानगी सातारा कारागृहात\nपुणे - कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे यांची सातारा कारागृहात रवानगी झाली आहे. कारागृह अधीक्षकांविरोधात न्यायालयात तक्रार केल्याने सुरक्षेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/thieves-four-places-46944", "date_download": "2019-03-26T09:22:48Z", "digest": "sha1:2U5MCFSUKFH6LC5SIXJDX6LOXISUTLAU", "length": 13228, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Thieves in four places चौसाळ्यात चार ठिकाणी चोरट्यांचा धुडगूस | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nचौसाळ्यात चार ठिकाणी चोरट्यांचा धुडगूस\nसोमवार, 22 मे 2017\nबीड - बीड तालुक्‍यातील चौसाळा येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी धुड��ूस घालत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हजारोंची रोकड लुटल्याचा प्रकार रविवारी (ता.२१) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.\nबीड - बीड तालुक्‍यातील चौसाळा येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी धुडगूस घालत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हजारोंची रोकड लुटल्याचा प्रकार रविवारी (ता.२१) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.\nचौसाळा (ता. बीड) येथील सराफा व्यापारी गोपाळ वेदपाठक हे लग्न सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच भागातील बसचालक राजेश पवार हे कर्तव्यावर गेले असताना त्यांचे कुटुंब छतावर झोपले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी पवार यांच्या घरामध्ये प्रवेश करून तीस हजार रुपयांचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा शेतकरी निवांतराव शिंदे यांच्या घराकडे वळविला. मुख्य प्रवेशद्वारासह आतील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचे कुटुंब जागे झाल्यानंतर आरडाओरड झाली. त्यामुळे चोरटे तेथून पळून गेले. त्यानंतर जीवनराव मस्के यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र तिथे त्यांना काहीच मिळाले नाही. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करून पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\nमार्चमध्येच \"मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर\nजळगाव ः आठवडाभरापासून जळगावचे तापमान वाढतच होते. जळगाव परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने साधारण आठवडाभरापासून तापमान 38 अंशांवर स्थिरावलेले होते. परंतु...\nLoksabha 2019 : उमे���वार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nनागपूरात पोलिस शिपायावर तलवारीने हल्ला\nनागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिस शिपायावरच तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या...\nचोरट्याने पोलिसाला बनवले ‘मामा’\nनागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/london-news-pailteer-london-marathi-sahitya-sammelan-hanmant-gaikwad-50756", "date_download": "2019-03-26T09:13:19Z", "digest": "sha1:HY22YSPQQUT3IPFSDYEDJFLB5URTXICF", "length": 17462, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "London news pailteer London Marathi Sahitya Sammelan hanmant gaikwad लंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nलंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग\nमंगळवार, 6 जून 2017\nलंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.\nलंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.\nलंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्ह���जी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.\nलंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.\nमहाराष्ट्रात गाव दत्तक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हरबल नॅनो टेक्नोलॉजीमुळे अनेक शेतकऱयांचे उत्पन्न एक वर्षात 50 ते 200 टक्क्यांनी वाढविले आहे. शिवाय, दुभत्या गायी, म्हशींचेही उत्तपन्न वाढले आहे, याबाबतची माहिती गायकवाड यांनी दिल्यानंतर अनेकांनी आम्हाला आमच्या मायभूमीसाठी काही तरी करायचे आहे. परंतु, काय करावे हे समजत नव्हते. गाव दत्तक योजनेमध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. गाव दत्तक योजनेमुळे आमच्या गावासाठी खऱया अर्थाने आम्हाला काही तरी करता येणार आहे. वर्षातून एकदातरी आम्ही आमच्या गावाला भेट देतो. परंतु, गावातील शेतकऱयांची परिस्थिती पाहून गहिवरायला होते. गाव दत्तक योजनेमुळे लंडनमध्ये राहून गावासाठी आता काहीतरी करता येणार आहे, असे लंडनस्थित भारतीयांनी सांगितले.\nयुके आणि लंडनमध्ये रहात असलेल्या भारतीयांनी एकत्र येऊन अनेक उपक्रमांबाबतची माहिती दिली. मोटारी, घर खरेदी करण्याबरोबरच विमा एकत्रीतपणे उतरवल्यास सर्वांनाच मोठा फायदा होऊ शकेल. या फायद्यामधील काही रक्कम लंडन महाराष्ट्र मंडळाला दिल्यास मंडळही आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असे एकी हेच बळ या म्हणीचा अर्थ गायकवाड यांनी सांगितल्यानंतर अनेकांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत उत्फुर्त प्रतिसाद दिला.\nगायकवाड यांचे भाषण झाल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. भाषणानंतर गायकवाड यांच्याभोवती अनेकांना गराडा घातला. एकमेकांचे व्हिजिटींग कार्डचे आदान-प्रदान करत विविध योजनांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.\nगरीबी ते उद्योजक प्रवास...\nसातारा जिल्ह्यातील गायकवाड यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून कामाल�� सुरवात केली. नोकरीमधून बाहेर पडल्यानंतर उद्योगाला सुरवात केली. स्वामी विवेकानंदाच्या प्रेरणेने बीव्हिजीची 20 वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने आठ जणांनी सुरवात केली. आज 70 हजारहून अधिक जण बीव्हीजीमध्ये काम करत आहेत. शिवाय, शेतकऱांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्यांना वाजवी भाव मिळण्यासाठी सातारा मेगा फूड पार्क चालू केली आहे. याबरोबरच जगभरात सोलर पार्कचे 300 मेगावॉटचे काम सुरू आहे.\nगायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाले...\nगायकवाड यांचे भाषण ऐकून अनेकांना गहिवरून आले. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणास्थान असलेले गायकवाड हे स्वःत अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहे. मंडळाच्या कार्यक्रमात गायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाल्याचे अनेकांनी सांगितले.\n'बीव्हिजी'ची डायल क्रमांक 108 :\nतीन वर्षांत 15 लाख 60 हजार रुग्णांना मदत\n14781 मुलांचा रुग्णवाहिकेत जन्म\nअपघाग्रस्त 1 लाख 88 हजार 860 जणांना मदत\nमध्य प्रदेशातही पोलिस इमरजन्सी रिस्पॉन्स सव्हिस बीव्हिजी चालवते. त्यामध्ये आजपर्यंत 25 लाखांहून अनेकांना मदत झाली आहे.\nटायमिंग चुकलेलं आंदोलन; चुकीची शहरी मानसिकता\nकुठलेही आंदोलन यशस्वी कधी होते ते मागे घेण्याची नेमकी वेळ आंदोलनाच्या सूत्रधारांना पक्की माहिती असते तेव्हां... शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्याची...\nशेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांना ठोकले टाळे\nशेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा \"महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी...\n‘भंडाऱ्या’च्या धानपट्ट्यात फळबागांतून प्रयोगशीलता\nभंडारा जिल्ह्यात सुमारे एक लाख ८६ हजार हेक्‍टर खरीप लागवड क्षेत्र आहे. त्यातील सुमारे एक लाख ७२ हजार हेक्‍टरवर भाताची म्हणजेच धानाची लागवड होते. धान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही कर��� शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/dilip-barshikar-write-article-saptarang-139798", "date_download": "2019-03-26T09:31:41Z", "digest": "sha1:YZ5XWC52PHFB43XJQNKFJOLMUTLE5YTN", "length": 21542, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "dilip barshikar write article in saptarang विमा पॉलिसीचा दस्तावेज (दिलीप बार्शीकर) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nविमा पॉलिसीचा दस्तावेज (दिलीप बार्शीकर)\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nआयुर्विमा पॉलिसीबाबतच्या सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच करणं आवश्‍यक असतं. ही पॉलिसी निवडण्यापासून ते मिळालेल्या पॉलिसीचे दस्तावेज तपासून बघण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींबाबत काळजी घेतली पाहिजे. पॉलिसी दस्तावेज म्हणजे नक्की काय असतं, तो का महत्त्वाचा असतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत आदी गोष्टींबाबत माहिती.\nआयुर्विमा पॉलिसीबाबतच्या सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच करणं आवश्‍यक असतं. ही पॉलिसी निवडण्यापासून ते मिळालेल्या पॉलिसीचे दस्तावेज तपासून बघण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींबाबत काळजी घेतली पाहिजे. पॉलिसी दस्तावेज म्हणजे नक्की काय असतं, तो का महत्त्वाचा असतो, त्यातल्या कोणत्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत आदी गोष्टींबाबत माहिती.\nनवीन आयुर्विमा पॉलिसी घेताना इच्छुक विमेदार मुख्यत्वे संबंधित पॉलिसीमध्ये मिळणारे फायदे, भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची रक्कम इत्यादी बाबींविषयी एजंटाकडे विचारणा करतो. हे योग्य आणि आवश्‍यकही आहे; परंतु हीच व्यक्ती जेव्हा विमाधारक बनते आणि \"पॉलिसी' हा कराराचा मुख्य दस्तावेज त्याच्या हातात पडतो, तेव्हा तो तपासून पाहण्याची तसदी ती व्यक्ती घेते का, याचं उत्तर 95 टक्के विमाधारकांबाबत \"नाही' असंच येईल.\nआयुर्विम्याचा करार दीर्घ मुदतीचा असतो. पॉलिसीच्या अटी, सवलती, फायदे या सर्व गोष्टी पॉलिसी दस्तावेजांवर नमूद केलेल्या असतात आणि त्या विमा कंपनी व विमाधारक दोघांवरही बंधनकारक असतात. पॉलिसीसंदर्भात एखादा वाद न्यायालयात गेल्यास त्याविषयी पॉलिसी दस्तावेजात नेमकी कोणती तरतूद नमूद केलेली आहे, हे मुख्यत्वे पाहिलं जातं. म्हणूनच हा पॉलिसी दस्तावेज तपासून पाहणं प्रत्येक विमाधारकाचं कर्तव्यच ठरतं.\nइच्छुक विमेदारानं प्रपोजल फॉर्म, वयाचा दाखला, प्रथम प्रीमियमसाठी आवश्‍यक रक्कम (आवश्‍यक असल्यास मेडिकल रिपोर्ट आणि अन��य कागदपत्रं) दाखल केल्यानंतर विमा कंपनी विमा मंजूर करण्याविषयी निर्णय घेते आणि \"फर्स्ट प्रीमियम रिसिट' (एफपीआर) विमेदाराला पाठवली जाते. या पावतीच्या तारखेपासूनच विमा करार अस्तित्वात येतो. त्या पाठोपाठ लगेचच/अल्पावधीतच पॉलिसी दस्तावेजही विमाधारकाला पाठवण्यात येतो, ज्यावर विमा कराराच्या अटी नमूद केलेल्या असतात.\nआता हा दस्तावेज हातात पडल्याबरोबर तो विमाधारकानं तपासून पाहणं आवश्‍यक आहे. सर्वप्रथम आपलं संपूर्ण नाव (स्पेलिंगसह), पत्ता, जन्मतारीख, नॉमिनीचं नाव आणि नातं या गोष्टी तपासून पाहाव्यात. नावाच्या स्पेलिंगमधली एखादी छोटीशी चूकही क्‍लेमच्या वेळी गुंतागुंत निर्माण करू शकते.\nत्यानंतर आपण घेतलेल्या विमा योजनेचं नाव, पॉलिसीअंतर्गत मिळणारे फायदे (विमा रक्कम केव्हा, कशी मिळणार इत्यादी), विमा रक्कम, प्रीमियमची रक्कम आणि तो भरण्याची पद्धत (वार्षिक, सहामाही, तिमाही वगैरे), पॉलिसीचा आणि प्रीमियम भरण्याचा कालावधी या गोष्टी तपासून पाहून योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. यातली एखादी चूक (मग ती अनवधानानं झाली असेल, वा सहेतूक केलेली असेल) भविष्यात त्रासदायक ठरू शकते. \"\"मला एजंटानं वार्षिक हप्ता 45 हजार रुपये पडेल, असं सांगितलं होतं आणि आता मात्र मला दर सहामाहीला 45 हजार रुपये भरण्याची नोटीस विमा कंपनीकडून येतं आहे,'' अशा प्रकारच्या तक्रारी विमाधारक नंतर करताना आढळतात- ज्याची दुरुस्ती करणं अशक्‍य असतं. अशा समस्या टाळण्यासाठीच हा पॉलिसी दस्तावेज तपासून पाहणं आवश्‍यक आहे.\nही सगळी चर्चिलेली माहिती पॉलिसीच्या पहिल्या पानावरच उपलब्ध असते. अन्य शर्ती, अटी, सवलती या पॉलिसीच्या इतर पानावर सविस्तरपणे मुद्रित केलेल्या असतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या अटी जरूर समजावून घ्याव्यात. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी ः\n- प्रीमियम भरण्यासाठी सवलतीची मुदत (ग्रेस पिरियड) किती आहे, हे अवश्‍य जाणून घ्या. कारण या काळात प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद पडते आणि मिळणारे लाभ खंडित होतात. दुर्दैवानं अशा वेळी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि विम्याचा मूळ हेतूच पराभूत होण्याची शक्‍यता असते. सर्वसाधारणपणे हा सवलतीचा कालावधी तीस दिवसांचा असला, तरी टर्म इन्शुरन्ससारख्या पॉलिसीमध्ये तो कमी म्हणजे 15 दिवसांचाच असू शकतो. म्हणून�� याविषयी स्पष्टता असणं आवश्‍यक आहे.\n- पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का, पॉलिसी घेतल्यापासून किती वर्षांनी ते मिळू शकतं\n- प्रीमियम न भरल्यामुळं पॉलिसी बंद पडल्यास ती पुन्हा चालू करण्यासाठी कोणती तरतूद आहे\n- पॉलिसी \"युलिप' या प्रकारातली असल्यास पॉलिसी चार्जेस, फंड स्विचिंग, पैसे काढून घेण्याची सुविधा (पार्शल विथड्रॉवल) इत्यादीबाबतच्या तरतुदी नेमक्‍या काय आहेत\nपॉलिसी दस्तावेज विमाधारकाला मिळाल्यापासूनचा 15 दिवसांचा काळ हा \"फ्री लूक पिरियड' म्हणून संबोधला जातो. या काळात विमाधारकानं आपल्या विमा करारातल्या अटी, सवलती, फायदे समजून घेणं अपेक्षित असतं. करारातल्या कोणत्याही तरतुदीबद्दल तो असमाधानी असेल, तर पॉलिसी दस्तावेज विमा कंपनीला परत पाठवून करार रद्द करण्याचा आणि भरलेली प्रथम प्रीमियमची रक्कम (अल्पशा वजावटीनंतर) परत मागण्याचा त्याला हक्क असतो. मात्र, एकदा का हा 15 दिवसांचा \"फ्री लूक पिरियड' संपला, की मग मात्र पॉलिसीबाबतच्या सर्व अटी विमाधारकावर बंधनकारक होतात. म्हणूनच नवीन पॉलिसी घेताना एजंटाकडून सविस्तर माहिती घ्या, कंपनीचं अधिकृत माहितीपत्रक नीट वाचा आणि त्याचबरोबर पॉलिसी दस्तावेज मिळाल्याबरोबर तोही अवश्‍य तपासून पाहा.\nनांदेड : लोकअदालतीत सव्वादोन हजार प्रकरणांचा निपटारा\nनांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला....\nशेतकऱ्याला न्याय कोण मिळवून देणार \nमंगळवेढा : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे हे निसर्गाऐवजी शासकीय मदतीवर अवलंबून असताना विमा कंपनीने मात्र...\nआजारी शेतकरी इस्त्राईलमध्ये अडकला\nनाशिक - कृषी विभागाच्या इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यावर जेरुसलेममध्ये हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने खंडाळा (जि. अकोला) येथील शेतकरी गजानन...\nअपघातानंतरही मिळेना बळिराजाला आधार\nप्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर...\nविमा योजनेची सोसायटी नको\nमुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर���ती संघटेनेने विरोध केला...\nपरभणीच्या सोयाबीन उत्पादकांचे कोल्हापुरात आंदोलन\nकोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/ndia-news-maharashtra-news-modi-cabinet-modi-sarkar-narendra-modi-bjp-government-sakal", "date_download": "2019-03-26T09:02:17Z", "digest": "sha1:CKIL65BN4EV4P6DLDBEZBDBH6FQIXWHC", "length": 15777, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "ndia News Maharashtra News Modi Cabinet Modi Sarkar Narendra Modi BJP Government Sakal esakal Smart City Aniruddha Deshpande स्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nस्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना\nशुक्रवार, 26 मे 2017\nउद्देश उदात्त, योजना चांगली; पण कार्यवाही कूर्मगतीने असे वर्णन स्मार्ट सिटी मिशनच्या कार्यवाहीचे करता येईल. आगामी काळात मिशनच्या कामांना किती गती मिळते, यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे...\nस्मार्ट सिटी मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असली, तरी स्मार्ट सिटी मिशनला केवळ दोन वर्षेच झालेली आहेत. म्हणजे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी मिळाला. सरकारने देशातील शंभर शहरे स्मार्ट करण्याची घोषणा केली. त्यातील अद्याप 40 शहरांची निवड झाली आणि आणखी 20 शहरांची नावे जूनमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट सिटी मिशनला जून 2015 मध्ये प्रारंभ झाला. त्यात पुढे बरेच बदल होत गेले. मुबलक वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी-मलनिस्सारणाच्या चांगल्या सुविधा, नागरिकांची सुरक्षा, चांगले सार्वजनिक आरोग्य, दर्जेदार शिक्षण या सुविधांसह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानावर आधारित 'इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम आणि उत्तम प्रशासनाद्वारे शंभर शहरांतील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा मिशनचा मुख्य उद्देश आहे.\n'बाहुबली' मोदी सरकारचे वॉलपेपर डाऊनलोड करा\nस्मार्ट सिटी मिशनचा उद्देश चांगला आहे; परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर ती खूप मागे राहिली आहे. देशाचा विचार केला असता ही योजना अवघी तीन टक्के पुढे गेल्याचे दिसते. या गतीने काम चालले तर शंभर स्मार्ट शहरे निर्माण व्हायला 25 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागेल. स्मार्ट सिटी प्रोजेक्‍ट सुरू होण्यासाठी प्रारंभिक निधी सर्वच शहरांना मिळाला; मात्र बहुतांश शहरांनी निधीचा पूर्णपणे विनियोग केलेला नाही. महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांत योजनेला चांगली गती मिळाल्याचे दिसते. पुण्यासाठी दीडशे कोटी मिळाले होते, तर सोलापूरसाठी 286 कोटी रुपये; पण दोन्हीही ठिकाणी कामांच्या बाबतीत फारशी प्रगती दिसत नाही. स्मार्ट सिटी कंपन्या स्थापन झाल्या; परंतु इच्छाशक्ती, पुरेसा कर्मचारीवर्ग याअभावी योजनेच्या कार्यवाहीला गती मिळाली नाही. शिवाय, या कंपन्यांमध्ये राजकीय व्यक्तींचीच वर्णी लागली. वास्तविक खासगी क्षेत्राचे प्रतिनिधीही असावेत, अशी अपेक्षा होती. या योजनेला गती द्यायची असेल, तर या अडचणी तातडीने सोडवाव्यात. स्मार्ट सिटी मिशनमधील कामांची प्राथमिकता निश्‍चित व्हावी. इंटिलिजंट ट्रॅफिक सिस्टिमसारखे प्रकल्प आधी पूर्ण करावेत, ज्यामुळे लोकांचा विश्‍वास वाढेल.\nसरकारच्या कामगिरीला दिलेले गुण - पाचपैकी दोन (2/5)\n(लेखक सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nर���ज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nमुंबई - देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-farmers-agitation-against-government-54250", "date_download": "2019-03-26T09:24:04Z", "digest": "sha1:2T3WWP565U5NDBUSJT26JRLMWL73RB2Y", "length": 15523, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news farmers agitation against government धुळे: शेतकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाच्या प्रतींची होळी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nधुळे: शेतकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाच्या प्रतींची होळी\nबुधवार, 21 जून 2017\nऐतिहासिक झेंडा चौकात सुकाणू समितीतील व शेतकरी समन्वय समितीचे प्रदेश पदाधिकार्‍यांनी राज्य शासन निर्णयाच्या प्रतींची होळी केली.\nधुळे - शेतमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल एवढा हमी भाव मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीधंदा तोट्याचा आणि दिवाळखोरीचा झाला आहे. कर्जमुक्तीसाठी जमीनधारणा हा निकष न लावता, शेतीतील तोटा केंद्रस्थानी ठेवला पाहिजे. राज्य दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना झाली पाहिजे ; अशी मागणी शेतकरी समन्वय समितीचे प्रदेश पदाधिकार्‍यांनी केली.\nआज (बुधवार) येथील ऐतिहासिक झेंडा चौकात सुकाणू समितीती�� व शेतकरी समन्वय समितीचे प्रदेश पदाधिकार्‍यांनी राज्य शासन निर्णयाच्या प्रतींची होळी केली. सुकाणू समिती सदस्य व बळीराजा शेतकरी संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम पाटील,नारायण माळी शांतूभाई पटेल, मुराण्णा पाटील, विश्वासराव देसले,भगवान पाटील आदी उपस्थित होते.\nयावेळी प्रदेश पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांसाठी घोषणा देत परीसर निनादून सोडला. त्यांनी केलेल्या महत्वपुर्ण मागण्या पुढील प्रमाणे: कांदा प्रती वीसने खरेदी झाला पाहिजे. निर्यातीसाठी अनुदान वाढविले पाहिजे. हरभर्‍याची साठवणूक मर्यादा काढून टाकावी. डाळींची आयात बंद करावी. खाद्यतेलावरील आयात शुल्कात दहा ते पंधरा टक्के वाढ केली पाहिजे. खते व बियाणे मोफत देण्याचे शासनाने घोषीत केले होते. पण ही घोषणा फसवी ठरली आहे. तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतमालाच्या सरकारी खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि खरेदी कार्यक्षम करण्यासाठी सरकारी एजन्सीच्या माध्यमातून खरेदी करण्याचे धोरण बदलेले पाहिजे. शेतकर्‍यांना वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मासिक तीन हजार द्यावे.वीज बील माफ झाले पाहिजे. चोवीस तास वीज दिलीच पाहिजे. गायी व म्हशींच्या दूधाला प्रती लिटर भाव अनुक्रमे पन्नास व पासष्ट मिळाला पाहिजे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\n#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nLoksabha 2019 : गडकरी, पटोले कोट्यधीश\nनागपूर - नागपूर लोकसभा निवडणुकीत ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग���रेसचे नाना पटोले दोघेही कोट्यधीश आहेत. विशेष...\n'जेट एअरवेज'मधील तिढा अखेर सुटला; नरेश गोयल यांचा राजीनामा\nमुंबई : \"जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे...\nडॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे...\nआश्रमशाळा, महिला बचत गटांना कमी दरात साखर\nपुणे - राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे आणि प्रशिक्षण...\nकारखान्यांकडून एकरकमी ‘एफआरपी’बाबत मौन\nकाशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/bjp-political-matter-in-kolhapur/", "date_download": "2019-03-26T08:42:36Z", "digest": "sha1:7G6MJ6V34VTV6LRZ7CO6SSMIWXUU4F7L", "length": 8730, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनता सरकारला ऑनलाईन घालवेल | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › जनता सरकारला ऑनलाईन घालवेल\nजनता सरकारला ऑनलाईन घालवेल\nदीड वर्षापूर्वी कर्जमाफीची घोषणा करून आजपर्यंत 13 हजार कोटींवर कर्जमाफीची रक्कम गेलेली नाही. शेतकर्‍यांबरोबरच उद्योजक, व्यापारी, सरकारी नोकरांसोबत हे सरकार सूडभावनेने वागत आहे. अशा सरकारला जनता ऑनलाईननेच घालवेल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.\nराष्ट्रवादी काँगे्रसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता 10 जून रोजी पुण्यात होत आहे. त्याच्या आढावा बैठकीत त��� बोलत होते. तयारीचे नियोजन व्यवस्थित झाले नसल्याची नाराजी व्यक्त करून किमान दहा हजार कार्यकर्ते पुण्याला जातील, असेही मुश्रीफ म्हणाले.\nते म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांना विजय मल्ल्या, निरव मोदीसारखे उद्योजक हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेले. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगूनही त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. कर्जमाफीचा तर गोंधळ अजूनही संपलेला नाही. ज्या ऑनलाईन पद्धतीने सरकारने कर्जमाफीसाठी अर्ज घेतले त्याच पध्दतीने ही जनता सरकारला ऑनलाईननेच घालवेल.\nसध्याचे सरकार जाणार हे लहान मुलही आता सांगू लागले आहे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना 19 वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर सलग 15 वर्षे आपण सत्तेची फळे उपभोगली. गेल्या साडेतीन वर्षांपासून आपण सत्तेपासून दूर आहोत. हल्लाबोलच्या माध्यमातून या सरकारला घरी घालवण्याची तयारी सुरू असून, आपण पुन्हा सत्तेत येऊ.\nहल्लाबोल आंदोलनाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे कोल्हापूरची ताकद पुण्यात दाखवू, असे शहराध्यक्ष राजू लाटकर म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आदिल फरास, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संगीता खाडे, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. रोहीत पाटील\nयांनी आभार मानले. उपमहापौर महेश सावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.\nआजच्या नियोजनाच्या बैठकीला खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहतील, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात महाडिक यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. कालच महाडिक यांनी आपल्याला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली. त्यावर टिप्पणी करताना मी अनभिज्ञ आहे, पण तरीही त्यांचे अभिनंदन, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात असूनही महाडिक या बैठकीला येतील असे वाटत होते.\nकार्यक्रमाला माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँक संचालक भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नगरसेवक सुनील पाटील आदी उपस्थित होते.\nपुण्यासाठी वाहनांची सोय करण्यावरून के. पी. पाटील व ए. वाय. यांच्यात चांगलीच जुगलंबदी रंगली. वाहनांची व्यवस्था कागलमार्फत होईल, असे ए. वाय. म्हणताच त्याला माझा पाठिंबा असल्याचे के. पी. यांनी सांगितले. हाच धागा पकडून मुश्रीफ यांनी या दोघांत पुन्हा एकदा झाले म्हणा, अशी मार्मिक टिप्पणी केली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/International-Financial-Center-issue/", "date_download": "2019-03-26T08:12:33Z", "digest": "sha1:4ELNXPYC6GHJLKXDWBZBQWVC2YYDZXCD", "length": 9572, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईच्या हातून निसटले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या हातून निसटले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र\nमुंबईच्या हातून निसटले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nमुंबईने स्वप्न पाहिलेले ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र’ (इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर-आयएफसी) गुजरातमध्येच गेले असून, गांधीनगरातील ही गिफ्ट सिटी संपूर्ण आकारास आल्यानंतरच मुंबईचा विचार करू, अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. यास आधीचे काँग्रेस आघाडी सरकार आणि विद्यमान मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. मात्र, या केंद्रासाठीच प्रयत्न आम्ही सोडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.\nसर्वसामान्यपणे प्रत्येक देशात आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार एकच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असते. मात्र, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याच्या आत्मविश्‍वासात राज्यातील नेते मश्गुल असतानाच गुजरात सरकारने न्यूयॉर्क, सिंगापूर, लंडन आदी शहरातील वित्तीय केंद्रांच्या धर्तीवर गांधीनगरात आधी या केंद्रासाठीच्या सर्व सुविधा निर्माण केल्या व नंतर या केंद्रावर दावाही ठोकला. परिणामी भारतातील पहिले आयएफसी गुजरातच्या पारड्यातच पडले.\nमुंबईतील बा���द्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे केंद्र होणार होते. ना. देसाई म्हणाले, हे वित्तीय केंद्र होण्यासाठी केंद्र सरकारने अहमदाबाद व गांधीनगरला प्रथम पसंती देत त्यांना मदतही केली हे उघड आहे. महाराष्ट्राच्या हातातून हे केंद्र अक्षरशः काढून घेण्यात आले आहे. मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असून येथे आयएफसीबाबत प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे सांगतानाच त्यासाठी राज्य सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे, असे सूचवत त्यांनी भाजपला डिवचले.\nकेंद्रीय अर्थमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेंटरबाबत तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईची शिफारस करतानाच त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये मुंबई हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असले तरी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची तातडीने पूर्तता करणे आवश्यक असल्याचे त्यात नमूद केले होते. तसेच नवी मुंबईसारख्या ठिकाणी विकसित करण्यात येणार्‍या सेझसारख्या प्रकल्पात या केंद्राला स्थान देणे हेही व्यवहार्य ठरणार नाही असा धोक्याचा इशाराही दिला होता. मात्र, समितीच्या कोणत्याही सूचनांबाबत राज्य सरकार गंभीर राहिले नाही व हे केंद्र गुजरातला गेल्यानंतर आता त्याबाबत आकांडतांडव सुरू झाल्याचे दिसते.\nआंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कितीही लॉबिंग केले तरी देशात असे एखादेच केंद्र असते. मात्र, पहिल्या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या केंद्राबाबत विचार करता येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी डिसेंबरमध्ये लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले होते. त्यामुळे मुंबईमध्ये हे केंद्र होण्याच्या आशा आता मावळल्या आहेत.\nहे केंद्र गुजरातमध्येच होणार आहे हे राज्य सरकारला माहीत होते, असा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आयएफसी केंद्रासाठी साधारणतः 50 हजार चौरस हेक्टर जागेची गरज आहे व मुंबईमध्ये अशी फक्त 38 हजार हेक्टर जागा उपलब्ध होती, याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Two-planes-Collision-Avoided/", "date_download": "2019-03-26T08:22:22Z", "digest": "sha1:7AF4IXR4QAAUD6LAOZRVFWVYIDIXBYP7", "length": 4230, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईवर दोन विमानांची टक्‍कर टळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईवर दोन विमानांची टक्‍कर टळली\nमुंबईवर दोन विमानांची टक्‍कर टळली\nमुंबईच्या अवकाशात रविवारी विस्तारा आणि एअर इंडिया या दोन विमानांची टक्‍कर थोडक्यात टळली. याबाबत विमान अपघात शोध ब्युरोने चौकशी सुरू केली आहे. 7 फेब्र्र्र्रुवारी रोजी विस्तारा कंपनीचे विमान 152 प्रवाशांना घेऊन निघाले. त्यावेळी एअर इंडियाच्या भोपाळला जाणार्‍या विमानापासून ते फक्‍त 100 फूट अंतरावरून गेले. एअर इंडियाच्या विमानात 109 प्रवासी होते.\nदोन्ही विमाने अगदी जवळ आली असताना ऑटोमेटिक वॉर्निंग अ‍ॅलर्ट सुरू झाला. एअर इंडियाच्या वैमानिकाने इशारा मिळताच आपले विमान सुरक्षित अंतरावर नेल्याने मोठी दुर्घटना टळली. यासंदर्भात विस्ताराच्या दोन वैमानिकांची चौकशी सुरू असून एअर इंडियाच्या वैमानिकाचा यात दोष नसल्याने त्याला विमान उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. विस्ताराच्या दोन्ही पायलटला आता चौकशी होईपर्यंत विमान उडवता येणार नाही.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-bridge-accident-mumbai-corporation-indian-railway-related-matter/", "date_download": "2019-03-26T08:31:16Z", "digest": "sha1:LIULI36UKUK6XPP52JIBWT6KTWGTDMXB", "length": 4195, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वे प्रशासन, महानगरपालिका ब्रिज पडण्याची वाट पाहतय का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे प्रशासन, महानगरपालिका ब्रिज पडण्याची वाट पाहतय का\nरेल्वे प्रशासन, महानगरपालिका ब्रिज पडण्याची वाट पाहतय का\nकार्पोरेट क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे लोअर परेल \"पूर्व स्टेशनजवळ पद्यचारी पूल खूप दिवस झाले काही कामासाठी खोदून ते तसेच दूरावस्‍थेत आहे\". या पुलामुळे येथून ये जा करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या प्रकारचे अनेक धोक्‍याचे ब्रिज आता मुंबईत अस्‍तित्‍वात आहेत. यापैकीच एक \"एलफिन्सटन ब्रिज\" या ब्रिजवर र्दुघटना झाली आणि त्या दुर्घटनेत काही निरागस लोकांना आपला जीव गमवावा लागला. याचप्रकारचा अपघात ३ जुलै रोजी \"अंधेरी ब्रिज\" कोसळला, त्या प्रकारचा अपघात \"लोअर परेल ब्रिज\" वर झाल्या नंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल मुंबईकरांमधून उपस्‍थित होत आहे.\nहा ब्रिज पडल्यानंतरच कामाला सुरूवात करणार का असा जाब नागरिक विचारत आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-pankaja-munde-and-pritam-munde-by-balaji-tonde/", "date_download": "2019-03-26T08:36:50Z", "digest": "sha1:DQL4LQVEH7UPXA6BNHB6KY3S5324QYJ4", "length": 13352, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वाभिमानी लोकनेत्याच्या कर्तृत्ववान लेकी !", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोण��च्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nस्वाभिमानी लोकनेत्याच्या कर्तृत्ववान लेकी \nराजकारण रामायण- महाभारत कालीन असो वा एकविसाव्या शतकातील, युगानुयुगे राजकारणाला षडयंत्र, छळ, कपट आणि चिखलफेकीचा शाप आहे, राजकारण कितीही गलीच्छ असले तरी या गलीच्छ आणि चिखलफेकीच्या राजकारणापासून अलीप्त असलेली चांगली माणसं, चांगले राजकारणी प्रत्येक कालखंडातील राजकारणात होते. आज एकविसाव्या शतकातील राजकारणातही आहेत. टोकाचा संघर्ष वाट्याला येऊनही रामायणात भरताने तर महाभारतात युधीष्ठिराने आपल्या चांगूलपणातून राजकारणाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला.\nआज एकविसाव्या शतकात राजकारणाचा अक्षरश: चिखल झाला आहे. चिखलफेक हेच राजकारण बनले आहे. ज्याला अधिक चिखल फेकता येईल, त्याचे तितका मोठा नेता म्हणून स्वागत होत आहे मात्र, राजकारणाचा कितीही चिखल झाला असला तरी या चिखलात ‘कमळ’ आहे. मुंडे साहेबांच्या लेकी चिखलातील कमळाची भूमीका निभावत आहेत. त्यांची काम करण्याची पध्दत, संवेदनशिलता, चांगूलपण कमळाच्या पाणावर जसे पाण्याचे थेंब मोत्या सारखे चमकतात तसे मुंडे साहेबांच्या लेकींची नितिमत्ता, चांगुलपणा आणि कर्तृत्व राजकीय चिखलातील कमळावर हिऱ्या- मोत्या प्रमाणे चकाकत आहे.\nराज्याच्या ग्रामविकामंत्री पंकजाताई या एखादावेळ कोणाचा विवाह सोहळा, कोणाच्या उद्घाटन समारंभाला कदाचित उपस्थित राहील्या नसतील. मात्र महिला, मुली, विद्यार्थी यांचे मार्गदर्शन शिबीर, मेळावा अशा कार्यक्रमाला त्या अवर्जून उपस्थित राहातात. वेळ प्रसंगी व्यस्त कार्यक्रम असल्यास हेलीकॉप्टरने येतात. मुलांना प्रेरणा देतात,यशस्वी होण्यासाठी विचारांची उर्जा देतात. अनाथ, वंचित, उपेक्षीत मुले, महीला यांच्यात मिसळतात. त्यांच्या सोबत शेल्फी घेतात,एखादे अनाथालय, दिव्यांगांच्या विद्यालयात जावून आपला वाढदिवस साजरा करतात. चिमुकल्या अनाथ मुलांना कडेवर घेतात, उमा क्षीरसागर (जालना) सारखी गरीब शेतकऱ्याची मुलगी जेव्हा थकलेल्या मायबापांचा आधार बनते तेव्हा तीच्या प्रेरणादायी संघर्षाची स्वत: व्हिडीओ क्लिप तयार करून महिला मुलींना प्रेरणा देतात. मुली-महिलांसाठी 5 रु���यात सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबवतात, मंत्रीमंडळात प्रतिष्ठा पणाला लावून अनाथ मुलांना आरक्षण देतात. वाड्या-वस्त्या आणि तांड्यावर राहणाऱ्या गोरगरीबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी राज्यातले सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर घेतात. ही संवेदशीलता हेच चिखलातील कमळावरचे चकाकणारे मोती आहेत.\nसर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे देशात 543 एवढे सदस्य आहेत. या पैकी किती खासदारांनी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीसाठी फंड दिला आहे विशिष्ट टक्केवारी घेऊन फंड विकणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. तथ्य आहे की नाही माहित नाही मात्र वीस- वीस टक्के घेऊन फंड विकल्याच्या सुरस कथा ऐकायला मिळतात. एकीकडे ही परिस्थिती असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार करून शाळा दुरूस्तीसाठी कोट्यावधीचा फंड देणाऱ्या प्रीतमताई मुंडे ह्या देशातील एकमेव खासदार आहेत. खासदार फंड मिळाला नाही म्हणून कार्यकर्ते नाराज झाले तरी चालतील मात्र चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे छत सुरक्षीत असले पाहीजे ही भूमीका आणि विचार मुंडे साहेबांच्या लेकीच करू शकतात. म्हणूनच त्या राजकारणाच्या चिखलातील कमळ आहेत.\nमागील सरकारच्या पंधरा वर्षाच्या सत्तेत कागदोपत्री खूूप कामे झाली असतील मात्र प्रत्यक्षात बहीरवक्र भींगातून पाहीले तरी कुठे विकास दिसत नाही. राजकारणाच्या चिखलातील कमळ बनून नितीमत्तेच्या राजकारणाला प्रमाणिक प्रयत्नांची जोड देणाऱ्या मुंडे साहेबांच्या लेकींनी रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पुल, पासपोर्ट कार्यालय, पिकविमा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ईमारती, जलयुक्त शिवार योजना ही ठळक दिसणारी विकासकामे अवघ्या साडेतीन- चार वर्षाच्या सत्तेत केली आहेत. राजकारणाच्या चिखलातील एकमेव असलेल्या कमळावर शिंतोडे उडवण्याचे काम सातत्याने सुरू असले तरी या कमळावर चांगुलपणा आणि कर्तृत्वाचे हीरे मोतीच चमकताना दिसतात. हाच लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा आहे. हा वारसा घेऊन काम करताना कमळावरचे चमकणारे हिरे, मोती कधीच खाली निखळून पडणार नाहीत. असा विश्वास वाटतो… माजी पंतप्रदान अटल बिहारी वाजपेयी यांच्या.”आओ फिर से दिया जलाए” या कवितेतील चार ओळी आठवतात…\nआहुति बाकी यज्ञ अधूरा,अपनों के विघ्नों ने घेरा है\nअंतिम जय का वज़्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ आओ फिर से दिया जलाएँ \nउद्याच्या भविष्यासाठी, नव समाज निर्मितीसाठी, राजकारणातील नीतिमत्ता आणि पारदर्शकतेसाठी, डोळ्याने दिसणाऱ्या विकासासाठी. तुफानात मिन- मिनणारी, उजेड देण्यासाठी संघर्ष करणारी पणती कायम तेवत राहणे गरजेचे आहे…\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nउदयनराजे भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे यांची भेट ; अनेक विषयांवर चर्चा\n‘जास्त डोक लाऊ नकोस’ गब्बरने केली आफ्रिदीची बोलती बंद \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:00:25Z", "digest": "sha1:AZXKH3CQZ43E2VBK3LFQB53U2ZJD2A32", "length": 9158, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निपाणी जवळका - विकिपीडिया", "raw_content": "\nगुणक: 19°10′14″N 75°48′41″E / 19.17056°N 75.81139°E / 19.17056; 75.81139 निपाणी जवळका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे.\nगावाचे स्थानिक किंवा पर्यायी नाव-\n१.१ गावापर्यंत कसे पोहचावे\n३.१ शेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग\n८ आरोग्य केंद्र सुविधा\n१२ संपर्क व दळणवळण\n२१ हे ही पहा\nराज्य परिवहन (एस.टी.) बस-\nशेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग[संपादन]\nया गावाची इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१]\nघटक एकूण पुरुष स्त्री\nमुले (० ते ६ )\nसाक्षरता % % %\nप्राथमिक आरोग्य केंद्र —\nप्राथमिक आरोग्य उपकेंद्र —\nजवळील प्रमुख बस स्थानक-\nया गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन:\n^ जनगणना २०११ गावांची यादी व लोकसंख्या\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जानेवारी २०१८ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:32:52Z", "digest": "sha1:ALXSJSNAK6JJN3YJW62FVFOSR5JY3YE5", "length": 3660, "nlines": 98, "source_domain": "thane.nic.in", "title": "तहसील | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रशासनाच्या दृष्टीने, ठाणे जिल्हा सात तालुक्यांमध्ये विभागला आहे, ज्यांचे चार उपविभाग आहेत:\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/food-needs-kerala-plumber-ready-eat-139017", "date_download": "2019-03-26T09:29:50Z", "digest": "sha1:5LOMFGCIKYXTMJDQHH5TZBXFCILDUU7B", "length": 15825, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "food needs in Kerala Plumber, ready to eat 'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n'प्लंबर', 'रेडी टू इट' केरळात अन्नाची गरज\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा मोठा तडाखा बसलेल्या केरळला काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. पूरग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे नागरिक आता त्यांच्या घरांकडे परतू लागले असून, मदत कार्यानेही आता वेग घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी आज दिली. वायरमन, प्लंबर आणि सुतारकाम करणाऱ्या कामगारांबरोबरच \"रेडी टू इट' प्रकारातील शिजविलेल्या अन्नाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.\nतिरुअनंतपूरम : मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांतील पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पुराचा मोठा तडाखा बसलेल्या केरळला काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. पूरग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे नागरिक आता त्यांच्या घरांकडे परतू लागले असून, मदत कार्यानेही आता वेग घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी आज दिली. वायरमन, प्लंबर आणि सुतारकाम करणाऱ्या कामगारांबरोबरच \"रेडी टू इट' प्रकारातील शिजविलेल्या अन्नाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपुरामुळे विस्तापित झालेल्या सुमारे दहा लाख नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी विविध कौशल्य असलेल्या कामगारांची केरळला आवश्‍यकता असल्याचेही अल्फोन्स यांनी स्पष्ट केले.\nएर्नाकुलम, अलाप्पुझातील परिस्थिती अद्यापही बिकट मागील दोन दिवसांपासून केरळमधील पावसाचे प्रमाण कमी होताना दिसत असले, तरी पुराचा मोठा फटका बसलेल्या एर्नाकुलम, त्रिसूर, अलाप्पुझा आणि कोल्लम जिल्ह्यातील अनेक भागांतील परिस्थिती अद्यापही बिकट आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खाली आलेली नाही, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. केरळमधील पुराचे संकट \"गंभीर स्वरूपाची आपत्ती' असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी जाहीर केले आहे.\n- नुकसान : 20,000 कोटी\n- पूरबळींची संख्या : 223\n- विस्तापितांची संख्या : 10.78 लाख\n- मदत छावण्या : 2,300\nआता पुन्हा उभे राहण्याचे आव्हान\n- केरळमध्ये 30 मेपासून पाऊस, पूर आणि दरडी कोसळल्यामुळे 373 बळी\n- पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी धावले प्राणिप्रेमी\n- ओनम, बकरी ईदच्या सणांचा उत्साह पुरामुळे मावळला\n- पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या रद्द\n- केरळी जनतेसाठी जगभरातून मदतीचा ओघ वाढला\n- केरळातील मागील अनेक दशकांतील सर्वांत भीषण पूर\n- राज्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला सुरवात\n- साप चावण्याच्या घटनांमध्ये वाढ\n- कोचीन बंदरामध्ये अनेक ठिकाणांहून मदत सामग्री दाखल\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nतुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरील वस्त्रावर पारंपरिक रंग अर्पण\nतुळजापूर : रंगपंचमीनिमित्त सोमवारी (ता. 25) तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरील वस्त्रावर सर्व प्रकारचे पारंपरिक रंग अर्पण करण्यात आले होते. ...\nLoksabha 2019 : रावेर लोकसभेतून संतोष चौधरींची माघार\nभुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्दे��नपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nपुणे : बेकायदा वाळु विक्री प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....\nआशियातील सर्वांत उंच केबल पूल\nपुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगावदरम्यानची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगदे व एक केबल ब्रिज बांधण्याच्या कामास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/chemical-powder-malthan-road-140357", "date_download": "2019-03-26T09:08:23Z", "digest": "sha1:JYI4M2JTOGBLVHUDBQO5VTVN3BVS2VWE", "length": 14012, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chemical powder on Malthan road मलठण रस्त्यावर रासायनिक पावडर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमलठण रस्त्यावर रासायनिक पावडर\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nटाकळी हाजी - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीने नाकारलेली रासायनिक पावडर मलठण-कवठे येमाई रस्त्यावर फेकून दिली जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी केली आहे.\nटाकळी हाजी - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीने नाकारलेली रासायनिक पावडर मलठण-कवठे येमाई रस्त्यावर फेकून दिली जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी केली आहे.\nरांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्यांच्या माध्यमातून रासायनिक पावडरचा वापर केला जातो. नाशिककडे जाण्यासाठी मलठण-कवठे रस्ता यासाठी सोईस्कर झाला आहे. यामुळे या भागातून या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. महागणपती रांजणगाव ते ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीकडे जाण्यासाठी हा रस्ता सोईस्कर असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे अष्टविनायक दर्शन करणारे राज्य व परराज्यांतून भाविक या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. त्याचाच फायदा घेत रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील मालाची वाहतूक होते. कंपन्यांना लागणारा कच्चा मालाची या मार्गाने वाहतूक केली जाते. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक पावडरची देखील वाहतूक होत असते. अनेक वेळा असा कच्चा माल कंपन्या नाकारतात. हा माल कंपनीत ठेवून घेतला जात नाही. त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यामुळे तो रस्त्यावर जागोजागी फेकून दिला जातो. सध्या मलठण-कवठे रस्त्यावर अशी पावडर फेकून देण्यात आली आहे. या बाबत आरोग्य विभागाने तत्काळ पाहणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे.\nगेल्या वर्षी देखील या भागात असे रासायनिक पावडर अवजड वाहनाने येथेच टाकून दिली होती. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. परंतु या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.\nLoksabha 2019 : विरोधकांकडून फुसके बार - आढळराव\nशिरूर - ‘खासदारकीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. विरोधकांनी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधत...\nLoksabha 2019 : बारामती, शिरूर, मावळसाठी पुण्यातून रसद\nपुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील लढती...\nLoksabha 2019 : लोकसभेच्या पूर्वतयारीला वेग\nपिंपरी - मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जवाटप व स्वीकृतीसाठी आवश्‍यक पूर्वतयारीला वेग आला आहे. आकुर्डीतील मावळ लोकसभा निवडणूक निर्णय...\n'संभाजी' बंद करण्यासाठी याचिका केल्याने खरा चेहरा समोर: अमोल कोल्हे\nआळंदी : पुणे-नाशिक आणि पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हे नागरिकांसाठी दुर्दैव आहे. आजपर्यंत विमानतळ आणि महामार्गाचा प्रश्न...\nLoksabha 2019 : शिरूरल��� हायटेक प्रचार\nमंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातील 'हाय व्होल्टेज' लढती कोणत्या\nमहाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/jacqueline-fernandez-hands-a-live-snake-puts-in-hands-watch-video-1644752/", "date_download": "2019-03-26T08:44:34Z", "digest": "sha1:NBVMNOQKEY6H6DRLBWMYRAC47PUFLSDH", "length": 13439, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jacqueline fernandez hands a live snake puts in hands watch video | जेव्हा जॅकलिनच्या हातात जिवंत साप येतो | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nजेव्हा जॅकलिनच्या हातात जिवंत साप येतो\nजेव्हा जॅकलिनच्या हातात जिवंत साप येतो\nहा व्हिडिओ एका दिवसात १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला\nबॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला काही ना काही नवीन करुन पाहायला आवडत असतं. ती नेहमीच प्रयोगशील राहिली आहे. आयुष्यात सतत नवीन काही तरी शिकत राहावं असं ती अनेकदा मुलाखतीतही म्हणाली आहे. पोल डान्सनंतर तिचे घोडेसवारी करतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. आता नवीन काय शिकायचे म्हणून सध्या जॅकलिन सापांमध्ये रमताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने एक जिवंत साप पकडला. या व्हिडिओमध्ये जॅकलिन कोणा एका व्यक्तीला सापाच्या तोंडाबद्दल माहिती विचारताना दिसत आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या हा व्हिडिओ एका दिवसात १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.\nजॅकलिनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘श्रीलंकेतील एका वन्यजीव बचाव केंद्रात’. केंद्रातील एका अधिकाऱ्याला जॅकलिनने एक सापाच्या तोंडाशी निगडीत एक प्रश्न विचारला की, ‘याच्या तोंडाच्या वरच्या भागाला काय झाले आहे’ यावर उत्तर देताना अधिकारी म्हणाला की, ‘साप त्यांच्या जीभेकरवीच साऱ्या गोष्टींचा अनुभव घेत असतात. जेव्हा त्याला काहीही क्रिया करायची असते तेव्हा तो जीभेमार्फतच करतात.’ तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी प्रशंसात्मक अनेक कमेंटही दिल्या. एका युझरने लिहिले की, तू प्रत्येकबाबतीत सर्वोत्तम आहेस. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, तू खरंच एक साहसी महिला आहेस.\nजॅकलिनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘रेस- ३’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी १५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानंतर सलमानसोबतच ‘किक- २’ च्या चित्रीकरणालाही ती लवकर सुरूवात करणार असे म्हटले जात आहे. पण निर्मात्यांनी मात्र याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. जॅकलिनने २००९ मध्ये रितेश देशमुखच्या अलादीन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं न��व हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:03:47Z", "digest": "sha1:NSU4QBMBZIO3IRKPP6LILYOL4FJF3RZ4", "length": 8263, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा,प्रदर्शन २०१९ – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nबाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा,प्रदर्शन २०१९\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nठाणे -: व्यंगचित्रकलेचा प्रसार, प्रचार व व्यासपीठ मिळावे यासाठी शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा दरवर्षी आयोजित करत आहे.हे स्पर्धेचं हे सहावे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी वय वर्ष १० वरील बालव्यंगचित्रकार, हौशी तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार यांनी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ३० X ४२ सेंमी ) पेपर मध्ये,तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख, मोबाईल नंबर, व आपला पत्ता लिहून शिवसेना शाखा, मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दि. २० जानेवारी २०१९ पर्यंत सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत.\nपरीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन दि. २३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत असेल. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वा ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल. या वर्षीच्या विजेत्या व्यंगचित्रकारांना प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या तर्फे त्यांनी चितारलेले “स्वभावंचित्रे” विशेष पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.\nTags: #बाळासाहेब ठाकरे यांच्या #२३ जानेवारी जयंती निमित्त #व्यंगचित्रकला स्पर्धा, प्रदर्शन २०१९\nस्टॉल वाटपात दिव्यांगांना छळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे आदेश\nछंद, आवड - निवड जपताना शिक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे - ठाणे परिवहन कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव समारंभात नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T08:08:16Z", "digest": "sha1:AUKIZZ762DCDWJ5UTJMSU7WIXRUCYVGQ", "length": 14861, "nlines": 128, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "सप्तपदी मी रोज चालते … - Thinkmarathi.com", "raw_content": "\nसप्तपदी मी रोज चालते …\nलग्न म्हणजे समाजा��े निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग \nसप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अपरिवर्तनीय होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या भोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताचा सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदन्यासाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात. सप्तपदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवतार्‍याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहबंधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.\nसप्तपदी : सप्तपदी :या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वराच्या वधूच्या संबंधी अपेक्षा, तसेच तिच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव याचे दिग्दर्शन आहे .\n१) हे रमणी, संसाराची मधुर स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे साकार होत असताना,जीवनात काही खटकले तर सहनशीलतेची जोपासना कर.सर्वाना आनंदी ठेवण्याचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पाड.\n२) हे सौभाग्यकांक्षिणी आज तुझ्या सौभाग्याची सुरवात आहे.काळाचा अल्लडपणा उद्या चालणार नाही.हे दुसरे पाऊल उचलताना एका वेगळ्या जबाबदारीची जाणीव तुझ्या मनात जन्म घेउदे.\n३) हे गृहिणी हे तिसरे पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात ठेव,केवळ तू आणि तुझे पती म्हणजे सारा संसार असे समजू नकोस. व्यवहारी जीवनातही यशस्वी होईल असा आत्मविश्वास बाळग.\n४) हे गृहलक्ष्मी सुखी संसारात मनसोक्त विहार करण्याची वेळ येईल तेंव्हा सासू,सासरे,दीर,नणंदा,जावा घरात असताना अनेक मोहाचे क्षण तुला आवरले पाहिजेत.संसाराची शोभा आहोरात्र टिकवली पाहिजे.\n५) हे भाग्यलक्ष्मी,स्त्रीने स्वतः करिता कधीच ���ाही मागितले नव्हते.पतीला देव समजून तोच आनंदाचा ठेवा मागून त्यात तिने आनंदाचा क्षण मानला पाहिजे.तुही त्याच स्त्रीत्वाच्या गुणाची जोपासना कर.\n६) हे स्वामिनी,तुझे पती हे तुझे केवळ सहप्रवासी नह्वेतर सोबतीसुद्धा आहेत.तूला कानात हळूच सांगावेसे वाटते पुरुष फार लबाड असतात,तेंव्हा त्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांचे मन विचलित होऊ न देण्याचा काटेकोरपणे प्रयत्न कर.\n७) हे मातृदेवते,तुझ्या स्त्रीत्वाची सांगता होण्याचा काळ आता जवळ आला आहे यावेळेस जीवनातील ७वे पाऊल उचलताना संसाराच्या वेलीवर उमलत असणारया कळीत सुगंध आणि सौंदर्य भरण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.\n‘लठ्ठपणा- शंका समाधान’ →\nमहाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/save-time/", "date_download": "2019-03-26T08:05:45Z", "digest": "sha1:WXAMSJXQ4VZ5LOL4JTQ73A7QMDEXA6UI", "length": 13880, "nlines": 121, "source_domain": "yashwantho.com", "title": "वेळ वाया घालावण्याआधी - Yashwantho", "raw_content": "\nतुम्हाला कोणी विचारलं कि आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती तर तुम्ही काय उत्तर द्याल\nइथून पुढे वाचण्याआधी ह्या प्रश्नाचं मनातल्या मनात उत्तर द्या. मगच पुढे वाचा.\nह्या प्रश्नाचं गौतम बुद्धांच उत्तर असं होतं..\n“आपल्या आयुष्यातली घोड चूक म्हणजे, आपल्याला वाटतं कि आपल्याकडे बराच वेळ आहे वेळ जरी तुम्हाला कुणालाही काही न देता फुकट मिळत असला तरी त्याची किंमत मोजण अशक्य आहे. तुम्ही वेळेचे मालक नसता, तरी तुम्ही वेळेला वापरू शकता. वेळ कुठेच साठवून ठेवता येत नाही, पण तरी तिला खर्च करू शकता. आणि मोठी गंमत म्हणजे, एकदा का वेळ गेली.. कि गेली.. ती पुन्हा कधीच येत नाही.”\nओके. मी गौतम बुद्ध नाही. तुमच्यासारखाच एक सर्वसाधारण जीवंत माणूस आहे. थोडी फार आकडेमोड येते मला. शिवाय बरेच सर्वे सुद्धा हेच सांगतात कि, एक सर्वसाधारण माणूस ७८ वर्ष जगतो, त्यातली (एका वर्षाला मिनिटांमध्ये बघायचं झालं तर ५,२५,६०० मिनिट असं पकडून) आपण २८ हून अधिक वर्ष झोपतो, म्हणजे जवळ-जवळ एक तृतीयांश आयुष्य आपण साडेदहा वर्ष काम करतो, पैसे कमावतो. त्यातसुद्धा ५०% लोकं त्यांना त्यांचं काम आवडत नसून सुद्धा काहीही विचार न करता ते करत असतात.\nवेळ पैशापेक्षा खूप महत्वाचा आहे. पैसा थोडा अजून मिळेल, पण वेळ; वेळ नाही मिळणार. आपली ९-१० वर्ष टी.व्ही., इंटरनेट अशा गोष्टींमध्ये जातात. अजून ���० वर्ष जेवण, स्वच्छता आणि इतर लहान-सहान गोष्टींमध्ये जातात. ३-४ वर्ष शिक्षण घेण्यात, २-३ स्वतःला सुधारण्यासाठी आणि २-३ शॉपिंगसाठी जातात. त्यात भर म्हणून कमीत कमी १ वर्ष (आणि जर का तुम्ही कल्याण-विरारला राहून ३-३ तास ट्रेनमध्ये प्रवास करणारे आहात तर ३हुन जास्त वर्ष) प्रवास करण्यात जातात. सगळी बेरीज केलीत तर प्रत्येकाला कमीत कमी १० वर्ष तरी मिळतात. हि वेळ कशी घालवायची हा विचार कधी केला होता का\nस्टीव्ह जॉब्स म्हणाले आहेत, ‘तुमच्याकडे खूप लिमिटेड वेळ आहे, मग ती वेळ दुसऱ्यासारख आयुष्य जगण्याच्या नादात घालवू नका\nवेळेच्या बाबतीत २ मुद्दे पक्के आहेत, एक चांगला आणि दुसरा वाईट. पहिला वाईट मुद्दा सांगतो. वाईट गोष्ट हि कि ‘वेळ नेहमी उडून जाईल, तुम्ही त्याला कधीच पकडू शकणार नाही’ पण चांगली गोष्ट हि कि, ‘ती वेळ कशी उडवायची हे तुमच्या हातात असेल.’\nसोप्पा समीकरण आहे. दिवसाला तुम्हाला २४*६०=१४४० मिनिटं मिळतात. आपण थोड्यावेळासाठी असं समजू कि रोज तुम्हाला १४४० रुपये मिळतात, जे तुम्ही कसेही खर्च करा किंवा करू नका, दिवसाच्या शेवटी ते सगळे जाऊन शून्य होणार आहेत आणि पुन्हा उद्या १४४० रुपये मिळणार.\nह्या पैशाच तुम्ही काय कराल\nरोज तुम्हाला १४४० मिनिटं मिळतात, आता ह्याच जागी जर का ते पैसे असते तर ते आपण उगाच कुठेही वाया घालवले असते का मग वेळ वाया का घालवतो आपण मग वेळ वाया का घालवतो आपण वर दिलेल्या बुद्धांच्या शिकवणीनुसार तर तुम्हाला पटलंच असेल कि हि मिनिटं त्या रुपयांपेक्षा खूप शक्तिशाली आहेत. तुम्ही जास्त पैसे मिळवाल, पण वेळ नाही.\nवेळेची किंमत प्रत्येकासाठी वेगळी असली, तरी ती सगळ्यांसाठी महत्वाचीच असते. नापास झालेला मुलासाठी एक वर्ष खूप मौल्यवान आहे; १ महिना आजारी असणारी व्यक्तीसाठी तो निष्क्रिय एक महिना खूप महत्वाचा असतो; एका मिनिटाने बस,ट्रेन किंवा फ्लाईट चुकलेल्या व्यक्तीसाठी तो मिनिट फार महत्वाचा असतो, आणि एका सेकंदाच्या फरकाने अपघातात जीव वाचलेल्या व्यक्तीसाठी तो एक क्षण खूप महत्वाचा असतो.\nआपल्याला नेहमीच असं वाटतं कि दुसरी लोकं माझा वेळ वाया घालवत आहेत, पण एकदा विचार करून बघा, खरंच असं आहे का कि आपणच त्यांना तसं करण्याची परवानगी दिलेली असते म्हणून आपला वेळ वाया जातो.\nखर सांगायचं तर आपण स्वतः ह्या बाबतीत २ प्रकारे स्वतःशी संवाद साधत असतो. एक मन आपल्याला काम करण्याला सांगत असतं, प्रगती करायला सांगत असतं, तर दुसरं त्या कामापासून लांब जाण्याची कारण शोधत असतं. एक तुमची वाढ ठरवणार, आणि दुसरं तुम्हाला मागे पकडून धरणारं. तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या २ मनांच्या भांडणात कोण जिंकणार हे ठरवायचं असतं. ह्यातलं कोणतं मन जिंकतं माहितीय का तुम्हाला ‘आपण ज्याचं ऐकतो ते मन ‘आपण ज्याचं ऐकतो ते मन’ ज्याला आपण पोषक वातावरण तयार करतो. ज्याला आपण खाद्य टाकत राहतो.\nआपल्या अशाच निर्णयांवर आपली प्रगती, आपलं आयुष्य घडत असतं. वेळ न दिल्याने तुटलेली नाती तुम्ही पाहिली असतीलच. व्यक्ती लांब गेल्यानंतर त्यांचं महत्व तुम्हाला पटलं असेलच. अनेक अपयशांनंतर आयुष्यभर तुम्हाला वेगवेगळे धडे शिकायला मिळतील, वेळेचं महत्व कळेल आणि वेळेमुळे आयुष्याचं\nशेक्सपियर बोलल्याप्रमाणे, ‘ज्यांना वेळ हवा आहे, त्यांच्यासाठी वेळेचा काटा हळू हळू सरकत राहतो; घाबरलेल्यांसाठी जोरात पळायला लागतो, दुःखात असाल तर बराच वेळ तिथेच थांबतो, मजा करणाऱ्यांसाठी पटकन सरून जातो. आणि प्रेम करणाऱ्यांसाठी अनंत काळ टिकून राहतो.’\nम्हणून म्हणतोय वेळेला जपून वापरा.\nतुम्ही तुमची वेळ कशी जपून वापरता हे आम्हाला खाली कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा.\nआता खाली कमेंट करणच तुम्हाला ‘वेस्ट ऑफ टाईम’ वाटतोय तर.. हे आर्टिकल मित्रांना शेयर करण्याइतका वेळ तरी नक्कीच असेल यार तुमच्याकडे\nगिटार शिकायला किती वेळ लागेल\n५ कारण – गिटार पासून लांब राहिलेलंच बर\nजनहित में जारी : ब्रेकअप-के-बाद\nटाईम बॉम्बचा स्फोट (लेखक – राहुल बोरुडे)\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/41", "date_download": "2019-03-26T08:38:18Z", "digest": "sha1:FDVPQFQLK3RZMKYMSB2O6IUBCWO2YRNV", "length": 16759, "nlines": 256, "source_domain": "misalpav.com", "title": "प्रवास | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपुणे ते शिडि प्रवास वणन\nवर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्‍या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनीशिगंणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनीशिगंणापुरला संध्याकाळी ७:०० ते\nRead more about पुणे ते शिडि प्रवास वणन\nरम्य ही स्वर्गाहून लंका\nआशुतोष-म्हैसेकर in जनातलं, मनातलं\nआयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो.\nRead more about रम्य ही स्वर्गाहून लंका\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nमी हळूहळू पण निश्चितपणे\nतेव्हा तू चौकट ओलांड,\nआवाजांची फूले घेऊन ये\nकढ, न हिंदकळता आण\nमी न ओलांडलेली अंतरे\nतू सहजच पार करुन ये\nमाझे न उच्चारलेले नाव\nसगळे उठून जातील तेव्हा\nत्यानंतर आपोआप दिवा लागेल\nतुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल\nमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजप्रवासकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितासांत्वनाहट्टकरुण\nस्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार \nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nस्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उ���णारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे.\nRead more about स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार \nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nआलमगिर in जनातलं, मनातलं\nएस्टी कार्यशाळेच्या भेटीची व्हिडियोलिंक\nअल्प ओळीच्या धाग्यासाठी क्षमस्व\nRead more about एस्टी कार्यशाळा भेट-चित्रफित\nनाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nनाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nRead more about नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ\nगणपत वाणी, सतत मागणी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nगणपत वाणी, सतत मागणी.\nविड्या ओढून थकलेला गणपत वाणी\nअलंकार गोळा करताना मला दिसला.\n'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता\nतसा एखाद दुसरा हौशी असतो\nनाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय \nत्याला एकदा मालक म्हन्ले,\n'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही\nआवरा आवाराच्या हाकाट्या पडतात\nगणप्या, आता तुझं काम एकच,\n'मग काय होईल मालक\nमांडणीसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकभाषाशब्दार्थसाहित्यिकसमाजप्रवासअदभूतअनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेती\nRead more about गणपत वाणी, सतत मागणी\nइन्ना in जनातलं, मनातलं\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/baapjanma-2017-movie-review", "date_download": "2019-03-26T08:58:54Z", "digest": "sha1:3RLIQ6KYVLKWCR45WHEKBNWEQC55SYLV", "length": 12185, "nlines": 32, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "बापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म | पाहावे मनाचे", "raw_content": "\nबापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म\nहा वेडा झालेला आहेय गांडो थयो छे विकास नाही हो, हा सिनेमा अहो खरंच आणि हो आता तो अगदी सुटला, मोकळा मोकळा झालाय. तो म्हणजे निपुण नाही हो, तो म्हणजे हा मराठी सिनेमा हो शिवाय 'फ्यामिली ड्रामा, क्वामेडी आनं जोडीला टोट्टल वायझेड मसाला' असं सगळं मिळून आलंय.. ताबडतोप जा आणि खेळ उतरायच्या आत बघा\nकळलं ना मी काय म्हणतोय नाही या मराठी शिर्यली पाहणं बंद करा आधी. एकच डायलॉग तीन अँगलने ऐकल्याशिवाय कळतच नाहीएत तुम्हाला. ऐका मी आताचा निपुण धर्माधिकारी लिखित दिग्दर्शित 'बापजन्म' हा सिनेमा पाहून आलोय आणि तो बाप सिनेमा आहेय मी आताचा निपुण धर्माधिकारी लिखित दिग्दर्शित 'बापजन्म' हा सिनेमा पाहून आलोय आणि तो बाप सिनेमा आहेय कळलं बरं सांगतो, मी स्टुरी जराही न सांगण्याचा प्रयत्न करेन पण तरी सिनेमाचा काही भाग समजला तर माजी कॉलर धरायची नाही काय\nनिपुण धर्माधिकारी माहितीये का हा तोच 'अमर फोटो स्टुडियो' या सध्या भयंकर गाजलेल्या नाटकाचा डायरेक्टर. आपण त्याही नाटकाबद्दल इथेच बोललो होतो. आठवलं हा तोच 'अमर फोटो स्टुडियो' या सध्या भयंकर गाजलेल्या नाटकाचा डायरेक्टर. आपण त्याही नाटकाबद्दल इथेच बोललो होतो. आठवलं हांगाश्शी ते नाटक काय किंवा 'नौटंकी साला'चे डायलॉग्ज आणि पटकथा काय किंवा 'कास्टिंग काउच'ही वेबसिरीज काय, या सगळ्यात निपुण आहे. तो असलं कायकय करत असतो त्यामुळे त्याने काहीही बनवलं तरी मी सहसा चुकवत नाही. म्हणूनच 'बापजन्म' या त्याच्या सिनेदिग्दर्शनातील 'डेब्यु'बद्दल भयंकर उत्सुकता होती आणि कुठेतरी वेगळं काहीतरी बघायला मिळेल अशी अपेक्षासुद्धा.\nतर, या सिनेमात त्याने अपेक्षाभंग केलेला नाही. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा मराठी सिनेमा त्याने दिला आहे. भारी काहीतरी करायचं म्हणजे लांब चेहरे करून क्लिष्ट, दुर्बोध काहीतरी द्यायचं ही आपली पारंपरिक फ्याशन. पण त्याला छेदत व्यावसायिक गणितं, साधेपणा सांभाळत, आपल्यातल्या आच्रटपणाला मोकळं सोडण्याचं धाडस दाखवणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तो एक. हा सिनेमाही टोट्टल आच्रट्ट आहे. पण त्या आचरटपणाल��� एक लय आहे, दिशा आहे आणि मुख्य म्हणजे नवनीत किंवा विकासच्या इसापनीतीसारखे सारखे तळटीपेत तात्पर्य/बोध प्रेक्षकाला भरवलेले नाहीत. सिनेमातल्या कित्येक गोष्टी या केवळ सिनेमातच घडू शकतील अशा 'काहीही' आहेत पण त्या खऱ्या वाटायला लावून त्यावर प्रेक्षकाला दोन तास मनसोक्त हसवत, रडवत नि प्रसंगी स्तब्ध करत ही 'गोष्ट' वाहत राहते.\nमी या सिनेमाची गोष्ट काही सांगणार नाहीये ती तुम्ही बघाच. यात तुम्ही विचार करू शकता (आणि करू शकणार नाही) ते सारं आहे. यात एकीकडे भारताची गुप्तचर यंत्रणा आहे तर दुसरीकडे चड्डीत पाल गेली म्हणून गडबडा लोळणारा नोकर आहे, एकीकडे विचित्र परिस्थितीत - परिस्थितीमुळे - मिळेल त्या फटीतून नि मिळेल त्या काडीचा आधार घेत कसेही वाढलेले कौटुंबिक नातेसंबंध आहेत नि दुसरीकडे असे वाढूनही (किंबहुना असेच वाढल्याने) संडासच्या पाइपबाहेर आपोआप उगवलेल्या पिंपळासारखा चिवटपणा या नात्यांमध्ये दिसतोय. यात (नक्की) मेलेली पण गाण्यातून भेटणारी सुरेल आई आहे तर (बहुतेक) मरायला टेकलेला (नि तरी रोज ५ किलोमीटर धावणारा) बाप आहे. यात मुलीचं सासरी एकरूप होणं आहे तर चक्क मुलालाही स्वत:च्या माहेरची - माहेरच्या घराची असणारी आस आहे. रडणारा मुलगा नि बाप आहेत तर भावाने ऑफर करताच आढेवेढे न घेता सहज दारू पिणारी (नि त्यात स्वतःचा चॉइस नि टेस्ट बाळगणारी) बहीण आहे, शिवाय एकीकडे फ्लॅशबॅकमध्ये सिनेमा पिरीएड फिल्म होतो तेव्हाचं अचूक दृश्यभान आहे तर दुसरीकडे आताच्या काळातील पेहरावातील बारीक बाबी नि बदल सहज टिपलेले आहेत. शिवाय सचिन खेडेकर नि पुष्कराज चिरपुटकरची धमाल केमेस्ट्री आहे. तर अभिनय, संगीत, संवाद, ध्वनी वगैरे कोणत्याही बाबतीत जर्राही ओशटपणा किंवा तुपकट गोष्टींना थारा नाहीये की \"शेवटी बै काहीतरी भार्री मेसेज हव्वाच हं \" असा लाडिक दिग्दर्शकीय 'डायरेक्टर्स हट्ट' नाहीये. त्यामुळे बाप-अपत्यांच्या नातेसंबंधांवर आधारील मराठी सिनेमा म्हटल्यावर जे जे काही डोळ्यांसमोर येतं त्यापैकी हरेक प्रतिमा भिरकावून देणाऱ्या बाबींनी बनलेला तरी आड्यन्सला ढसाढसा रडवणारा नि खदखदा हसवणारा हा अस्सल मसाला वायझेड सिनेमा अनुभवायला एकदा तरी नक्की बघा\nखरंतर सिनेमा प्रेडिक्टेबल होत गेलाय. शिवाय नाही म्हणायला याचा फिल्मी क्लायमॅक्स टाळता आला असताही; पण शेवटी सिनेमा व्यावसाय���क आहे आणि बघणारा प्रेक्षकवर्ग मराठी शिर्यलींवर पोसलाय याचाही विचार त्याला करावा लागला असेलच. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, पहिलाच सिनेमा इतका बाप तर हा इसम पुढे काय बनवेल असा विचार करत, माझ्या अपेक्षांचं ओझं त्या निपुणच्या डोक्यावर टाकून, त्याच्या पुढल्या नाटक किंवा सिनेमाचं मी आगाऊ बुकिंग करतोय इतकं नक्की\nता. क. ज्यांनी 'नवं ट्रेलर' (इथे दिलंय ते नाही) बघितलेलं नाहीये, त्यांनी ते न बघता सिनेमाला जावं. ट्रेलरमध्ये एक कळीची गोष्ट कळते त्यामुळे सिनेमाचा पुर्वार्ध काहीशी कमी मजा देऊ शकतो.\nबापजन्म (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: पुष्कराज चिरपुटकर, सचिन खेडेकर\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nराजवाडे अ‍ॅण्ड सन्स (२०१५): कुटुंबपटाचा देखणा पसारा\nबालरंगमहोत्सव २०१८ - गोष्ट Simple पिल्लाची/ तु दोस्त माह्या: दोन दर्जेदार कलाकृती\n'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच\n‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T07:59:24Z", "digest": "sha1:P4ZGG6XTSQLMMDFVBMVGQ75ZDEOVBTH7", "length": 12283, "nlines": 284, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हर्जिनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: ओल्ड डॉमिनियन (Old Dominion)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nमोठे शहर व्हर्जिनिया बीच\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३५वा क्रमांक\n- एकूण १,१०,७८६ किमी²\n- रुंदी ३२० किमी\n- लांबी ६९० किमी\n- % पाणी ६\nलोकसंख्या अमेरिकेत १२वा क्रमांक\n- एकूण ८०,०१,०२४ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ७८/किमी² (अमेरिकेत १६वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $६१,०४४\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २५ जून १७८८ (१०वा क्रमांक)\nव्हर्जिनिया (इंग्लिश: Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे.\nव्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व वॉशिंग्टन डी.सी., वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया, पश्चिमेला केंटकी, नैऋत्येला टेनेसी व दक्षिणेला नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये आहेत. रिचमंड ही व्हर्जिनियाची राजधानी, व्हर्जिनिया बीच हे सर्वात मोठे शहर तर वॉशिंग्टन डी.सी. महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.\nउत्तर व्हर्जिनियाची सीमा राष्ट्रीय राजधानी वॉशिंग्टन डी.सी.ला लागून असल्यामुळे ह्या भागात सी.आय.ए., सुरक्षा मंत्रालयाचे पेंटॅगॉन व इतर अनेक महत्वाच्या सरकारी संघटनांची मुख्यालये आहेत.\nआर्थिक दृष्ट्या व्हर्जिनिया हे एक प्रगत राज्य असून येथील अर्थव्यवस्था बहुरंगी आहे. कृषी, पर्यटन, सॉफ्टवेर सेवा इत्यादी येथील मोठे उद्योग आहेत. व्यापारासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार गेली अनेक वर्षे व्हर्जिनियाला मिळाला आहे.\nउत्तर व्हर्जिनियामधील पेंटॅगॉन इमारत.\nव्हर्जिनिया बीच हे व्हर्जिनियामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.\nव्हर्जिनियामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nव्हर्जिनिया राज्य संसद भवन.\nव्हर्जिनियाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/20-years-border-esakal-news-52101", "date_download": "2019-03-26T09:21:56Z", "digest": "sha1:SVC4GO2ZMWUZPGWQ7BH4FJTONTZC6PBD", "length": 12760, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 years of Border esakal news 'बाॅर्डर' या चित्रपटानंतर जे.पी. दत्ता साकारणार 'पलटन' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n'बाॅर्डर' या चित्रपटानंतर जे.पी. दत्ता साकारणार 'पलटन'\nसोमवार, 12 जून 2017\nजे. पी.दत्ता हे नाव हिंदी सिनेसृष्टीत नवे नाही. लार्जर दॅन लाईफ सिनेमे केले ते त्यांनीच. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी रसिकांना बाॅर्डर या सिनेमाची भेट दिली. आता ते नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचे नाव पलटन असून यातील कलाकारांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार खर्याखुर्या जवानांना ते या सिनेमात महत्त्वाची भूमिका देणार आहेत.\nमुंबई : जे. पी.दत्ता हे नाव हिंदी सिनेसृष्टीत नवे नाही. लार्जर दॅन लाईफ सिनेमे केले ते त्यांनीच. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी रसिकांना बाॅर्डर या सिनेमाची भेट दिली. आता ते नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचे नाव पलटन असून यातील कलाकारांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार खर्याखुर्या जवानांना ते या सिनेमात महत्त्वाची भूमिका देणार आहेत.\nया नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना जे.पी. म्हणाले, 'आता पुन्हा एकदा नव्याने मोठा सिनेमा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सिनेमाचा विषय माझ्या अत्यंत जवळचा असून ही गोष्ट लोकांना खूप आवडेल याची मला खात्री आहे. बाॅर्डरप्रमाणेच हा सिनेमाही भव्य दिव्य असणार आहे.'\nयावेळी त्यांनी पलटन या सिनेमाचे पहिले पोस्टरही लाॅंच केले. बाॅर्डर या यशस्वी सिनेमाला 20 वर्षे झाल्याबद्दलच्या सेलिब्रेशनचे आयोजन त्यांनी केले होते. यावेळी कलाकारांना गौरवण्यात आले.\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\n...अन्‌ स्मशानभूमीतच सनईचे सूर\nमाजलगाव (बीड) - घरी अठरा विश्वे दारिद्र्य, कुटुंबात चार मुली. मोठ्या मुलीचे लग्न ठरले; परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने गायकवाड कुटुंबीयांना मुलीचा...\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nपाकिस्तानी नागरिकाला अखेर भारतीय नागरिकत्व\nनवी दिल्ली - एका पाकिस्तानी नागरिकाला नुकतेच भारतीय नगरिकत्व देण्यासाठी परवानगी मिळाली. गेल्या 50 वर्षांपासून हा पाकिस्तानी नागरिक भारतात वास्तव्यास...\nऍपल इव्हेंट 2019 : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर\nकॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-cottone-rate-fix-158411", "date_download": "2019-03-26T09:11:57Z", "digest": "sha1:GYZKLXCSOO3FHJLAMKLCCFFMHSFFC5OL", "length": 13419, "nlines": 143, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon cottone rate fix कापसाचे भाव स्थिरावले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nजळगावः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असली, तरी परदेशात मागणी मंदावली आहे. टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजने कापसाची खरेदी बंद केली. परिणामी जिल्ह्यातील कापसाचे भाव 5,600 रुपयांवर स्थिरावले. गेल्या आठवड्यापर्यंत व्यापारी कापसाला 5,800 चा भाव देत होते. मात्र, आगामी काळात कापसाच्या भावात तेजी येण्याबाबत साशंकता असल्याने काही शेतकरी 5,600 रुपये भावाने कापसाची विक्री करत आहेत. असे असले तरी 70 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे.\nजळगावः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असली, तरी परदेशात मागणी मंदावली आहे. टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजने कापसाची खरेदी बंद केली. परिणामी जिल्ह्यातील कापसाचे भाव 5,600 रुपयांवर स्थिरावले. गेल्या आठवड्यापर्यंत व्यापारी कापसाला 5,800 चा भाव देत होते. मात्र, आगामी काळात कापसाच्या भावात तेजी येण्याबाबत साशंकता असल्याने काही शेतकरी 5,600 रुपये भावाने कापसाची विक्री करत आहेत. असे असले तरी 70 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे.\nयंदा पाऊस अत्यल्प पडल्याने कापूस उत्पादन कमी झाले. जे उत्पादन आले त्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचा साठा केला. 5,500 रुपयांचा भाव असताना ते भाव 5,800 रुपयांपर्यंत गेले. तरीही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला मोठ्या प्रमाणात विक्रीस काढला नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी कमी आहे. कापड इंडस्ट्रीजने मागील साठाच यंदा वापरण्याचे ठरविल्याने नवीन कापसाला मागणी हव्या त्या प्रमाणात होत नाही. कापसाचे उत्पादन कमी. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. परिणामतः जिनिंग मिलमध्ये कापसाची आवक बंद झाली. यामुळे जिनिंग-प्रेसिंग मिल 80 टक्के बंद पडल्या आहेत. कापूस बाजारात होणाऱ्या उलाढालीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. जिनिंग व्यवसाय मंदीत आला आहे.\nशासनाकडून कापसाला 5,400 रुपये भाव मिळाला. मात्र ती रक्कम लवकर मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांकडे 5,600 रुपये भाव मिळतो आहे. आगामी काळात कापसाच्या तेजीची शक्‍यता मावळली असल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस बाजारात विक्रीस काढला आहे. त्यातून ते आगामी हंगामाची तयारी करण्यावर भर देत आहे.\nसंक्रांतीनंतर कापसाच्या भावात वाढीची शक्‍यता आहे. ती वाढ शंभर- दोनशे रुपयांची असेल. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस बाजारात विक्रीस आणणे गरजेचे आहे, अशी माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी \"सकाळ'ला दिली.\nसुरेशदादांचे कट्टर समर्थक अण्णा भापसे राष्ट्रवादीत\nजळगाव ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर करणाऱ्याची रिघ सुरू आहे. यात जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...\nगणबोलीचा वारसा नवोदीतांनी पुढे न्यावा : डॉ. नेमाडे\nजळगाव ः खानदेशात अनेक बोली भाषा आहेत. या सर्व भाषांचा आदर आणि प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक बारा कोसाच्या अंतरावर भाषा बदलत असते. परंतू, लेवा...\nLoksabha 2019 : वारसदारांमध्ये प्रतिष्ठेची झुंज\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात दोन मातब्बर राजकारण्यांचे वारसदार विजयासाठी झुंजणार आहेत. सहकाराची पायाभरणी, दुधाचा महापूर, \"रोहयो' ते शेतीतील प्रयोगातून...\nLoksabha 2019 : तोफखाना सज्ज; बंदुकाही रोखल्या\nमोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या...\nमहाजनांची \"मात्रा' लोकसभेला लागू पडेल\nमे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : महाजनांची ‘मात्रा’ लोकसभेला लागू पडेल\nमे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/42", "date_download": "2019-03-26T08:06:44Z", "digest": "sha1:AQJULVNDBU3I7SW4O3JPQOKE7MJKMZDN", "length": 19299, "nlines": 247, "source_domain": "misalpav.com", "title": "भूगोल | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nइस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.\nRead more about सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nअंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nलेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का \nलेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी\nRead more about अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश\nकोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nआंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात .\nRead more about कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nपाकिस्तानच्या अस्तीत्वाची चर्चा पुन्हा एकदा\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nनाही, हि जीनांच्या ए एम यु मधील फोटोची चर्चा नाही. हुसेन हक्कानी नावाचे , सध्या पाकिस्तानातून बेदखल झालेले, मुळचे कर्मठ पण संधीसाधू पणे जरासे आमेरीका धार्जीणे विचार व्यक्त करणारे अगदी थोडीशी वर्षे पाकीस्तानचे आमेरीकेतील अल्पकालीन माजी राजदूत आणि पाकीस्तानात जे कुणी सत्तेत असेल त्याच्यासाठी थोडे थोडे काम केलेले माजी पत्रकार अशी यांची त्रोटक ओळख आहे. सध्या बेदखल झाल्यामुळे परदेशात राहून जरासे लिबरल झाले आहेत .\nRead more about पाकिस्तानच्या अस्तीत्व���ची चर्चा पुन्हा एकदा\nतप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या\nखिलजि in जे न देखे रवी...\nतप्त झाली धरा सारी\nदहाही दिशा त्या पेटल्या\nउग्र होऊनि परतल्या ॥\nमरूत व्यस्त, घाले गस्त\nपशु, प्राणी, झाडे, पक्षी\nनद्या नाले भाजले ॥\nरुक्ष झाले वृक्ष सारे\nयत्र तत्र वणवा पेटला\nस्वस्त झाली आग ती ॥\nकोपला तो, झोपला तो\nभक्ती कमी जी जाहली\nमोह मायेत प्राण सारे\nम्हणुनी झाली काहिली ॥\n{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}\nRead more about तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nदेवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.\nगावाचे नाव \"सानपाडा\" नव्हे \"सॅन पाडा\" होय\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\n(श्री. केदार यांनी चालवलेल्या \"मिसळून मिसळ\" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.)\nसाधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.\nRead more about गावाचे नाव \"सानपाडा\" नव्हे \"सॅन पाडा\" होय\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nमी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.\nकितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-03-26T08:15:07Z", "digest": "sha1:BLK4NTU2DXECU2MCW7BUZF542D3QKQYQ", "length": 6339, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलेशिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nमलेशिया फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Malaysia; फिफा संकेत: MAS) हा आग्नेय आशियामधील मलेशिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५४ व्या स्थानावर आहे. मलेशियाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. मलेशिया १९७६, १९८० व २००७ ह्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांमध्ये पात्रता मिळवली आहे. ह्यांपैकी २००७ स्पर्धेमध्ये मलेशिया सह-यजमान देश होता.\nआशियामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (ए.एफ.सी.)\nऑस्ट्रेलिया • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया • लाओस • मलेशिया • म्यानमार • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • पूर्व तिमोर • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • इराण • किर्गिझस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान • उझबेकिस्तान\nचीन • चिनी ताइपेइ • गुआम • हाँग काँग • जपान • दक्षिण कोरिया • उत्तर कोरिया • मकाओ • मंगोलिया\nबांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका\nबहरैन • इराक • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • पॅलेस्टाईन • कतार • सौदी अरेबिया • सीरिया • संयुक्त अरब अमिराती • यमनचे प्रजासत्ताक\nअशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉ���न्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:12:42Z", "digest": "sha1:FRMWOYRNS332XMSO4EENAENH5WVV5BK7", "length": 6822, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nसेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम November 1, 2018\nठाणे : उच्चंभ्रू वस्तीमध्ये आर्थिक मोबदला घेऊन सेक्स रॅकेट चालविणारी प्रिया जाधव (19) आणि या व्यवसायासाठी घर भाडयाने देणारी रेखा अरोरा (60) अशा दोघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून 28 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nप्रिया नामक महिला फोन केल्यानंतर तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात शरीरविक्रयासाठी महिलांना पाठविते, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कळव्यातील चिंचपाडा भागातील रमाबाई आंबेडकर बिंल्डींग पहिला मजला याठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास पथकाने कळवा पोलिसांसह संयुक्तरित्या केलेल्या धाडसत्रात प्रिया आणि रेखा या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.\nकोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट\nहिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/9/Article-on-Going-forward-technology-mind-control-human-behavior.html", "date_download": "2019-03-26T08:08:54Z", "digest": "sha1:4QRBXJM7L2P6NB5BK56GQYY6NZ7KLUHF", "length": 10823, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " पुढे जाताना... पुढे जाताना...", "raw_content": "\nस्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पठडीबद्ध केलेल्या वाटांपेक्षा वेगळा, स्वयंपूर्ण आणि भविष्याभिमुख विचार करणे तरुणांना विशेषत: पालकांना दडपणाचे वाटते. त्यामुळे करिअरचा विचार आपल्या समाजात साचेबद्धपणे केला जातो असे दिसते.\nमित्रमंडळींच्या गप्पांच्या सत्रात 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' आणि त्याचे परिणाम यावर उलट-सुलट चर्चा चालू होती. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांतील लोक आपापली मते मांडत होते. यंत्रयुगाच्या वेगाने होणाऱ्या विकासामुळे माणसाला निर्माण होणारा धोका, वाढू शकणारी बेरोजगारी, उद्भवू शकणाऱ्या सामाजिक-बौद्धिक-मानसिक समस्या यावर बरीच मतमतांतरे झाली. यातून 'भविष्यातील व्यवसायांचे स्वरूप त्यासाठी आपण, विशेषत: तरुण पिढी सुसज्ज आहे का त्यासाठी आपण, विशेषत: तरुण पिढी सुसज्ज आहे का' या प्रश्नांशी मंडळी येऊन ठेपली. चर्चा करताना लक्षात येऊ लागले की, प्रचलित शिक्षणपद्धती नवनवीन यंत्रे समजून घेण्याचे, चालवण्याचे शिक्षण युवा पिढीला देत आहे. पण, काळाची गरज तितकीच आहे का' या प्रश्नांशी मंडळी येऊन ठेपली. चर्चा करताना लक्षात येऊ लागले की, प्रचलित शिक्षणपद्धती नवनवीन यंत्रे समजून घेण्याचे, चालवण्याचे शिक्षण युवा पिढीला देत आहे. पण, काळाची गरज त���तकीच आहे का 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मार्टफोन हातात असणारी, हाताळता येणारी व्यक्ती' ही 'स्मार्टपणा'ची व्याख्या असावी का 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मार्टफोन हातात असणारी, हाताळता येणारी व्यक्ती' ही 'स्मार्टपणा'ची व्याख्या असावी का बहुतांशी उपभोक्तावादाच्या तत्त्वावर आधारलेल्या जाहिरातींतून माध्यमे आपली दिशाभूल तर करत नाहीत ना बहुतांशी उपभोक्तावादाच्या तत्त्वावर आधारलेल्या जाहिरातींतून माध्यमे आपली दिशाभूल तर करत नाहीत ना तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे माणसाला माणसाची, मनुष्यजातीला निसर्गाची गरज राहणार नाही, अशा भ्रमाकडे तर आपण खेचले जात नाही ना तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे माणसाला माणसाची, मनुष्यजातीला निसर्गाची गरज राहणार नाही, अशा भ्रमाकडे तर आपण खेचले जात नाही ना या प्रश्नांकडे तरुणांनी करिअरचा विचार करताना विशेष लक्ष द्यायला हवे. करिअर जितके समाजाभिमुख, निसर्गपूरक असेल तितके दीर्घकालीन महत्त्व त्याला मिळणार. 'The more I study science, the more I believe in God. I believe in God who reveals himself in the orderly harmony of the universe' ही खुद्द अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञाची विचारधारा आहे. शास्त्रीय अथवा तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन निसर्गाशी फारकत घेणारा नसून त्याच्याशी एकता साधणारा असेल, तरच तो प्रगतिशील राहील. हे सूत्र जगाच्या भावी सज्ञान नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे. मानवाच्या उत्क्रांतीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मूलभूत मानवी कौशल्यांचे स्थान अबाधित आहे. यंत्रांचा, तंत्रज्ञानाचा विकास हा माणसाचे काम सोपे करण्यासाठी झाला आहे. या विकासाचा वेग पाहता भविष्यात बहुतांश कामे करण्यासाठी यंत्रे सुसज्ज असतील.\nभविष्यवेधी शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार भविष्यातील कार्यक्षेत्रे चार भागात विभागता येतील- तांत्रिक, नित्य, कौशल्यपूर्ण आणि कल्पक. यातील तांत्रिक, नित्य व बहुतांश कौशल्यपूर्ण कामे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे उपयोगात येतील. यातील कल्पक कामे मात्र अद्वितीय, अनियमित आणि स्वायत्त असतील. त्यामुळे ती करू शकणाऱ्या व्यक्तींची रोजगारक्षमता भविष्यात निश्चितच जास्त असणार.तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी, उत्क्रांतीच्या प्रत्येक पायरीवर उपयुक्त ठरलेले मूलभूत मानवी गुणधर्म, कौ��ल्ये आज आणि उद्याही अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. २०२० व त्यापुढे विविध व्यवसायक्षेत्रांत संपन्न होत राहण्यासाठी, जागतिक अर्थशास्त्रविषयक मंचाने पुढील दहा कौशल्यांना महत्त्व दिले आहे. जटिल समस्यांचे निवारण करता येणे, विश्लेषणात्मक विचारप्रक्रिया, कल्पकता, मानवी कौशल्यांचे व्यवस्थापन, इतरांशी समन्वय साधून काम करता येणे, भावनिक बुद्धिमत्ता, सुज्ञपणे, सारासार विचार करता येणे, सेवाभावी वृत्ती, परस्परसंमतीने निर्णय घेता येणे आणि विचारांची परिवर्तनशीलता या कौशल्यांसह भविष्याकडे केलेली वाटचाल तरुणांना भक्कमपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देईल. या वाटचालीचा अजून एक अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे 'सातत्याने शिकत राहण्याची तयारी. 'Future Shock', 'The Third Wave' यासारखी अभ्यासपूर्ण भविष्यवेधी पुस्तके लिहिणारे अमेरिकन लेखक अल्विन टाॅफलर म्हणतात की, \"The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn, and relearn.\" स्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पठडीबद्ध केलेल्या वाटांपेक्षा वेगळा, स्वयंपूर्ण आणि भविष्याभिमुख विचार करणे तरुणांना विशेषत: पालकांना दडपणाचे वाटते. त्यामुळे करिअरचा विचार आपल्या समाजात साचेबद्धपणे केला जातो असे दिसते. परंतु, खरेतर शिकत राहणे, गरजेप्रमाणे शोध लावत राहणे, सहकार्याने काम करणे, कल्पक विचार करणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवी विकासाच्या प्रवासात ही प्रवृत्तीच सातत्याने उपयुक्त ठरलेली आहे. गरज आहे ती अनावश्यकपणे आपण लावून घेतलेली झापडे उतरवून आपला दृष्टिकोन विस्तारण्याची.\n(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/43", "date_download": "2019-03-26T08:29:21Z", "digest": "sha1:4GYUJNLZHRYPFLSWUHE3CEZ7S3NEJ5QD", "length": 21066, "nlines": 243, "source_domain": "misalpav.com", "title": "देशांतर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीग��ेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nमी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.\nकितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\n'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\n( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)\nRead more about प्रिय नर्मदेस\nचल, घरी चल .....\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nतू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.\nपण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.\nआधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nशब्दबम्बाळ in जे न देखे रवी...\nप्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूचे विमान किती भारी... भारी\nफिरतंय तेही दुनिया सारी... सारी\nदुनियेचा आक���र कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा\nआरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा\nगोट्याचा आकार कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनृत्यनाट्यसंगीतबालगीतविडंबनडाळीचे पदार्थडावी बाजूदेशांतरअर्थकारणgholआता मला वाटते भिती\nRead more about नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nक्रेडिट कार्ड वापरणं खरंच फा��देशीर आहे का\nट्रेड मार्क in जनातलं, मनातलं\nभारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.\nसगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर \"बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही\" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.\nRead more about क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का\nनिश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन\nश्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं\nRead more about निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2015/01/27-jan-2015.html", "date_download": "2019-03-26T08:48:19Z", "digest": "sha1:2NQJXEW2X6H2PKADFMC5EYTH4Y2NDVAK", "length": 20136, "nlines": 316, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: 27 Jan 2015", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असत��ल असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1. सोयरे --------------जोडशब्द पूर्ण करा .\n2. फुकटची वस्तू महत्वाची वाटत नाही . या वाक्यातील विशेषण ओळखा \n3. वाक्याचा काळ हा वाक्याच्या -------------------वरून समजतो \n4. राजर्षी हे टोपणनाव कोणाचे आहे \n5. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा \n8. दीड हजाराच्या मागील ७ वी सम संख्या कोणती \n9. साडे तेरा रु.ची वांगी घेवून दुकानदारास १० रु च्या दोन नोटा दिल्यास किती रु. परत येतील \nसाडे सहा रु. .\n10. सव्वा चार वाजता घड्याळात --------------------कोन होतो \n11. सव्वा पाच हजार, साडेसह हजार, पावणे सहा हजार, सव्वा तीन हजार, साडेचार हजार . या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल \nसव्वा तीन हजार .\nसाडे पाच हजार .\nसाडे चार हजार .\n12. सिंहगड चे जुने नाव काय \n13. जिजाबाई चा मृत्यू ------------------साली झाला \n14.पाच आठवडे पाच दिवस म्हणजे किती दिवस \n15.१३ तारखेपासून १३ दिवस दुध घेतल्यास शेवटी किती तारखेला दुध घेतले असेल \n16.४० भागिले ८ बेरीज ५ वजा ५ = \n17. दोन वह्यांच्या किमंतीत ५ पेन येतात एक पेन जर चार रुपयास येत असल्यास एका वहीची किंमत किती .\n18. २३ जाने पासून १३ दिवसाच्या रजेवर गेल्यास शाळेत कधी हजर झाले पाहिजे \n19.प्राण्याच्या अंगावरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात \n20. सोडवाटर मध्ये कोणता वायू असतो \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल त�� या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक ���ित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A8/", "date_download": "2019-03-26T09:01:12Z", "digest": "sha1:XGJEOZ5FWIJDEE5BCJKR7NU4CI4OL2C5", "length": 16027, "nlines": 132, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "अर्थसंस्कार- २ - Thinkmarathi.com", "raw_content": "\nआशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजू�� जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ….. हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला लग्न झाल्यापासून आपण किती plan केले आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे …… लिस्ट तर संपतच नव्हती.आशिष मनातल्या मनात हिशोब करू लागला. आपला आत्ताचा पगार , पल्लवीचा पगार income side ला हे दोनच sources दिसत होते. आणि expense side ला ही भली मोठी लिस्ट.जरी मिळणाऱ्या पगारात नुसतं व्यवस्थित नव्हे तर उत्तम तर्हेने रहाता येत होते तरी जर मीच नसेन तर काय लग्न झाल्यापासून आपण किती plan केले आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे …… लिस्ट तर संपतच नव्हती.आशिष मनातल्या मनात हिशोब करू लागला. आपला आत्ताचा पगार , पल्लवीचा पगार income side ला हे दोनच sources दिसत होते. आणि expense side ला ही भली मोठी लिस्ट.जरी मिळणाऱ्या पगारात नुसतं व्यवस्थित नव्हे तर उत्तम तर्हेने रहाता येत होते तरी जर मीच नसेन तर काय मोसलोच्या pyramid च्या दुसऱ्या टप्प्यावर तो अडकला. अन्न , वस्त्र , निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरी सुरक्षेच काय मोसलोच्या pyramid च्या दुसऱ्या टप्प्यावर तो अडकला. अन्न , वस्त्र , निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरी सुरक्षेच काय इथे या गरजांच्या पूर्ततेची सुरक्षा महत्वाची वाटू लागली. गरजा आणि चैन यातील सीमारेषा पुसट झाल्या\nवर त्या सगळ्याच्या सुरक्षेची गरज जास्त.त्याने पल्लवीला सांगण्यासाठी त्याला महत्वाच्या वाटणाऱ्या आणि खर्चिक असणाऱ्या गोष्टींची यादी बनवायला सुरुवात केली.\nदरमहा घरखर्च ५००००/- असेल तर , ८% दराने दरमहा ५००००/- मिळवण्यासाठी = ७५ लाख\nआणखी १० वर्षांनी ओमच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे = २५ लाख\nमहागाई पकडून रिटायरमेंटनंतर लागणारा corpus = २,४०,००००० /- (दोन करोड चाळीस लाख)\nहे सगळं सुरक्षित ठेवायचं असेल तर या सगळ्याचा विमा काढणे याला पर्याय नाही.आशिष आवक झाला.भले यातील\nरिटायरमेंट corpus साठी विम्याचा विचार नाही केला तरी एक करोड चाळीस लाख एवढा विमा तरी घ्यायलाच हवा.अरेच्च्या लाख मोलाचा जीव असं म्हणताना आता महागाईमुळे आपली किंमत पण वाढून कोटीच्या घरात गेली म्हणायची. आशिषला त्या परिस्थितीतही हसू फुटलं.\nबापरे , पण आपल्याकडे फक्त ५ लाखाचा इन्शुरन्स आहे. उरलेला insurance जर तातडीने करायचा असेल तर त्याचा हफ्ता किती येईल एवढा हफ्ता जमेल आत्ताच्या खर्चात एवढा हफ्ता जमेल आत्ताच्या खर्चात अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकले . पण त्याच्या मनाने कौल दिला. जेवढा जमेल तेवढ्या हफ्त्यापासून सुरुवात करायची. आणि हळू हळू insurance वाढवायचा. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं कितीही महाग असली तरी आपण घेतोच ना ….. साधी blood pressure ची गोळी रोज ८/९ रुपयाला पडते. शिवाय सटर फटर खर्च …… cable चा खर्च ६०० /- रुपये महिना. रोजचा टपरीवर चहा तरी ६००/- रुपये महिना, हॉटेल मध्ये जेवायला गेलो बायकोमुलाला घेऊन तर कमीत कमी हजार रुपये, गाडीसाठी पेट्रोल महिन्याला १०,००० /- रुपये ….. डोकं भणभणायला लागलं. पण काहीतरी उमगल्यासारखही वाटू लागलं.या सगळ्या चैनीच्या गोष्टींसाठी आपण सहजी खर्च करतो तर स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खर्च केलाच पाहिजे.\nझालेल्या साक्षात्काराने त्याने देवाला हात जोडले आणि मनावरच दडपण L. I.C. च्या खांद्यावर टाकायचं ठरवून तो निश्चिंत झाला.\nतर मंडळी , आशिष सारखा हिशोब आपण सर्वांनीच करून बघितला पाहिजे. त्या हिशोबाच्या Accuracy साठी तज्ञांची मदत घेतली पाहिजे. L.I.C. चे वेगवेगळे Plans आहेत, जे आपल्याला यासाठी उपयोगी ठरू शकतात.आपल्या गरजे नुसार आपण अनेक Combinations सुद्धा करू शकतो. लवकरच L .I .C . च्या plans ची आणि वेगवेगळ्या Combinations ची आपण माहिती करून घेऊ.\n← युरोप पर्यटन – जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. \nसप्तपदी मी रोज चालते … →\nमहाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2019-03-26T09:08:28Z", "digest": "sha1:2XEG7JVA3JY7AN6CN2XYV6FYSOQDSFXS", "length": 6047, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लीस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "लीस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब\nलीस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब\nसंडे/प्रो ४०/नॅशनल लीग: २\nबेन्सन आणि हेजेस चषक: ३\nग्रेस रोड मैदान, लीस्टशायर\n[ चित्र हवे ]\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंग्लंड प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nडर्बीशायर · ड्युरॅम · एसेक्स · ग्लॅमॉर्गन · ग्लाउस्टरशायर · हँपशायर · केंट · लँकेशायर · लीस्टरशायर · मिडलसेक्स · नॉर्थम्पटनशायर · नॉटिंगहॅमशायर · सॉमरसेट · सरे · ससेक्स · वॉरविकशायर · वूस्टरशायर · यॉर्कशायर\nएमसीसी · कॅंब्रिज विद्यापीठ · ड्युरॅम विद्यापीठ · लोघोब्रो विद्यापीठ · ऑक्सफर्ड\nइंग्लंडचे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/marathi-news-marathi-websites-us-donald-trump-north-korea-81242", "date_download": "2019-03-26T09:09:17Z", "digest": "sha1:XYFVXXZQINRNPWKXXQQ3PEL63VC2TMTG", "length": 11235, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites US Donald Trump North Korea अतिरिक्त निधीची ट्रम्प यांची मागणी | eSakal", "raw_content": "\nअतिरिक्त निधीची ट्रम्प यांची मागणी\nअतिरिक्त निधीची ट्रम्प यांची मागणी\nमंगळवार, 7 नोव्हेंबर 2017\nवॉशिंग्टन : उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या धोक्‍याचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे चार अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची मागणी सोमवारी अमेरिकी कॉंग्रेसकडे केली आहे.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प हे पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात असून, त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याचे मानले जाते.\nवॉशिंग्टन : उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या धोक्‍याचा सामना करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे चार अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची मागणी सोमवारी अमेरिकी कॉंग्रेसकडे केली आहे.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ट्रम्प हे पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात असून, त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याचे मानले जाते.\nया प्रकरणी ट्रम्प यांनी कॉंग्रेसला एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की उत्तर कोरियामुळे निर्माण झालेल्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याला तोंड देण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक बळकट करण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी अतिरिक्त चार अब्ज डॉलरचा निधी मंजूर करण्यात यावा.\nदक्षिण आशियामध्ये अतिरिक्त साडेतीन हजार सैनिक तैनात करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.\n'जैशे महंमद'चा म्होरक्या मसूद अझहरला चीनचे अभय\nन्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा...\nभारतीयांमध्ये वृद्धत्वाची चाहूल लवकर\nवॉशिंग्टन - जपानमध्ये वयोवृद्ध माणसांचे प्रमाण अधिक असते, असा साधारण समज आहे. पण वृद्धात्वाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जपान किंवा...\nमोठी बातमी : बालाकोटमध्ये खरंच 200 दहशतवादी ठार झाले\nवॉशिंग्टन : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले नाही. तसेच या हल्ल्यात फक्त काही झाडं पडल्याचेही पाकने...\nWomen’s Day 2019 : आज एअर इंडियाच्या सर्व विमानांची धूरा महिला पायलट्सकडे\nनवी दिल्ली - आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा...\nप्रक्षेपण केंद्र पुनर्बांधणीच्या वृत्तावरून ट्रम्प नाराज\nवॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अिाण अण्वस्त्र निशस्त्रीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न केले...\n'एफ-16'च्या गैरवापराबद्दल पाककडे मागितला खुलासा\nवॉशिंग्टन : भारताच्या विरोधातील कारवाईवेळी अमेरिकी बनावटीच्या \"एफ-16' लढाऊ विमानांच्या संभाव्य गैरवापराबद्दल पाकिस्तानकडे थेट खुलासा मागविला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kunbi-samaj-unnati-mandal-honored-meritorious-students-murbad-138566", "date_download": "2019-03-26T09:28:11Z", "digest": "sha1:VQJM3TFFEZABFENGFKNHF5D5XQ7QEGRT", "length": 13932, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "kunbi samaj unnati mandal honored meritorious students in Murbad मुरबाड मध्ये कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमुरबाड मध्ये कुणबी समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nमुरबाड (ठाणे) : विविध प्रकारच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा मुरबाड तालुका कुणबी स्मजोन्नती मंडळातर्फे रविवारी (ता. 19) मुरबाड येथील कुणबी भवना मध्ये सत्कार करण्यात आला\nया कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटीराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबर विशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, मुरबाडच्या उप नगराध्यक्ष अर्चना विशे, पंचायत समितीचे माजी सदस्य अनंत कथोरे, कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे उपस्थित होते.\nमुरबाड (ठाणे) : विविध प्रकारच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा मुरबाड तालुका कुणबी स्मजोन्नती मंडळातर्फे रविवारी (ता. 19) मुरबाड येथील कुणबी भवना मध्ये सत्कार करण्यात आला\nया कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटीराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबर विशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, मुरबाडच्या उप नगराध्यक्ष अर्चना विशे, पंचायत समितीचे माजी सदस्य अनंत कथोरे, कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे उपस्थित होते.\nकुणबी समाजातील एमपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला एमपीएस्सी परीक्षेत सहायक मोटर निरीक्षक म्हणून निवड झालेल्या भाग्यश्री आवार यांचेसह काही सत्कार मूर्तींनी मार्गदर्शन केले यावेळी कुणबी समाज बांधव मोठ्या संख्य��ने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष गणपत विशे यांनी सूत्रसंचालन रमेश तुंगार व शरद चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र बांगर यांनी केले\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nLoksabha 2019 : \"ए.टी.'नी उमेदवारी केल्यास भाजपला अवघड जाणार\nभडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nLoksabha 2019 : विरोधकांकडून फुसके बार - आढळराव\nशिरूर - ‘खासदारकीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. विरोधकांनी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-educational-packages-53674", "date_download": "2019-03-26T09:30:28Z", "digest": "sha1:BXLC2NJQXI2B3DUO25PBKYVJMBHINQXX", "length": 27994, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news educational packages शैक्षणिक संकुलांमुळे ज्ञानगंगा पोचली घरोघरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nशैक्षणिक संकुलांमुळे ज्ञानगंगा पोचली घरोघरी\nसोमवार, 19 जून 2017\nगाव आणि गावपण... हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः गावात लहानाचे मोठे झालेले नोकरी-व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने देश-विदेशात गेलेले नागरिक आपल्या गावाबद्दलची आत्मीयता, प्रेम त्यांच्या मनात कायम असते. गावाचा आठवडे बाजार, सण-उत्सव साजरे करण्याची न्यारी रित. ही मंडळी गावातील संस्कृती, परंपरा जपण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतात. महापालिकेत समाविष्ट असलेली २३ खेडीही आपले वेगळेपण जपत आहेत. काही गावांत शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा यांसारख्या प्रश्‍नांची सोडवणूक झाली, तर काही गावांचे प्रश्‍नही ‘जैसे थे’ आहेत.\nगाव आणि गावपण... हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः गावात लहानाचे मोठे झालेले नोकरी-व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने देश-विदेशात गेलेले नागरिक आपल्या गावाबद्दलची आत्मीयता, प्रेम त्यांच्या मनात कायम असते. गावाचा आठवडे बाजार, सण-उत्सव साजरे करण्याची न्यारी रित. ही मंडळी गावातील संस्कृती, परंपरा जपण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतात. महापालिकेत समाविष्ट असलेली २३ खेडीही आपले वेगळेपण जपत आहेत. काही गावांत शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा यांसारख्या प्रश्‍नांची सोडवणूक झाली, तर काही गावांचे प्रश्‍नही ‘जैसे थे’ आहेत. गावाचे गावपण जपणाऱ्या २३ खेड्यांच्या परिचयानंतर आता त्यांच्या प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकण्याचा आजपासून हा प्रयत्न...\nमखमलाबाद नाशिकपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर असलेले छोटेसे खेडेगाव आज शहराला येऊन भिडले आहे. गावात अठरापगड जातीचे लोक, पण त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी हे गाव पेरूसाठी प्रसिद्ध होते. पुढे त्याची जागा द्राक्षबागांनी घेतली. धार्मिकवृत्ती जोपासणारे गाव असल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, दिंड्या, पारायण यांसारखी धार्मिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल राहिलेली आहे. सर्वच बाबतींत आदर्श असलेल्या या गावाने शिक्षणातही आघाडी घेतली आहे.\nमराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक संकुलामुळे ज्ञानगंगा अर्थात, शिक्षणाचे हे कार्य मखमलाबादकरांसोबतच आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे. विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. असे असले, तरी आयटीआय, नर्सिंग, कृषी, बी.एड., डी.एड. यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सोय असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nमखमलाबादमध्ये पूर्वी फक्त सातवीपर्यंत शिक्षणाची सोय होती. त्यानंतर १९६२ मध्ये (कै.) पोपटराव पिंगळे, (कै.) टी. ए. काकड, आर. ए. काकड यांच्यासह गावातील मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना केली. सुरवातीला काही दिवस मारुती मंदिर, राममंदिर या ठिकाणी शाळा भरत होती. नंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन खासगी घरे भाड्याने घेत हा ज्ञानयज्ञ पुढे तेवत ठेवला. त्यानंतर गावठाणातील साडेपाच एकर जागा शाळेसाठी देण्यात आली. ‘मविप्र’, तसेच लोकवर्गणीतून या ठिकाणी इमारत बांधण्यात आली. मंदिरात सुरू झालेली ही शाळा स्वतःच्या जागेत भरायला लागली. पुढे हळूहळू त्याचा विस्तार होत गेला.\nगावोगावी अद्ययावत सुविधा उपलब्ध\nमखमलाबाद येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी दरी, मातोरी, ढकांबे, आशेवाडी, रासेगाव, म्हसरूळ, मुंगसरा, दरी, मातोरी अशा विविध ठिकाणांहून विद्यार्थी येतात. अकरावी आणि बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखांचे शिक्षण येथे दिले जात आहे. २००९ पासून कला व वाणिज्य शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षणही याच प्रांगणात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. याच संकुलात होरायझन शाळेचीही शाखा आहे. यात लहान गटापासून ते तिसरीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कला आणि क्रीडाक्षेत्रातही संस्थेचे नाव मोठे आहे.\nचित्रकलेतही मुलांनी राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळविली आहेत. ‘मविप्र’च्या शाळेबरोबरच गावालगतच नारायणराव मानकर प्राथमिक विद्यालय आहे. लहान गटापासून ते चौथीपर्यंत तेथे शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. इंग्रजी माध्यमाचेही काही वर्ग या ठिकाणी चालत असल्याने लहानग्यांची चांगली सोय झाली. कर्मवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचेही आदर्श प्राथमिक विद्यामंदिर गावात आहे. या ठिकाणीही चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.\nशैक्षणिक संस्थांची गावाशी जोडली नाळ\nआजमितीस ‘मविप्र’ संस्थेचे शैक्षणिक संकुल या ठिकाणी आहे. यात बालवाडी, लहान गट, मोठा गट अशी लहान मुलांच्या शिक्षणाची सोय आहे. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांसाठी अभिनव बालविकास ��ंदिर याच ठिकाणी आहे. माध्यमिक शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी तसेच अकरावी व बारावीच्या वर्गांसाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आहे. येथे सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी आज शिक्षण घेताहेत. मराठी आणि सेमी इंग्रजी असे दोन्ही माध्यमाचे शिक्षण येथे दिले जाते. निकालाची चांगली परंपरा असल्याने विद्यार्थ्यांचा ओढाही याच शाळेकडे असल्याचे दिसून येते.\n‘मविप्र’च्या प्रांगणात सुसज्ज संगणक कक्ष असावेत\n‘मविप्र’ प्रांगणात विद्यार्थिसंख्या जास्त असल्याने इमारत कमी पडते. इमारतीचा\nमहापालिका शाळांना सुरक्षारक्षक असावेत\nगावात बी.ए., बी. कॉम.पर्यंत सोय आहे. बी.एस्सी.ची सोय नाही\nमखमलाबाद गाव व परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय नाही\nकृषीचे शिक्षण देण्याची व्यवस्था असावी\nमहापालिकेच्या शाळाही जपताहेत वेगळेपण\nमहापालिकेच्याही या ठिकाणी दोन शाळा आहेत. शाळा क्रमांक ८६ मध्ये मुलांसाठी, तर शाळा क्रमांक ८७ मध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय आहे. शाळा क्रमांक ८६ ब्रिटिशकाळापासून होती. नंतर पुढे जिल्हा परिषदेकडे या शाळेचे कामकाज होते. त्यानंतर १९८१ मध्ये शाळा क्रमांक ८७ ची स्थापना झाली. महापालिकेत २३ खेड्यांचा समावेश झाल्यानंतर ८६ आणि ८७ या दोन्ही शाळांचे कामकाज महापालिकेतर्फे चालविले जाते. महापालिकेतर्फे सुसज्ज इमारत बनविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. येत्या दिवाळीपर्यंत नवीन इमारतीत शाळा भरण्याची चिन्हे आहेत. सुमारे आठशे विद्यार्थी येथे शिक्षण घेताहेत. कामगार वस्ती असलेल्या अश्‍वमेधनगरमध्ये १०३ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीचा प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची सोय असली, तर उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचीही व्यवस्था असावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.\nगावठाणाच्या विकासाबाबत आज बैठक\nगावठाणातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता. १९) बैठक होणार आहे. ही बैठक सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद येथे सायंकाळी सातला होईल. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, नगरसेविका सुनीता पिंगळे, नगरसेवक पुंडलिक खोडे, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र काकड यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित राहतील.\nमखमलाबाद गावात विविध जातिधर्माचे लोक राहत असले, तरी सामाजिक कार्यात सर्वजण एकत्र येऊन काम करतात. गावातील लोकांनीच पुढाकार घेऊन गावात चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गावात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्यांवर पोचले. गावात ४८ वर्षे जुने वाचनालय आहे. त्याचठिकाणी अभ्यासिकाही चालविली जाते.\nमखमलाबादला आज प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची चांगली सोय आहे. तरी उच्च शिक्षणाच्याही सोयी असायला हव्यात. कृषी, आयटीआय, परिचारिका, बी.एड., डी.एड. यांसारखे रोजगाराभिमुख शिक्षणाच्या सोयी असल्या पाहिजेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच रोजगारवाढीलाही चालना मिळेल.\nमराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या प्रांगणात बालवाडीपासून ते पदवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. आजूबाजूच्या अनेक गावांतून मुले शिक्षणासाठी येतात. सुसज्ज संगणक लॅब असणे आवश्‍यक आहे. निकालाची परंपरा शाळेने नेहमी जोपासली आहे.\n- एस. टी. आथरे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय\nमखमलाबाद, तसेच आजूबाजूचा परिसर हा शेतीने व्यापलेला आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कृषीविषयक शिक्षण देणारी संस्था गावात असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेतीला तर होईलच, शिवाय रोजगारासाठीही होऊ शकतो.\n- सुनीता पिंगळे, नगरसेविका\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nElectionTracker : प्रियांका गांधी आज काय म्हणाल्या\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : सांगलीची वादग्रस्त जागा स्वाभिमानीला नको\nसांगली - सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको असे खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच जाईल व स्वाभिमानी...\nLoksabha 2019 : मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती राज्यात 45 पेक्षा अधिक जाग जिंकेल : रावसाहेब दानवे\nसोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/bands-visit-review", "date_download": "2019-03-26T08:01:28Z", "digest": "sha1:PHR7ZQPAJ7W6Z4MHVNEJXBTKUFWJLGOV", "length": 10117, "nlines": 33, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट (२००७) | पाहावे मनाचे", "raw_content": "\nअपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट (२००७)\nसंध्याकाळची सात-साडेसातची वेळ. निघताना एकदा घरी फोन करावा काय असा विचार डोक्यात असताना मोबाइल वाजतो. अनोळखी नंबर. एकदा फोन टाळण्याची इच्छा होते, पण सवयीच्या नाइलाजाने फोन घेतो. समोरचा आवाज ओळखीचा नाही, पण निरोप घणघणत डोक्यात जातो. कुणीतरी अचानक गेलं आहे. बर्‍याच वर्षात संपर्कही नाही. पण आयुष्याच्या मैलोगणती विणलेल्या पटात उभे-आडवे धागे गेलेल्या माणसानी विणले आहेत. घरी फोन करतो. \"उशीर होईल. झोपा. वाट बघू नका.\"\nसगळी निरवानिरव होऊन घरी पोहचेपर्यंत रात्रीचे दोन-सव्वादोन. बाथरूममध्ये गीझर चालू करून बादली भरेस्तो अवघडून सोफ्यावर बसतो. अजून मन सुन्न आहे. बधिर आहे. स्मशानातली धुरकट हवा मनावर राखेसारखी पसरली आहे. अनैच्छिक प्रतिक्रियेत टीव्ही चालू करतो. म्यूट करतो. चॅनेल्स बदलत जातात. चित्रपट सुरू असतो. मधला कुठलातरी सीन चालू असतो. बाथरूममधल्या वाहणार्‍या पाण्याचा सरगळ आवाज. बाकी सगळं शांत. नकळत त्या सीनमध्ये मन गुंतत जातं. नंतर गुंतूनच राहतं. बेडरूमचा दरवाजा उघड���न बायको बाहेर येते. नळ बंद करते. प्रश्नार्थक चेहेरा करते, पण बोलायची इच्छाच होत नाही. तीपण बाजूला बसते. चित्रपट उलगडतच जातो. मरण, स्मशान, आंघोळ, थकवा सगळं विसरून दोघंही चित्रपट बघत राहतो.\nअसे अनेक चित्रपट अपरात्री बघितले आहेत. काहींची नावं लक्षात राहिली, तर काही \"कोल्हटकर गेले त्या दिवशी रात्री बघितलेला\" अशीच आठवण राहिली.\nत्यातलेच हे काही चित्रपट.\n२००७ साली प्रदर्शित झालेला हा एक इस्राएली चित्रपट.चित्रपटाला कथा म्हणावी अशी कथा नाही. ’जागते रहो’मध्ये जशी एका रात्रीची गोष्ट आहे तशीच ही गोष्ट. (’जागते रहो’ आणि हा चित्रपट यांत यापलीकडे काही साधर्म्य नाही.) इजिप्सियन पोलिसांच्या बँडची आठ जणांची टीम अनोळखी गावात पोहचते. परंतु आपल्याला ज्या गावात जायचे होते ते हे गाव नाही हे लक्षात येईपर्यंत रात्र झालेली असते. परतीच्या प्रवासासाठी उजाडेपर्यंत व्यवस्था होणार नसते. एका छोट्याशा हॉटेलात जेवणाची सोय होते, पण रात्र काढण्यासाठी लॉज वगैरे काहीच नसते. हॉटेलची मालकीण दिना त्यांची राहण्याची व्यवस्था तिच्या हॉटेलमध्ये आणि इतर परिचितांच्या घरी करते. आणि इथे सिनेमाला सुरुवात होते.\nतौफीक म्हणजे बँडचा कॅप्टन. दिना म्हणजे हॉटेलची मालकीण. बँडमधला वयाने अगदी धाकटा हालेद आणि इतर पात्रं यांच्या एका रात्रीच्या सहवासाची ही कथा आहे. धक्का देणारे किंवा टचकन डोळ्यात पाणी आणणारे प्रवेश नाहीत. पण अपरिचित माणसं एका रात्रीच्या काही तासांत जवळ येता येता दूर जातात - अवघडलेल्या संभाषणातून एकमेकांच्या आयुष्याचा पोत तपासतात - सकाळ होताच दूर जातात आणि उरतो फक्त एकटेपणाचा अनुभव. इजिप्त असो किंवा इस्राएल, माणसांचे वागण्याचे नमुने वरकरणी वेगवेगळे असले तरी शेवटी मनाचे पापुद्रे उलगडायला जावेत, तर काहीच फरक नाही ह्याची जाणीव करून देणारा पडद्यावर साकारलेला अनुभव म्हणजे हा सिनेमा.\nहा सिनेमा बघावा तो तौफीकची भूमिका करणार्‍या ससून गबाई या नटाच्या अभिनयासाठी तौफीक सिनीअर आहे. त्याच्यावर बँडच्या इतरांची जबाबदारी आहे आणि परदेशातल्या अनोळखी लोकांसोबत रात्र काढायची आहे हा ताण त्याच्या (केवळ) चेहेर्‍यावरच्या अभिनयातूनही कळतो.दिना एकटी आहे. संवादासाठी, सहवासासाठी आतुर आहे. पण हे समजूनही तो हालेदला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. काही प्रवेश लांबलच�� आहेत. असे प्रवेश म्हणजे कोणत्याही नटाच्या अभिनयाची कसोटी असते. यूट्युबवर हे प्रवेश बघितले, तरी ससून गबाईच्या अभिनयाची खोली कळेल.\nया सिनेमाला नायक नाही. पण बँडच्या कॅप्टनच्या आसपास फिरत राहणारा हा सिनेमा बघावा तो केव़ळ अभिनयासाठी.\nचित्रपटाचा शेवट एका गाण्याने होतो. आपल्याला अनोळखी अशा स्वररचनेतले हे गाणे त्या गाण्याच्या क्लॅपिंगसाठी बघावे-ऐकावे असे आहे. मानवी जीवनातील एकटेपणाचे चित्रण अंगावरच कोसळते. (इंग्रजी सबटायटल्समुळे जरा जास्तच.)\nचित्रपटाबद्द्ल इतर माहिती अर्थातच गुगलल्यावर कळेल. पण कसदार पटकथेचा नमुना म्हणुन एक नमुना देत आहे.\nद बॅण्ड्स विझिट - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: एहुद् ब्लायबर्ग, कोबी गाल-रेडय्, गाय जॅकोइल\nचित्रपटाचा वेळ: ८७ मिनिटे\nभाषा: अरेबिक, इंग्रजी, हिब्रु\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:14:42Z", "digest": "sha1:UL345PDK3UITT25KJIEAHQKIXLDNGVZY", "length": 6506, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे करण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे करण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 22, 2018\nनवी दिल्ली :लग्नासाठी मुलाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्याबाबत वकील अशोक पांडे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला.\nयापूर्वी विधी मंत्रालयाने देखील सर्व धर्मांच्या मुली आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे करण्याबाबत सुचवले होते. आपल्या सल्लापत्रकामध्ये मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते ���ी, जर निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी सर्वांना एकाच वयाची अट असते तर आपला जीवनसाथी निवडण्यासाठीही लायक समजायला हवे.त्यामुळे या याचिकेत करण्यात आलेली मागणी योग्य नाही. त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय पूर्वीप्रमाणेच कायम राहिल अशी सुनावणी सरन्यायधीश रंजन गोगोई ,जस्टिस एस के कौल आणि जस्टिस के जोसफ यांच्या खंडपीठाने दिली आहे.\nफेरिवाल्यांविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरु : राज ठाकरे\nमी येणार म्हणून आठ दिवसात रस्ता झाला : चंद्रकांत पाटील\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/45", "date_download": "2019-03-26T08:21:06Z", "digest": "sha1:UJLFBQMPN5AXD2V5KBLSKWCY7TDYJDTN", "length": 21854, "nlines": 240, "source_domain": "misalpav.com", "title": "नोकरी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nRead more about नोकरीच्या संधींसंबंधी बातमी...\nमुंबईकर . . . . .\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nमृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . .\nअशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं \nरोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . .\nअशी कुठली घाई होती मुंबईकरा ���े तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं \nघड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं \nअशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं \nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nदांडी मारणे - एक विलक्षण कला\nकिसन शिंदे in जनातलं, मनातलं\nखासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.\nRead more about दांडी मारणे - एक विलक्षण कला\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nतमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक सर्वात शुध्द द्रविड भाषा सर्वात शुध्द द्रविड भाषा म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड\nकामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.\nअशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.\nRead more about तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी\nशेवटी तो दिवस उगवलाच.....\nबाजीप्रभू in जनातलं, मनातलं\nत्यादिवशी सकाळी ऑफिसला निघतांना उंबरठ्यावरच एक डांग्या शिंक आली होती. त्या आवाजाने पॅसेजच्या सिलिंगवरील एक पालीचं पिल्लू अंगावर पडलं नाही पण घाबरून दरवाज्याच्या फटीतून घरामध्ये घुसलं. 'मार दिया जाय, या छोड दिया जाय' हा विचार करण्यात काही सेकंद गेली. ते पिल्लूही \"चार दिवस रहाते, किडा-मुंगी खाते, धष्ट-पुष्ट होते, मग तू मला मार\" असं चुकचुकत गेल्याचा भास झाला म्हणून लगबगीने दरवाजा लॉक करून निघालो. लिफ्टमधे माझ्याबरोबर तिन-चार काळे कपडेवाले होते. (थायलंडमधे राजासाठी वर्षभर \"दुखवटा\" असल्याने लोकांचे काळे कपडे नेहमीचेच झालेत).\nRead more about शेवटी तो दिवस उगवलाच.....\nस्वीट टॉकर in जनातलं, मनातलं\nGirl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते\nसुंड्या in जनातलं, मनातलं\nसाधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विच��रपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय-\nखेडूत in जे न देखे रवी...\nकविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच \nपण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय\nतरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …\nहोती अमुची प्रिया एक ती\nसदैव वाटे तिजला कांही\nकधी कनेक्टे हार्ट आमुचे\nतसा एकदा सर्व्हे केला\nमनात नसता भाग घेउनि\nसर्व्हे झाला पटपट आणिक\nसार निघाले हो झटपट\nस्वीट टॉकर in जनातलं, मनातलं\n'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का' वगैरे बालगीतात ठीक आहे. पण ‘अशा बंगल्यात रहाणार्‍यांना चॉकलेटच्या वासानी मळमळायला लागेल का’ असे रसभंग करणारे प्रश्न विचारायची जरूरच नाही कारण असा बंगला असणंच शक्य नाही.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aadharcardlinktodrivingliscion/", "date_download": "2019-03-26T08:46:28Z", "digest": "sha1:VMHBWAIGWNF2SAUJOC5JAI4IQRG37SN5", "length": 6103, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आधार कार्ड सोबत आता हे ही कराव लागणार लिंक .", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भ��रतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nआधार कार्ड सोबत आता हे ही कराव लागणार लिंक .\nवेबटीम-मोबाईल नंबर नंतर लवकरच वाहन चालक परवाना आधार कार्डला जोडण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सरकारकडून सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.\nयाआधी मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड आधार कार्डला जोडणे बंधनकारक करण्यात आले. यानंतर आता वाहन चालक परवानादेखील आधार कार्डला जोडण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केल्याचेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते डिजिटल हरियाणा समीट २०१७ या कार्यक्रमात बोलत होते.\nआम्ही मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला. आता वाहन चालक परवाना आणि आधार कार्ड जोडले गेल्यास बोगस परवाने रोखण्यात मदत होईल. आधार कार्ड ही व्यक्तीची वैयक्तिक नव्हे, तर डिजिटल ओळख आहे\nडिजिटल शासन नेहमीच चांगले असते, असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. याआधीही प्रसाद यांनी वाहन चालक परवाना आणि आधार कार्ड जोडण्यासंदर्भात भाष्य केले होते. बोगस वाहन चालक परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येईल, असे त्यावेळी प्रसाद म्हणाले होते. बोगस वाहनचालक परवाना मिळवणाऱ्या; तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यास यामुळे मदत होईल, असेही त्यांनी सांगितले होते.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nदिवंगत उपमहापौरांच्या मुलीला युती कडून उमेदवारी जाहीर\nकांद्याने आणले व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी;१२०आयकर अधिकाऱ्यांकडून धडक मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/dignity-of-work/", "date_download": "2019-03-26T08:18:02Z", "digest": "sha1:PW7RX5DZDMTQ74XCS24VDHD54DNO7QYB", "length": 6084, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "dignity of work Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nअशी असंख्य उदाहरणं आसपास आहेत. तुमच्या तुमच्या गावातसुद्धा असतील. सचोटीने करा, चव राखा; या व्यवसायांमध्ये पैसा अफाट आहे. मग अमित शहांच्या विधानावरून गदारोळ का व्हावा कारण या व्यवसायांमध्ये नाहीये ती खोटी प्रतिष्ठा\nफळे आणि भाजीपाला विकणारी कंपनी ते जगातील अग्रगण्य कंपनी : सँमसंगचा अद्भुत प्रवास\nहे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो\nImperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय\nनाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा\n२००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nलाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू विषबाधेने\nआणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत\n“कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत” : वाचा मनाला भावणारी उत्तरं\nभारतीयांना माहिती नसलेलं असंही एक “कामसूत्र”…\n“स्वच्छतेचे बळी” : जातीयवाद आणि दुर्लक्षितता भोगणारे सफाई कामगार\nसह्याद्री मधला माजोरडा झिंगाट\nआता जिथे-जिथे तुम्ही जाणार, तुमचे ‘टायनी हाउस’ तुमच्या सोबत येईल\nअस्तित्वात “नसलेले” तारे आपण बघतो तेव्हा…\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nडॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट\nह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय\nमंदीत झाले बेरोजगार पण २० रुपयाच्या वडापावने बनवले कोट्याधीश\nआणीबाणी चालू असताना आलेल्या “या” चित्रपटाने संजय गांधींना थेट तुरुंगात पाठवलं होतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/maharashtra-presents-highest-revenue-deficit-budget-in-2018-1643736/", "date_download": "2019-03-26T08:49:23Z", "digest": "sha1:OZYYVKMZOHH6LXLLJNGSDVEIXETG4VHA", "length": 24742, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra presents highest revenue deficit budget in 2018 | इंजिन मंदावू नये म्हणून.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nइंजिन मंदावू नये म्हणून..\nइंजिन मंदावू नये म्हणून..\nराज्यावरील कर्ज वाढले वगैरे एक वेळ ठीक. पण त्याचा परिणाम काय हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे.\nमहाराष्ट्राची वित्तीय आणि राजकोषीय तूट विक्रमी पातळींवर गेली असून त्याचेच प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटले..\nआज मितीला ज्यांची कीव आणि काळजी करावी अशी कोणती व्यक्ती असेल तर ती असेल महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. वस्तू आणि सेवा कराने महसूलवृद्धीचे नवे मार्ग बंद केलेले, त्यात केंद्राच्याच हाती फारसे काही जमा होत नसल्याने दिल्लीतून येणारी रसद आटलेली, शेतीने घेतलेला आखडता हात आणि वाढत्या अपेक्षांचे ओझे. अशा वातावरणात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडायचा तर वाघाचीच छाती हवी. मुनगंटीवार वन खातेही हाताळतात. परत ते विदर्भातले. तेथे व्याघ्र संरक्षण प्रकल्प बरेच असल्याने त्यांना हा धीर गोळा करणे अवघड गेले नसावे. असो. हे नमूद अशासाठी करावयाचे की त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित व्हावे. हे इतके की महाराष्ट्राची वित्तीय आणि राजकोषीय तूट विक्रमी पातळींवर गेली असून अशा अवस्थेतून राज्यास बाहेर काढण्याचे शौर्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवावे लागणार आहे. याच परिस्थितीमुळे कोणतीही मोठी नवी योजना यंदाच्या अर्थसंकल्पात नाही. पुढील वर्षी फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प. मुनगंटीवार यांनी आपली सर्व अर्थशक्ती त्यासाठी राखून ठेवली असावी. त्यामुळे त्यांनी प्राप्त परिस्थितीत जे काही केले त्याचे विश्लेषण करावयास हवे.\nराज्यावरील कर्ज वाढले वगैरे एक वेळ ठीक. पण त्याचा परिणाम काय हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे. कारण वाढते कर्ज आणि घटते उत्पन्न यामुळे प्रत्यक्ष विकासासाठी रुपयातील अवघे ९.८८ पैसे काय ते सरकारच्या हाती राहणार आहेत. या तुलनेत सरकारचा वेतन आदींवरील खर्च जवळपास ६० पैसे इतका असेल. याचा अर्थ असा की, भांडवली खर्च, नवीन प्रकल्प, गृह खाते.. म्हणजे पोलीस वगैरे.. हे सगळे फक्त १० पैशांत भागवायचे. उरलेल्या पैशाने कर्ज फेडायचे. हे चित्र, सरकारची भलामण करण्यातच महसुली धन्यता मानणाऱ्या, खरोखरच पत्र नसलेल्या आणि मित्रही नसलेल्यांनाच फक्त आशावादी वाटू शकेल. असो. याच्या जोडीला राज्याच्या वाढलेल्या तुटीचीही दखल घ्���ावी लागेल. कारण ही तूट विक्रमी आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच राजकोषीय तूट ५० हजार कोटींवर गेली असून वित्तीय तुटीची रक्कम १५ हजार कोटी इतकी झाली आहे. हे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बिघडल्याचे द्योतक. तो बिघडला याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकरी कर्जमाफी. आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली आहेत. पण हे प्रकरण तेथेच थांबणारे नाही. सोमवारी मुंबईत धडकलेला शेतकरी मोर्चा पाहता ही कर्जमाफीची रक्कम वाढणार हे भाकीत वर्तवण्यास कोण्या तज्ज्ञाची गरज नाही. गतवर्षी १ जुलैस वस्तू आणि सेवा कर अमलात आला. हा केंद्रीय कर. यांतील सर्व उत्पन्न दिल्लीच्या तिजोरीत जमा होते. नंतर केंद्राकडून राज्यांना त्याचे वाटप केले जाते. पण या करारातील त्रुटींमुळे केंद्रास अजून अपेक्षित उत्पन्न मिळू लागलेले नाही. त्याचा परिणाम अर्थातच राज्यांवर होत असून त्याचमुळे जम्मू-काश्मीरसारख्या राज्यावर तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उचल घेण्याची वेळ आली. तेव्हा या कराने राज्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो हे सत्य. म्हणूनच राज्यास अधिक प्रयत्न करावे लागणार. हे प्रयत्न म्हणजे उद्योग आणि कृषी क्षेत्रात वाढ करणे. पण हे वाटते इतके सोपे नाही. पहिल्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण तयार करावे लागते. तर दुसऱ्यासाठी निसर्गाची साथ लागते आणि जलसंधारणाची कामे हाती घ्यावी लागतात. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन्ही आघाडय़ांवर यासाठीच प्रयत्न आहेत. या दोन्ही घटकांचा आलेख वर जाण्यास सुरुवात होण्यासाठी वेळ लागतो. आताच्या अर्थसंकल्पातून तेच दिसून येते. आपल्या राजकीय व्यवस्थेत अप्रिय निर्णय घेण्याची हिंमत सहसा कोणी दाखवत नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही तशी सोय नाही. त्याचमुळे शेतकरी कर्जमाफीसारखा जनप्रिय पण तद्दन निरुपयोगी निर्णय त्यांना घ्यावा लागला. विरोधी पक्षात असताना फडणवीस यांचा पक्ष अशीच मागणी करीत असे. सत्ता मिळाल्यावर तीच मागणी पूर्ण करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सतत लोकप्रियतेसाठी लोकानुनय केले की असेच होणार. या लोकानुनयी सवयींचा परिणाम यंदाच्या अर्थसंकल्पावरही दिसून येतो.\nउदाहरणार्थ तिजोरीत खडखडाट असताना विविध पुतळ्यांसाठी करण्यात आलेली ४०० हून अधिक कोटी रुपयांची तरतूद. याची काही गरज नव्हती. परंतु हे टाळत�� येणे अवघड. या लोकानुनयाचा प्रभाव किती असतो हे समजून घेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या एरवी शहाण्या राजकारण्याने केलेली मागणी हे उत्तम उदाहरण ठरावे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी का केली, म्हणून चव्हाण यांनी राज्य सरकारास नावे ठेवली. जणू या उंचीवरच राज्याची प्रगती अवलंबून आहे. तेव्हा पुतळ्यांसाठी इतकी रक्कम खर्च करण्याची गरज नव्हती. विशेषत: राज्यावरील कर्जाचा बोजा ४ लाख ६१ हजार कोटी रुपयांवर गेलेला असताना. या कर्जाच्या व्याजापोटीच सरकारला जवळपास ३५ हजार कोटी खर्च करावे लागतील. रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिलेल्या मर्यादेनुसार राज्याच्या डोक्यावरील कर्ज उत्पन्नाच्या २२ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. पुढील वर्षी राज्याची ही मर्यादा १६.६ टक्के इतकी होईल. याचा अर्थ राज्यास अजूनही कर्ज घेण्यास मुभा आहे. परंतु उत्पन्नात वाढ होत नसेल तर कर्जाचा बोजा किती वाढवायचा यालाही मर्यादा आहेत. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून हीच मर्यादा अधोरेखित होते. अर्थसंकल्पात जवळपास ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद शेतीसाठी करण्यात आली आहे. वरकरणी पाहता ती मोठी वाटेल. परंतु आर्थिक पाहणीतून समोर येणाऱ्या तपशिलानुसार राज्याच्या कृषी उत्पन्नात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्राचा विकासदर शून्याखाली ८ इतका घसरलेला आहे. त्यामुळे राज्यास कृषी विकासासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. यामुळे राज्याच्या एकूण विकासदरावरही परिणाम झालेला दिसतो. गतसाली हा विकासदर १० टक्के इतका होता. तो आता ७.३ टक्के इतका घसरलेला आहे. कोणत्याही कोनातून पाहिले तरी हे चांगले लक्षण म्हणता येणार नाही.\nयांतील त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार हे दोघेही हे वास्तव जाणून आहेत. त्याचमुळे यंदाच्या अर्थसंकल्पात भव्यदिव्य असे काहीही नाही. आहे तो प्रयत्न किल्ला लढवण्याचा. त्यात पुढील वर्ष निवडणुकांचे. त्यामुळे अधिक काही वाईट होऊ नये इतकेच काय ते करणे सरकारच्या हाती होते. ते सरकारने इमानेइतबारे केले. मोठे काही करता येणार नसल्याने अनेक छोटय़ा उपायांतून अनेक छोटय़ा घटकांसाठी काही करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. ही एक प्रकारे ��परिहार्यताच. सद्य:स्थितीत सर्वच राज्य सरकारांची अवस्था कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. पण अन्य राज्ये आणि महाराष्ट्र यांत फरक करायला हवा. अन्य राज्ये ही भारत नावाच्या रेल्वेचे डबे आहेत. तर महाराष्ट्र हे इंजिन. तेव्हा हे इंजिनाचे मंदावणे आपणांस झेपणारे नाही. म्हणूनच हे इंजिन जोमाने चालावे यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. किती, त्याची जाणीव हा अर्थसंकल्प करून देतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-03-26T08:20:39Z", "digest": "sha1:4AXICUIAWHOAUOBKMIN6MQERLWSHVYNU", "length": 6237, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉर्थवेस्ट टेरिटोरीज - विकिपीडिया", "raw_content": "\nकॅनडाच्या नकाशावर नॉर्थवेस्ट टेरिटोरीजचे स्थान\nसर्वात मोठे शहर यलोनाईफ\nक्षेत्रफळ ६,५१,९०० वर्ग किमी (३ वा क्रमांक)\nलोकसंख्या ४२,९४० (११ वा क्रमांक)\nघनता ०.०३७ प्रति वर्ग किमी\nनॉर्थवेस्ट टेरिटोरीज हा कॅनडाच्या वायव्य भागातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश जुलै १५, इ.स. १८७० रोजी कॅनडाचा भाग झाला. एप्रिल १, इ.स. १९९९ रोजी याची पुनर्रचना झाली. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,४६२ इतकी आहे.\nकॅनडाचे प्रांत व प्रदेश\nआल्बर्टा · ऑन्टारियो · क्वेबेक · नोव्हा स्कॉशिया · न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर · न्यू ब्रुन्सविक · प्रिन्स एडवर्ड आयलंड · ब्रिटिश कोलंबिया · मॅनिटोबा · सास्काचेवान\nनुनाव्हुत · नॉर्थवेस्ट टेरिटोरीज · युकॉन\nकॅनडाचे प्रांत व प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१३ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/articles-in-marathi-on-maharashtra-farmer-1641827/", "date_download": "2019-03-26T08:52:49Z", "digest": "sha1:FBTHE4PPY6FCTDEQPDOJB2R6Z53DVBQ2", "length": 26296, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Maharashtra farmer | बोंड अळीग्रस्तांना मदतीचे मृगजळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबोंड अळीग्रस्तांना मदतीचे मृगजळ\nबोंड अळीग्रस्तांना मदतीचे मृगजळ\nगुलाबी बोंड अळीमुळे राज्यातील कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगुलाबी बोंड अळीमुळे राज्यातील कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यंदा महाराष्ट्रात कपाशीचे क्षेत्र वाढल्याने १०६ लाख गाठींचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. पण सुधारित अंदाजानुसार फक्त ६० लाख गाठींचे उत्पादन होणार आहे.. म्ह��जे कपाशीच्या उत्पादनात ४३ टक्के घट अपेक्षित आहे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे औषधाच्या फवारणीचा खर्च वाढल्याने उत्पन्नात मात्र मोठी घट झाली. परिणामी शेतकरी आर्थिक नुकसानीत आले. बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली. कोरडवाहू शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निधीतून ६८०० रुपये, पीक विमा कंपनीकडून ८ हजार रुपये, बियाणे कंपन्यांकडून १६ हजार रुपये असे एकूण ३० हजार ८०० रुपये हेक्टरी भरपाई मिळेल. बागायती कापूस शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निधीतून १३,५०० रुपये, पीक विमा कंपनीकडून ८००० रुपये, तर बियाणे कंपनीकडून १६ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी भरपाई मिळेल, असे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले.\nइतकेच नव्हे तर विहित नमुन्यामध्ये नुकसानभरपाई मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन राज्य सरकारने केले. राज्यातील १३.५९ लाख शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत. कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी महाराष्ट्र बियाणे कायदा २००९ नुसार कृषी विभागातर्फे महासुनावणीचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांकडून भरून घेतलेल्या अर्जावर सुनावणी घ्यावीच लागणार आहे. बियाणे कंपन्यांनी आधीच हात वर केले आहे आहेत. जर त्यांच्याविरोधात निकाल गेला तर ते न्यायालयात जातील हे उघड आहे.\nराज्यात ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. पैकी ३४ लाख हेक्टरवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे. कायद्यानुसार जिल्हा तक्रार समितीने शेताची पाहणी केल्याशिवाय नुकसानभरपाई ठरविता येत नाही. तथापि कपाशीच्या शिवारात उलंगवाडीला प्रारंभ झाला आहे. तेव्हा पाहणी कशाची होणार, हा प्रश्न आहे. विमा कंपन्यांच्या नुकसानभरपाईसाठी अनेक अटी असतात. मुळात विमा फक्त ५.३८ लाख हेक्टरचा आहे. उर्वरित १२.७० लाख हेक्टरचा विमा नाही. नुकसानीच्या प्रमाणात विमा भरपाई मिळते. तरीही सरकारने सरसकट नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.\nराष्ट्रीय आपत्ती निधीतून १३ हजार ५०० रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी केली आहे. पण बियाणेच बोगस असल्याचा दावा कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री करतात. तेव्हा ही नैसर्गिक आपत्ती कशी आपत्ती नैसर्गिक आहे हे सिद्ध करावे लागेल. पण राज्य सरकारने नेमके उलटे विधान केले आहे. थोडक्यात मदतीचे आगाऊ आश्वासन पाळता न आल्याने राज्य सरकार अडचणीत येणार हे स्पष्ट आहे. याला सर्वस्वी जबाबदार अनभिज्ञ कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि सदाभाऊ खोत आहेत, कारण या दोघांनी बियाणे कंपन्यांनाच लक्ष्य केले आहे.\nबोंड अळी प्रकरणात बियाणे कंपन्यांचा दोष नसतानासुद्धा त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप नॅशनल सीड असोसिएशनने केला आहे. त्यांनी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कोणतेही तांत्रिक मुद्दे लक्षात न घेता कंपनी आणि विक्रेते यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र कृषिविभाग करीत आहे. बियाणे कंपन्यांच्या या आरोपात निश्चित तथ्य आहे असे वाटते. बियाणे कंपन्यांनी बीटी बियाणांसोबत दिलेले रिफ्युजी (आश्रित) बियाणे दोषपूर्ण असल्याने गुलाबी बोंड अळी आली असे कृषिखात्याचे म्हणणे आहे. पण हे सर्वस्वी खरे नाही. मुळात शेतकरी रिफ्युजी वापरतच नाहीत. म्हणून सदोष रिफ्युजीमुळे गुलाबी बोंड अळी आली असे म्हणता येणार नाही. तथापि योग्य रिफ्युजी बियाणे देणे ही कंपन्यांची जबाबदारी आहेच. पण शेतकऱ्यांना रिफ्युजी वापरण्यास भाग पाडणे ही फक्त सरकारचीच जबाबदारी आहे. याबद्दल कंपन्यांना दोष देणे योग्य नाही. ‘‘मोन्सॅटोचे तंत्रज्ञान बोंड अळीला बळी पडत आहे. तंत्रज्ञानाचे अपयश मोठय़ा मनाने मोन्सॅटो स्वीकारायला तयार नाही, ही खेदाची बाब आहे. तंत्रज्ञानापोटी ४९ रुपयांची रॉयल्टी मोन्सॅटोला मिळते. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी देखील मोन्सॅटोलाच जबाबदार धरण्यात यावे. तसेच बोंड अळीला बळी पडत असल्याने या तंत्रज्ञानाची रॉयल्टी रद्द करावी,’’ अशी मागणी नॅशनल सीड असोसिएशनने केली आहे. हा सुद्धा दांभिकपणा आहे. खरोखरच मोन्सॅटोचे तंत्रज्ञान अयशस्वी झाले असेल तर ते न वापरण्याचे स्वातंत्र्य बियाणे कंपन्यांना आहेच. या वादामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञान निष्कारण बदनाम होत आहे. बीजी-१ (क्राय वन एसी), बीजी-२ (क्राय वन एसी आणि क्राय टू एबी) हेच तंत्रज्ञान सध्या भारतात उपलब्ध आहे. याशिवाय नवीन चार जनुके उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग अन्य देशांतील शेतकरी करीत आहेत. तथापि सध्या जे आहे तेच काही पथ्ये कसोशीने पाळून काही वर्षे कापूस शेती तग धरून ठेवता येईल. बीजी-२ अजूनही उपयुक्त आहे. कापसाव��� तीन तऱ्हेच्या बोंड अळ्या येतात. ठिपक्याची बोंड अळी, हिरवी बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी. यापैकी पहिल्या दोन बोंड अळी कापसासाठी जास्त धोकादायक आहेत. कारण त्या सुरुवातीच्या काळात येतात. त्यासाठी आजही बीजी-२ तंत्रज्ञान अतिशय प्रभावी आहे. सर्वात जास्त नुकसान हिरव्या अमेरिकन बोंड अळीने होते. त्यासाठी खूप औषधे फवारावी लागतात. गुलाबी बोंड अळी खूप उशिरा म्हणजे नोव्हेंबरनंतर येते. त्याचे नियंत्रण योग्य पथ्ये पाळून करता येते.\nनॅशनल सीड असोसिएशनचे प्रभाकर राव यांनी शेतकऱ्यांकडून रॉयल्टीची रक्कम वसूल केली. पण ती तंत्रज्ञान देणाऱ्या कंपनीला दिली नाही. सरकार व कृषिमंत्र्यांना हाताशी धरून तंत्रज्ञान रॉयल्टी कमी केली. इतकेच नव्हे तर पेटंट कायद्याचा भंग होईल अशा सक्तीने परवाने देण्याची दुरुस्तीसुद्धा त्यांनी घडवून आणली. जी सरकारला नंतर मागे घेणे भाग पडले. या सर्वाचा परिणाम नव्या तंत्रज्ञानापासून भारतीय शेतकरी वंचित होण्यात झाला आहे. कारण त्यानंतर जीएम तंत्रज्ञान देऊ शकणाऱ्या सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशातील जीएम संशोधन थांबवले आहे. देशातील कंपन्यांचेही संशोधन थांबले आहे. तणनाशक प्रतिबंधक वाणाची चाचणी पूर्ण होऊन ते मंजुरीसाठी प्रतीक्षेत होते. पण एकतर्फी सरकारी दंडेलशाहीला कंटाळून मंजुरीसाठी दिलेला अर्जही मोन्सॅटोने परत घेतला आहे. आता हेच तंत्रज्ञान चोरून, वॉरंटी-गॅरंटी नसलेले, भरमसाट किमतीने शेतकरी घेत आहेत. कारण शेतकऱ्यांना ते हवे आहे.\nकापूस शेती भयंकर संकटात सापडली आहे. काही पथ्ये पाळून काही काळ कापूस शेती वाचवता येणे शक्य आहे. पण सध्याचे बीजी-२ तंत्रज्ञान केव्हा तरी कालबाह्य़ होणे अटळ आहे. म्हणून नंतरच्या चार नव्या जनुकांनासुद्धा देशात ताबडतोब परवानगी मिळणे आवश्यक आहे. सध्या आरआरएफचे सर्व चाचणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. पण सरकारी दंडेलशाहीने कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी आपले पेटंट असलेले तंत्रज्ञान देशात घेऊन येण्यास तयार नाही. याने फक्त कापूस उत्पादक शेतकरीच धोक्यात येणार नाही, तर कापूस मूल्यवृद्धी प्रक्रियेतील जीनिंग, प्रेसिंग, स्पीनिंग आणि व्हिविंग, गारमेंट उद्योगसुद्धा धोक्यात येतील. एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम घडू शकेल.\nएकूणच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही हे उघड आहे. य��� सर्व प्रकरणात सरकारची नाचक्की होणार आहे. तेव्हा सरकारने वेळीच सावध होऊन जीएम तंत्रज्ञान खुले करणे आवश्यक आहे. देशाच्या विकासासाठी उपयुक्त असलेले तंत्रज्ञान जबरदस्तीने नाही तर व्यापारी नीतीने संपादन केले पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपनी, पाश्चिमात्य विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, भांडवलशाही यांच्याबद्दल असलेला द्वेष आणि पूर्वग्रह आणि स्वदेशीचा, भारतीय प्राचीन शेती पद्धतीचा आंधळा आग्रह बाजूला ठेवूनच शेतीचे धोरण ठरविले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळीच जागे व्हावे व कापूस शेती आणि वस्त्रोद्योग वाचवावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/47", "date_download": "2019-03-26T08:12:35Z", "digest": "sha1:LKKL3WGUDGKFM4WAHPWB4KPY2NAGD6YS", "length": 14943, "nlines": 228, "source_domain": "misalpav.com", "title": "विज्ञान | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nRead more about मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nमुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग २/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nRead more about मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग २/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nमुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nपुष्कर in जनातलं, मनातलं\nRead more about मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)\nहोमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी \nआबा in जनातलं, मनातलं\nआपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती आहे.\nRead more about होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी \nHemantvavale in जनातलं, मनातलं\nभुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही.\nRead more about आकाशातील भुते\nपाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला \nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मन��तलं\nलिस्बन (पोर्तुगाल) येथे आयोजित केलेल्या जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (International Physics Olympiad उर्फ IPhO) पवन गोयल, लाय जैन, सिद्धार्थ तिवारी, भास्कर गुप्ता आणि निशांत अभंगी या पाच भारतियांच्या चमूतील प्रत्येकाने सुवर्णपदक जिंकले आहे \nचमूतील १००% सभासदांनी सुवर्णपदक पटकावणे हा भारताचा गेल्या २१ वर्षांतील विक्रम आहे. या पूर्वी एकदा पाच पैकी चार जणांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.\nRead more about पाच भारतियांच्या चमूने जागतिक भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये विक्रमी सुवर्णक्षण नोंदवला \nविज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत \nमाहितगार in जनातलं, मनातलं\nहा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही.\n(ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.)\nRead more about विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत \nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम\nसुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ४\nRead more about औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ५ अंतिम\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४\nसुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी\nRead more about औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३\nसुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १\nऔषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३\nRead more about औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/48", "date_download": "2019-03-26T08:56:11Z", "digest": "sha1:LYL5YJZI3AIH7YTD26AF6DL6SCP43D7S", "length": 21201, "nlines": 243, "source_domain": "misalpav.com", "title": "अर्थकारण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nयुयुत्सु in जनातलं, मनातलं\nशेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.\nसामान्य गुंतवणुकदार \"अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी\" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.\nRead more about अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज\nमोहाचा विळखा भाग १/३\nअसहकार in जनातलं, मनातलं\nजगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात शेकडो कायदेही आहेत.\nपण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम\nघडत असतात. मोहाचा विळखा घालणार्‍या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक.\nपॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं\nडोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.\nफसवणार्‍यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.\nRead more about मोहाचा विळखा भाग १/३\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nकॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आह��, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी.\nडॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.\nटर्मीनेटर in जनातलं, मनातलं\nमराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर' मध्ये म्हंटल्या प्रमाणे \" दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं' मध्ये म्हंटल्या प्रमाणे \" दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.\nRead more about उद्योग/व्यापार : प्रस्तावना\narunjoshi123 in जनातलं, मनातलं\nया जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.\nRead more about विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल\nआर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nवीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला ���ाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.\nRead more about आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nसुरक्षा विमा आहे, साहेब\nविवेकपटाईत in जनातलं, मनातलं\nकालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.\nRead more about सुरक्षा विमा आहे, साहेब\nजागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर\nमदनबाण in जनातलं, मनातलं\nआज ७-०७ -२०१८ काल पासुन अमेरिका आणि चीन मध्ये ट्रेड वॉर सुरु झाले आहे. सगळीकडे आता याची चर्चा होत आहे.\nचीन त्यांच्या डिफेन्स बजेट मध्ये मोठी वाढ करत चालला आहे आणि चीनच्या सेंट्रल मिलेटरी कमिशन मधुन त्यांचा एक महत्वाचा विचार समोर येतो तो म्हणजे :- “The lessons of history teach us that strong military might is important for a country to grow from being big to being strong,”\nअमेरिकेला जर चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चीनच्या मिलेटरीवरील खर्चावर अंकुश लावणे महत्वाचे ठरते आणि हे करण्यासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जमेल त्या मार्गाने त्यांना आघात करावा लागेल.\nRead more about जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\n( पुन्हा ��ोटा )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n(चाल : गे मायभू तुझे मी)\nमी नोट शोधतो माझी\nदेती कुणी न काही\nमी स्वप्नी रोज ते पाही\n* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन \"स्कीम\"\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकvidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/49", "date_download": "2019-03-26T08:11:21Z", "digest": "sha1:KUU4XLTRZXN3YIK6QSSYA6F5MCJOJKPC", "length": 18364, "nlines": 241, "source_domain": "misalpav.com", "title": "अर्थव्यवहार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनक्की काय अपेक्षित आहे\nयुयुत्सु in जनातलं, मनातलं\nअलिकडॆच मला एक-दोघांनी विचारले की सगळे फिजिकल शेअर डिमॅट करून झाले का ३१ मार्च नंतर त्या शेअरची किंमत शून्य होईल वगैरे...\nअधिक शोध घेता असे समजले की ३१ मार्च नंतर फिजिकल-टु-फिजिकल होणार नाही. दुसर्‍याच्या नावावर करायचे असल्यास किंवा विकायचे असल्यास ते डिमॅट करणे आवश्यक आहे. पुढील दुव्यातील शब्द रचना हेच सांगते -\nRead more about नक्की काय अपेक्षित आहे\nयुयुत्सु in जनातलं, मनातलं\nशेअर मार्केट्मध्ये पैसा कमवायचा असेल तर केव्हा आणि कुठे या दोन प्रश्नांमध्ये सगळी ग्यानबाची मेख असते. मग कॉमनसेन्स वापरून असेही म्हणता येते की अर्थव्यवस्थेला जेव्हा गती मिळते तेव्हा शेअरमार्केट तापायला सुरुवात होते.\nसामान्य गुंतवणुकदार \"अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीसाठी\" वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणांच्या गदारोळात गोंधळुन जातो. या विश्लेषणांवर अनेकदा आकडे फुगवल्याचे आरोप केले जातात. साहजिकच सामान्य गुंतवणुकदार निर्णय घेताना वस्तुनिष्ठ आणि सारासार विचार करू शकत नाही.\nRead more about अर्थव्यवस्थेच्या दिशेचा अंदाज\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nकॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी.\nडॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.\nअच्छे चाचा कच्चे चाचा\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\n\"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... \" तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.\nRead more about अच्छे चाचा कच्चे चाचा\nआर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nवीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे ���मा करत. असे सहा सात महीने झाले.\nRead more about आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nदेशपांडे विनायक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nअर्थक्षेत्र : एका समूहाची वाटचाल.... आणि आभार...\nज्ञानव in जनातलं, मनातलं\nदिनांक २१/०९/२०१६ ला अर्थक्षेत्र ह्या व्हॉटस अप समूहाची निर्मिती करून आज वर्ष सव्वा वर्ष होते आहे. पहिल्या समुहाने व्हॉटस अपची २५६ सदस्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे दिनांक १३/१२/२०१७ रोजी, अर्थक्षेत्र - २ ह्या समूहाची सुरवात करणे भाग पडले. त्यात देखील १००+ सदस्य सामील झाले. श्री केदार शुक्ल आणि मिपाकर ह्यांचे धन्यवाद त्या शिवाय हे शक्य झाले नसते. ह्या समुहामुळे मराठी माणसाची व्यवसाय करण्यासाठीची कळकळ प्रकर्षाने जाणवली.\nRead more about अर्थक्षेत्र : एका समूहाची वाटचाल.... आणि आभार...\n( पुन्हा नोटा )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n(चाल : गे मायभू तुझे मी)\nमी नोट शोधतो माझी\nदेती कुणी न काही\nमी स्वप्नी रोज ते पाही\n* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन \"स्कीम\"\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकvidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5025896467718219911&title=Honya%20Bare-%20Golya%20Churne&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:30:52Z", "digest": "sha1:Q7WLSZM72I2D36ZOHW3GXUBIBXJV3YLJ", "length": 6867, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "होण्या बरे- गोळ्या चूर्णे", "raw_content": "\nहोण्या बरे- गोळ्या चूर्णे\nनिरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘होण्या बरे- गोळ्या चूर्णे’मधून केली आहे.\nस्वरस, कल्क, हिम, फांट, क्षीरपाक, पाक, लेप, औषधी तूप, पोटीस यांची माहिती देत औषधांची सूची, विविध चुर्णांची नावे दिली आहेत. एकेरी, मिश्र, गुटिका वटी, गोळ्या, सुवर्णयुक्त औषधे, तेले आदी प्रकरणांमध्ये त्यांतील घटकद्रव्ये, उपयुक्तता, ते घेण्याचे प्रमाण, घटकद्रव्यांचा उल्लेख व त्यावर टिप्पणी दिली आहे. संबंधित औषधांवरील संशोधनाची माहितीही दिली आहे.\nपुस्तक : होण्या बरे- गोळ्या चूर्णे\nलेखक : डॉ. पां. ह. कुलकर्णी\nप्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: होण्या बरे- गोळ्या चूर्णेप्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णीपां. ह. कुलकर्णीपांडुरंग कुलकर्णीआरोग्यविषयकदीर्घायु इंटरनॅशनलHonya Bare- Golya ChurneP. H. KulkarniPandurang KulkarniDr. P. H. KulkarniDirghayu InternationalBOI\nप्रश्नोत्तर रत्न मालिका (सचित्र) कशी आहे प्रकृती मराठी देवगीता महापुराण उपदेश देवबोध\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nइस्राएल आणि देवाचे राज्य\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2019-03-26T08:01:20Z", "digest": "sha1:KD6ZLUD7EYQTY6G5WWFTFASK6EFCMDOG", "length": 5649, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ४० चे - ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे\nवर्षे: ५८ - ५९ - ६० - ६१ - ६२ - ६३ - ६४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसंत मार्क, ख्रिश्चन धर्मगुरू.\nइ.स.च्या ६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/meghna-joshi-article-on-kids-loksatta-balmaifalya-1639488/", "date_download": "2019-03-26T09:11:08Z", "digest": "sha1:HXTGSTKCKM22WUFLYRCNTUGH3ZBTXOEF", "length": 12009, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Meghna Joshi article on Kids loksatta balmaifalya | हितशत्रू : त्यात काय एवढं? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nहितशत्रू : त्यात काय एवढं\nहितशत्रू : त्यात काय एवढं\nपहिल्या लेखांकानंतर तुमच्या एका काकांनी सुचवलेला हा महत्त्वाचा हितशत्रू.\nपहिल्या लेखांकानंतर तुमच्या एका काकांनी सुचवलेला हा महत्त्वाचा हितशत्रू. त्यांनी सुचवल्यावर मला आठवलं, वर्गात आरुणिमा सिन्हाच्या एव्हरेस्ट चढाईबद्दल सांगत असताना वर्ग भावुक झाला होता. त्यावेळी एकाने सहजच ‘त्यात काय एवढं’ असं म्हटलं आणि आम्ही सारे भांबावलो. नंतर लक्षात आलं, हे मुद्दामहून केलं नव्हतं, तर ते सवयीतून झालं होतं. असा विचार करणं आणि त्याची सवय स्वत:ला लावणं हे दोन्हीही हितशत्रूच. म्हणून त्याबद्दल लगेचच ���ोलायचं ठरवलं.\nआपल्याव्यतिरिक्त इतरांनी केलेली कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट ‘त्यात काय एवढं’ म्हणून सोडून देण्याची वृत्ती काही जणांपाशी असते, तर काही जण यशस्वी लोकांना अनुल्लेखानं मारून मानसिक त्रास देण्यासाठी सहजगत्या ‘त्यात काय एवढं’ म्हणून सोडून देण्याची वृत्ती काही जणांपाशी असते, तर काही जण यशस्वी लोकांना अनुल्लेखानं मारून मानसिक त्रास देण्यासाठी सहजगत्या ‘त्यात काय एवढं’ म्हणून जातात. काही मात्र आत्मप्रौढीपायी मीही ते करू शकतो असं सांगताना ‘त्यात काय एवढं’ म्हणून जातात. काही मात्र आत्मप्रौढीपायी मीही ते करू शकतो असं सांगताना ‘त्यात काय एवढं’ म्हणतात. अनेकदा ते बोलबच्चनच ठरतात, हा भाग वेगळा. दुसऱ्याचं यश पाहणं, आपण त्यात सहभागी होणं, त्याला त्याच्या यशाचं श्रेय देणं आणि त्यातून आपला आनंद द्विगुणित करणं हे निरोगी मनोवृत्तीचं द्योतक आहे. तर ‘त्यात काय एवढं’ म्हणतात. अनेकदा ते बोलबच्चनच ठरतात, हा भाग वेगळा. दुसऱ्याचं यश पाहणं, आपण त्यात सहभागी होणं, त्याला त्याच्या यशाचं श्रेय देणं आणि त्यातून आपला आनंद द्विगुणित करणं हे निरोगी मनोवृत्तीचं द्योतक आहे. तर ‘त्यात काय एवढं’ असं म्हणून त्याच्या आनंदावर पाणी ओतणं हे आपली मनोवृत्ती संकुचित असल्याचं द्योतक. त्यामुळे असा विचार करू नकाच आणि करतच असाल तर वाक्य थोडंसं बदला, स्वरात थोडा बदल करा. म्हणजे खालच्या स्वरात सरळ भावनेने विचारा, ‘एवढं काय बरं आहे त्यात’ असं म्हणून त्याच्या आनंदावर पाणी ओतणं हे आपली मनोवृत्ती संकुचित असल्याचं द्योतक. त्यामुळे असा विचार करू नकाच आणि करतच असाल तर वाक्य थोडंसं बदला, स्वरात थोडा बदल करा. म्हणजे खालच्या स्वरात सरळ भावनेने विचारा, ‘एवढं काय बरं आहे त्यात’ जे विशेष गुण दाखवणारं उत्तर मिळेल तेच असेल यशाचं वा प्रगतीचं गमक.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aniltikotekar4sme.com/2019/02/20/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:41:28Z", "digest": "sha1:JUQAWN4LK2CZ7MEUBTAMJ7LM56E5EXAQ", "length": 20062, "nlines": 121, "source_domain": "aniltikotekar4sme.com", "title": "| पाहुण्यांचा परिचय | अग्रलेख लोकसत्ता – aniltikotekar4sme.com", "raw_content": "\n| पाहुण्यांचा परिचय | अग्रलेख लोकसत्ता\nपाकिस्तानला भरगच्च आर्थिक साह्य जाहीर करणारे जरी सौदी अरेबियाचे राजपुत्र असले तरी त्यात अन्य कोणाचा हात नाही असे मानण्याचे कारण नाही..\nआजपासून २१ वर्षांपूर्वी १९९८ साली भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही अणुस्फोट केले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात इंग्लंड येथे भरलेल्या जी-८ परिषदेत या दोन्ही देशांवर निर्बंध लादले गेले. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या नेतृत्वाखाली आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या यजमानपदाखाली भरलेल्या त्या परिषदेतील या निर्बंध निर्णयामुळे या दोन्ही देशांसमोर चांगलीच आर्थिक अडचण निर्माण झाली. परंतु तरीही पाकिस्तान निश्चिंत होता. या घटनेचा यित्कचितही परिणाम त्या देशावर झाला नाही. त्या वेळी पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठी उत्तम होती असे नाही. उलट तशी ती नव्हतीच. तरीही आर्थिक र्निबधांच्या निर्ण��ामुळे तो देश विचलित झाला नाही.\nयाचे कारण सौदी अरेबिया. बेजबाबदार अणुचाचण्यांसाठी संपूर्ण जग पाकिस्तानविरोधात उभे ठाकले असताना सौदी अरेबियाने मात्र या सगळ्याची कोणतीही तमा न बाळगता पाकिस्तानसाठी भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. ती तेलाच्या रूपात होती. आंतरराष्ट्रीय निर्बंध मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला दररोज ५० हजार बॅरल्स खनिज तेलाचा मोफत पुरवठा केला जाईल अशी सौदी अरेबियाची त्या वेळची घोषणा. सौदीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठी उसंत मिळाली आणि आर्थिक र्निबधांना सामोरे जाणे सोपे गेले. पाकिस्तान आज त्यापेक्षाही अधिक आर्थिक अडचणीत असताना सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी त्या देशाशी तब्बल २,००० कोटी डॉलर्सचे विविध करार जाहीर केले. राजपुत्र सलमान सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. भावी राजे म्हणून त्यांचे नाव मुक्रर झाल्यापासून सलमान आशिया खंडाच्या या भागात प्रथमच येत आहेत. आपल्या या दौऱ्याची सुरुवात त्यांनी पाकिस्तानपासून केली. याच देशापासून आपणास दौरा सुरू करायचा होता कारण पाकिस्तान हा सौदी अरेबियासाठी अमूल्य साथीदार आहे, अशा आशयाचे उद्गार सलमान यांनी पाक भूमीवर पाय ठेवल्यानंतर काढले. त्यांच्या दौऱ्याची मातबरी इतकी की त्यांच्या मोटारीचे सारथ्य खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या दोघांत वैयक्तिक चर्चादेखील झाली. सौदीकडून पाकिस्तानला मदतीचा ओघ सुरूच राहील असे आश्वासन या राजपुत्राने आपल्या शेजाऱ्यास दिले. त्याची पाकिस्तानला नितांत गरज आहे. त्या देशाच्या तिजोरीत परकीय चलनाची गंगाजळी आहे फक्त ८०० कोटी डॉलर्स इतकी. पण त्यातून पाकिस्तानला खनिज तेलाचे देणेही चुकवता येणार नाही. कारण पाकिस्तानचे तेलाचे बिलच १२०० कोटी डॉलर्स इतके आहे. वर डोक्यावर १०,००० कोटी डॉलर्सचे कर्ज. खरे तर तो देश दिवाळखोरीच्या मार्गावर मोठय़ा जोमाने निघालेला असताना सौदी राजपुत्राने भारताच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानात पायधूळ झाडली आणि एक प्रकारे भारतालाच डिवचले. वास्तविक आपल्या काश्मिरात गेल्या शुक्रवारी जे काही झाले त्या पाश्र्वभूमीवर राजपुत्र सलमान यांचा पाकिस्तान आणि भारत दौरा पूर्वनियोजित घोषणेप्रमाणे होणार किंवा काय याविषयी संभ्रम होता. काश्मिरातील हिंसाचारात पाक��स्तानचा हात लपून राहिलेला नाही. त्यामुळे इतक्या मोठय़ा हिंसाचारानंतर हा राजपुत्र पाकिस्तानला भेट देणे टाळेल अशी अपेक्षा काही भाबडे जन व्यक्त करीत होते. ते किती वास्तवापासून दूर आहेत हे खुद्द सलमान यांनी दाखवून दिले. पाकिस्तानी पाहुणचाराचा आनंद घेतल्यानंतर उद्या, मंगळवारी हे राजपुत्र भारतात येतील. काश्मिरातील हत्याकांडाच्या शोकाकुल वातावरणात त्यांचे स्वागत आपणास करावेच लागेल.\nहे जागतिक राजकारणाचे उघडे सत्य. काश्मिरात जे काही झाले त्या पाश्र्वभूमीवर आपण पाकिस्तानचा कसा गळा घोटायला हवा याच्या रणगर्जना व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाचे स्नातक मोठय़ा प्रमाणावर करताना दिसतात. एखादा मेसेज फॉरवर्ड करण्याइतके ते सोपेच जणू. त्या पाश्र्वभूमीवर सौदी राजपुत्राने पाकिस्तानला जाहीर केलेला निसंदिग्ध पािठबा समजून घ्यायला हवा. १९७९ सालच्या डिसेंबरात जेव्हा सोविएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसल्या तेव्हा सौदी अरेबियातील ओसामा बिन लादेन या धनाढय़ तरुणाने पाखंडी, साम्यवादी रशियन सनिकांविरोधात आघाडी उघडण्याची तयारी तत्कालीन सौदी राजे अब्दुल अझीझ अल सौद यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी त्यास अनुमती दिली. वरवर पाहता ओसामा हा सौदी अरेबियाच्या पािठब्यावर आपले उद्योग करीत असल्याचे दिसले. ते खरे होतेच. पण प्रत्यक्षात सौदी हातांतून अमेरिकाच आपले धोरण राबवीत होती. ओसामा लादेन यांस थेट मदत उचलून देणे अमेरिकेस शक्य नव्हते. त्यामुळे त्या देशाने आपली मदत सौदी अरेबियाच्या हातून दिली. ती दोन प्रकारची होती. आर्थिक आणि लष्करी. आर्थिक वाटा थेट सौदीकडे दिला गेला. आणि लष्करी मदत देण्याचे काम पाकिस्तानमार्फत केले गेले. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा जनरल झिया उल हक यांनी त्या वेळी अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या साथीने हा उद्योग केला. त्याची परतफेड पुढे अनेक पद्धतींनी केली गेली. बीबीसीने नंतर दिलेल्या वृत्तानुसार सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुबॉम्बनिर्मितीच्या खर्चाचा भारदेखील उचलला आणि पाकिस्तानला पायाभूत सोयीसुविधांसाठी भरभक्कम मदतही केली. पुढे सौदी अरेबियात जेव्हा उठावाचा प्रयत्न झाला तेव्हा राजघराण्याच्या मदतीसाठी धावल्या त्या पाकिस्तानी फौजाच.\nहे समजून अशासाठी घ्यायचे की पाकिस्तानला भरगच्च आर्थिक मदत जरी सौदी राजपुत्राने जाहीर केली असली तरी ती तेवढीच नाही. तसेच त्यात अन्य कोणाचा हात नाही असे मानण्याचे कारणच नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जामात कुशनेर हे सध्या त्या देशाचे पश्चिम आशिया धोरण ठरवतात. हे कुशनेर राजपुत्र सलमान यांचे खास दोस्त. इतके की या सलमानने नियुक्ती झाल्या झाल्या जेव्हा आपल्या काका-पुतण्यांना डांबून ठेवले तेव्हा त्यात मध्यस्थ म्हणून हे कुशनेर होते. अलीकडेच टर्कीची राजधानी इस्तंबुल येथील सौदीच्या दूतावासात पत्रकार खशोग्जी याची अत्यंत निर्घृण हत्या झाली. त्याची शब्दश खांडोळी केली गेली. कारण हा पत्रकार खशोग्जी राजपुत्र सलमान यांचा कडवा टीकाकार. त्याला धडा शिकवण्याच्या हेतूने खुद्द सलमान यांच्या आदेशावरूनच हे कृत्य केले गेले असे आता पुढे येत आहे. यानंतर अमेरिकेने सौदीविरोधात कारवाईच्या गर्जना केल्या. पण त्या दाखवण्यापुरत्याच. त्यांचे पुढे काही होणार नव्हते आणि काही झालेही नाही. हा सर्व तपशील सलमानने पाकिस्तानला जाहीर केलेल्या मदतीमागचे लागेबांधे समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.\nकारण हे लागेबांधे आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. याबरोबरीनेच आपल्यासाठी आणखी एक सत्य निर्णायक ठरते. ते म्हणजे तेल. जगातील सर्वात मोठा तेलसाठा सौदी अरेबियाच्या भूमीत आहे आणि आपली कितीही इच्छा असली तरी आपल्या देशात तो पुरेसा नाही. त्यामुळे आपणास आयात तेलावर अवलंबून राहावे लागते. त्याच्या दरातील चढउतार अर्थातच आपल्या अर्थव्यवस्थेस मारक. त्यामुळे या राजपुत्रासमोर आपली मागणी असणार आहे ती तेलाच्या दरातील सातत्याची. अलीकडेच तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यात सौदी अरेबिया आघाडीवर होता. ही कपात प्रत्यक्षात सुरू झाल्यावर तेलाचे दर वाढणार हे उघड आहे.\nया पाश्र्वभूमीवर महंमद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद हे भारतीय भूमीवर पाऊल ठेवतील. त्यासाठी हा पाहुण्यांचा परिचय. उर्वरित ओळख या दौऱ्यानंतर होईलच.\nNext Post: | ‘कॅग’ला रोखणारे राफेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-03-26T09:00:21Z", "digest": "sha1:V6OSF3XXDHPIS5GUZH2NQPVWYLCXHN6F", "length": 26295, "nlines": 142, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "युरोप पर्यटन - जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. ! - Thinkmarathi.com", "raw_content": "\nयुरोप पर्यटन – जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. \nपर्यटन म्हणजे देव निर्मित निसर्गाची विविध अनंत रूपे …अवतार पाहण्याची संधी . लोकांची धम्माल … चविष्ट खानपानाची चंगळ देश विदेशातील निरनिराळ्या अनेक संकृती … कलेची ओळख … मानवनिर्मित प्राचीन- अर्वाचीन कला – वास्तू – शिल्प आश्चर्य पाहून थक्क व्हायचे. आता आपला भारत देशच बघाना … अफाट …अचाट देश. सुजलाम – सुफलाम सस्य शामलाम देश. काश्मीर – मनाली येथील हिमालय म्हणजे स्वर्गच देश विदेशातील निरनिराळ्या अनेक संकृती … कलेची ओळख … मानवनिर्मित प्राचीन- अर्वाचीन कला – वास्तू – शिल्प आश्चर्य पाहून थक्क व्हायचे. आता आपला भारत देशच बघाना … अफाट …अचाट देश. सुजलाम – सुफलाम सस्य शामलाम देश. काश्मीर – मनाली येथील हिमालय म्हणजे स्वर्गच राजस्थान मधील राजवाडे, तामिळनाडू – कर्नाटकातील पुरातन शिल्पकलेचा आविष्कार असलेली मंदिरे म्हणजेच कला संस्कृतीचा खजिना. कन्याकुमारी येथील सागराचा त्रिवेणी संगम राजस्थान मधील राजवाडे, तामिळनाडू – कर्नाटकातील पुरातन शिल्पकलेचा आविष्कार असलेली मंदिरे म्हणजेच कला संस्कृतीचा खजिना. कन्याकुमारी येथील सागराचा त्रिवेणी संगम अजंठा – एलोरा सारखी लेणी ल्यायलेला कणखर महाराष्ट्र अजंठा – एलोरा सारखी लेणी ल्यायलेला कणखर महाराष्ट्र तत्सम विविधतेने भरलेला – नटलेला भारत देश … \nभारताबाहेर परदेशगमानाबद्दल बोलायचे तर … मालदीव – मॉरिशियस येथील नितळ , निळेशार समुद्र व लोण्याहून मऊशार वाळूचे बीचेस … अमेरिकेतील भव्य दिव्य शहरे स्टॅचू ऑफ लिबर्टी … ऑस्ट्रेलियातील ओपेरा- ब्रिजेस … थायलंड मधील आदरातिथ्य … पण या सर्वांमध्ये युरोप खंड हा तर जगभरातील पर्यटकांचा पसंतीचा मुकुटमणीच\nयुरोप म्हणजे प्राचीन – ऐतिहासिक व आधुनिक संस्कृतीचा अनोखा संगम. निसर्गाचे वरदान लाभलेला … नैसर्गिक , सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक संपत्तीला आपुलकीने व आत्मियतेने जपणारा … जतन करणारा , स्वच्छता व शिस्तीचा आरसा.… तंत्रज्ञान व विज्ञानात अग्रेसर … दोन महायुद्धांच्या जखमांचे व्रण अंगावर बाळगणारा … तरीही इतिहास जपणारा … नैसर्गिक आणि मानव निर्मित आश्चर्याचा खजिना म्हणजे युरोप पर्यटनाच्या दृष्टीने युरोप म्हणजे वेस्टर्न युरोप , इस्टर्न युरोप, स���न्ट्रल युरोप , स्कँडिनेव्हिया, सदर्न युरोप असा विभागाला गेला आहे. यात वेस्टर्न युरोप सधन, प्रगत व पर्यटनात चांगलाच विकसित आहे. त्यामुळे युरोप पर्यटनामध्ये सर्वात प्रथम वेस्टर्न युरोपलाच पसंती मिळते. कारण वेस्टर्न युरोप मध्ये सर्वात प्रगत अग्रेसर देश येतात ते म्हणजे इंग्लंड – लंडन, फ्रांस – पॅरीस , बेल्जियम , ब्रुसेल्स, जर्मनी – बर्लिन , लग्झम्बर्ग, नेदरलंड म्हणजेच हॉलंड – अमस्टरडॅम , स्विझर्लंड – बर्न , ऑस्ट्रिया – व व्हिएन्ना, इटली – रोम. या देशांनी आपली युरोपियन युनिअन देखील बनवली आहे. त्यामुळेच युरो ही समान चलन / करन्सी आहे. त्यांची वेगळी पार्लमेंट ब्रुसेल्स येथे आहे.\nतर अशा ह्या युरोपच्या सहलीत आहे तरी काय इटली मध्ये संपूर्ण वेस्टर्न सिविलायझेशनचा पाया असलेली संस्कृती म्हणजे रोमन संस्कृती. २००० वर्षापूर्वीच्या संपन्न रोमन संस्कृतीचे भग्नावशेष वास्तू आज देखील इटलीमध्ये प्रत्येक गावागावात जतन केलेले आढळतील. रोम मधील ग्लाडीइटर फेम कलोझीयम , ज्युलिअस सीझर फेम रोमन फोरेम, रेनेसान्स आर्टची जन्मभूमी फ्लोरेंस , पिसाचा कलता मनोरा, मार्कोपोलोचे कालव्यांचे शहर … व्हेनिस … दो लब्जो की ये कहानी आठवतंय ना \nख्रिश्चन धर्मियांचे सर्वश्रेठ धर्मस्थान व्हाटीकन… जगभरातील पर्यटकांना इटलीकडे पर्यायाने रोमकडे खेचून आणतात. म्हणूनच असे म्हणतात की जगातील सर्व रस्ते रोमकडे येतात.\nवॉटर मॅनेजमेण्ट राबवून … समुद्र मागे हटवून जमीन व त्या जमिनीवर ट्युलिप, डॅफोडील्सची शेती फुलवणारा हॉलंड . सारे जग देवाने बनवले असेल पण अमस्टरडॅम आम्ही बनवले ” असे इथले इंजिनियर अभिमानाने सांगतात … देखा एक ख्वाब और सिलसिले हुए …\nमहाराष्ट्राच्या ८ पटीने लहान …. स्वित्झर्लंड आणि हिमालयाच्या लांबी , रुंदी व उंचीत अर्धा असलेल्या आल्प्सची हिमशिखरे … पण या आल्प्स पर्वतरांगांतील निसर्गाचा आनंद घेण्याकरता स्विस लोकांनी काय करामती केल्या आहेत ते पाहून त्यांना सलाम. उगाच नाही स्वित्झर्लंड जगातील पर्यटकांचे पहिल्या नंबरचे नंदनवन आहे . यश चोप्रांच्या फिल्म्स मधील अनेक लोकेशन्स / फ्रेम्स त्याची साक्ष देतात.\nजर्मनीतील प्रवासात … ऱ्हाईन नदीच्या समुद्र सुपीक खोरी व त्यातील द्राक्षांचे मळे व छोटी छोटी सुबक देखणी गावे पाहून डोळ्यांची पारणी फिटते. आयफेल टॉवर असलेले शानदार सुंदर हिरवे , वेल प्लांड कलात्मक पण झगमगीत ,डान्सिंग वायब्रंट , पॅरीस शहर . अेन इव्हनिंग इन पॅरीस…\nसायबांच्या इंग्लंडच्या राजधानी लंडनचा रुबाब शान ,ऐश्वर्य , थाट काही औरच. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय ची उंची नजर खिळवून ठेवते. बिदोवन व मोझार्टच्या संगीत प्रिय ऑस्ट्रिया मधील इन्सब्रुक आणि साउंड ऑफ म्युझिक फेम, साल्सबर्ग ही शहरे म्हणजे जणू काही म्युझियमच .\nYellow-Tulips-Flowersअशा या युरोपचे वर्णनच एवढे सुंदर तर या युरोपची सहल प्रत्यक्ष याची देही याची डोळा स्वत: अनुभवणे किती सुंदर असेल. युरोप सहल सुंदर आहे प्रश्नच नाही . पण सुंदर गोष्टी सहज सोप्या नसतात. सहल खर्च महागडा आहे पण सहल अविस्मरणीय अगदी लाईफटाईम एक्सपिरीयंस असे मानतात कि युरोप पहिले कि अर्धे जग बघून झाले. इतर सर्व ठिकाणी युरोपचीच कोपी – छाप आहे. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है… कुछ मेहनत करनी पडती है.\nयुरोप सहल धावत पळतच का निवांत पणे आरामात का नाही निवांत पणे आरामात का नाही इतक्या सुंदर गोष्टी पाहण्याकरता वेळ नाही इतक्या सुंदर गोष्टी पाहण्याकरता वेळ नाही २/३ शहरे आरामात बघू … संपूर्ण युरोप निवांतपणे बघायला कमीत कमी २-३ वेळा तरी जायला लागेल. युरो चलन महागडे असल्यामुळे पुन्हा पुन्हा जाणे श्रीमन्तालाच परवडेल .\n प्रायवेट जाणे शक्य आहे पण सोपे नाही . सर्व प्रमुख शहरात मोन्युमेंटस , ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने शहराच्या मध्यभागी आहेत आणि युरोपियन शहरांचे मध्यभाग अरुंद गल्ली बोळ असलेले आहेत. पायी जाण्याशिवाय पर्याय नाही . भाषेचा प्रोब्लेम आहे , इंग्लिश तुटक- मोडकं वापरलं जात. पब्लिक ट्रान्स्पोर्ट , मेट्रो , ट्राम , बसने प्रवास करावा लागतो. टॅक्सी युरोत स्वस्त पण रुपयात महाग आहे . आणि या पर्यायाने एकेक शहराचे महत्वाचे स्थळ दर्शन करायला ३ ते ४ दिवस लागतात. त्यामुळे राहण्याचा खर्च वाढतो. शिवाय आपल्या आवडीचे भारतीय जेवण , शोधा म्हणजे सापडेल एवढे कठीण लोकल कॉन्टिनेन्टल फूड वर जगणे तर याहून कठीण लोकल कॉन्टिनेन्टल फूड वर जगणे तर याहून कठीण युरोप मध्ये सर्रास नोन व्हेज फूड … युरोप मध्ये सर्रास नोन व्हेज फूड … व्हेज फूड चे वांदे … व्हेज फूड चे वांदे … पर्यायाने १४-१५ दिवसांची युरोप सहल ग्रुप टूरने जाणे योग्यच. सर्व नामवंत कंपन्यांकडे अनेक ओप्शंस असतात.\n किंवा एक लाखात युरोप पण ते ���्हणजे उपाशी पोटी जेवणाच्या थाळी ऐवजी स्नॅक्सचा पर्याय . एवढा खर्च करून अपुरे – अर्धवट युरोप पाहण्यापेक्षा थोडे आणखी बजेट वाढवून १४ किंवा १५ दिवसांची युरोप सहल उत्तम पर्याय . थोडेसे धावत पळत का होईना संपूर्ण नाही तरी परिपूर्ण युरोप बघणे उत्तम. १५ दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस फिरण्याचा पेशन्स पाहिजे. १५ दिवसानंतर सर्व सारखे वाटायला लागते व कंटाळा येतो.\nअशा ह्या युरोप सहलीचे आयोजन – नियोजन देखील फार महत्वाचे आहे. मोजून काही कंपन्या त्यावर मेहनत घेतात. बाकी सर्व ब्लाइंड कॉपी / बिजनेस करतात. सहलीचा रूट , मार्ग फारच महत्वाचा व तो एअरलाईनच्या रुटिंगवर ठरतो. सहल कार्यक्रम , समाविष्ठ स्थलदर्शन , ऐतिहासिक महत्व , भोजन , हॉटेल्स इत्यादी महत्वाचे आहेच , पण सर्वात अत्यंत महत्वाचा असतो तो युरोप मध्ये या सहलीचे सारथ्य करणारा सहल संचालक …. सूत्रधार कंपनी कितीही नामवंत असली तरीही सहल संचालक चांगला म्हणजे अनुभवी असला पाहिजे.\nमी एवढा हक्काने सांगतो आहे कारण माझ्या २५ वर्षे टुरीझम करियर मध्ये ३ नामवंत कंपनीमधून (केसरी, थॉमस कुक, एस.ओ.टी. सी. S.O.T.C.)१७ वर्षात १०० च्या वर युरोप वाऱ्या केल्या. २०१२ साली स्वत:ची संकल्प टूर्स सुरु केल्या पासून ६ युरोपच्या सहली संकल्पच्या नावाने स्वतंत्र ऑपरेट करून यशस्वी केल्यात व पर्यटकांच्या पसंतीची पावती घेतली आहे.\nतर मंडळी युरोपची सहल फक्त स्वस्त असून उपयोग नाही. तर ती मस्त पण व्हायला पाहिजे. तो पर्यटकांचा हक्क आहे. संकल्प टुर्स तर्फे देखील २०१७ मध्ये युरोप – स्कॅंडेनेव्हिया सहलींचे आयोजन केले आहेच. तेंव्हा टूर ऑपरेटर , सहलीचा योग्य पर्याय , योग्य सीजन निवडून युरोप सहल अविस्मरणीय …. व एन्जोय करा . हॅपी जर्नी … बॉंन व्हॉयेज … \nआमच्या ऑफिसचा पत्ता :\nसंकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्स\n२, गोकुळ निवास, पार्लेश्वर रोड, विलेपार्ले (पु.), मुंबई – ५७.\nसंपर्क : ७७३८१२१३८१ / ८४३३६६२६९९\n← कथा – शक्कल\nवाईनच्या माहेरघरी जगाच्या पाठीवर\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/ayodhya-case-hearing-adjourned-to-jan-29-justice-uu-lalit-recuses-himself-16289.html", "date_download": "2019-03-26T08:08:02Z", "digest": "sha1:J2E5GQQUKWIHTB7L6FLZLZT3VIQEP4TA", "length": 29261, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अयोध्या जमिन वाद: सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली, खंडपीठ��तील एका न्यायाधिशाची माघार | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा च���र्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वै���ानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nअयोध्या जमिन वाद: सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली, खंडपीठातील एका न्यायाधिशाची माघार\nबातम्या अण्णासाहेब चवरे Jan 10, 2019 12:15 PM IST\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अयोध्या प्रकरणाची (Ayodhya Case) सुनावणी 29 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती यू यू लळीत यांनी पाच सदस्यांच्या खंडपीठातून माघार घेतली. त्यामुळे या प्रकरणावर आता पुन्हा नव्याने खंडपीठाची निर्मिती करण्यात येणार आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमन्ना, न्या. यु. यु.लळीत आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड हे या घटनापीठाचे सदस्य होते.\nदरम्यान, या प्रकरणावर 6 जानेवारीलाही सुरनावणी झाली होती. मात्र, अवघ्या अर्ध्या मिनिटांत आटोपलेल्या या सुनावणीदरम्यान, या प्रकरणाबाबत खंडपीठ तयार करण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तयार करण्यात आलेले घटनापीठ हे इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ज्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. २७ डिसेंबर 2018 रोजी २-१च्या बहुमताने सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने हे प्रकरण 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्यास नकार दिला होता. यासोबतच मशीद हा इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचेही म्हटले होते. (हेही वाचा, अयोध्या जमिन वाद: सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी)\nअयोध्या येथे 2.77 एकर जमीन आहे. ही जमीनच रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाचे प्रमुख कारण आहे. या वादावर इलाहाबाद उच्च न्यायायालयाने यापूर्वी आपला निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात 14 याचिका दाखल झाल्या आहेत. याच याचिकांवर आज सुनावणी होणार होती. इलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणावर ०१०च्या २-१ च्या बहुमताने निर्णय दिला होता. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणाबाबतचा खटला 6 जानेवारीला सुनावणीसाठी कोर्टापुढे आला तेव्हा हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडेच असे कोणतेही संकेत मिळले नव्हते.\nTags: Ayodhya case Ayodhya Case Hearing Ayodhya Case Supreme Court Ayodhya Hearing Ayodhya Hearing today Ayodhya Land Dispute Ayodhya Ram Janmabhoomi Babri Masjid Babri Masjid Case Ram Mandir Ram mandir-Babri masjid case Supreme Court अयोध्या अयोध्या केस सुप्रीम कोर्ट अयोध्या प्रकरण अयोध्या राम जन्माभूमी अयोध्या वाद सुनावणी अयोध्या सुनावणी अयोध्ये जमीन वाद बाबरी मस्जिद बाबरी मस्जिद प्रकरण राम मंदिर राम मंदिर-बाबरी मस्जिद प्रकरण सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट\nलोकसभा निवडणूक भाजप उमेदवार यादीत गुन्हेगरांचा टक्का वाढला; हंसराज अहिर यांच्यावर सर्वाधिक गुन्हे\nIPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील दोषी क्रिकेटर श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; आजीवन बंदीबद्दल पुर्नविचार करण्याचा BCCI ला आदेश\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्या��ाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - ���सदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:06:13Z", "digest": "sha1:J6LNK74PXHG3WYSEPIDJCKGCGA576KQQ", "length": 7383, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रियंका गांधी - विकिपीडिया", "raw_content": "\n(प्रियांका रॉबर्ट वड्रा या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस\n१२ जानेवारी, १९७२ (1972-01-12) (वय: ४७)\nप्रियंका गांधी वाड्रा (जन्म 12 जानेवारी, 1972, दिल्ली) भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. ती गांधी-नेहरु कुटुंबातील असून ती फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांची नात आहे.[१]\nQRZ हॅम रेडिओ कॉल सिग्नल डेटाबेस-VU2PGY\nइ.स. १९७२ मधील जन्म\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१९ रोजी १८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/notice_category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:38:29Z", "digest": "sha1:A7UO5MK7TXIZJ74USKRHYKQGG6RVLBL7", "length": 3694, "nlines": 102, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "निविदा | उस्मानाबाद जिल्हयाचे संकेतस्थळ", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nइतर निविदा साठी https://mahatenders.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/questions-are-the-answers/", "date_download": "2019-03-26T08:59:32Z", "digest": "sha1:2A4EECEBGSCAACTFEYFNNDEUKZXU3XTS", "length": 9068, "nlines": 121, "source_domain": "yashwantho.com", "title": "प्रश्न हीच उत्तरे आहेत - Yashwantho", "raw_content": "\nप्रश्न हीच उत्तरे आहेत\nहे पुस्तक वाचकाला ‘नेटवर्क मार्केटिंग’ मध्ये यशस्वी होण्याचं तंत्र उलघडून देतं. लेखक Allan Pease यांनी मानवी स्वभावातले बरेच बारकावे ह्यात मांडले आहेत, ज्याचा उपयोग करून सेमिनार, प्रेझेंटेशन अशा कामात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.\nलेखकाच्या मते, चांगले नेटवर्कर जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात. नेट्वर्किंग हे एक ‘विज्ञान’ आहे; त्याला एका विशिष्ट साच्यातून शिकता येऊ शकतं. नेट्वर्किंगच्या खेळात सर्वात वरती राहण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचे डावपेच ह्यात तुम्हाला समजतील. ज्यांचा आजवर हज्जारो लोक्कानी यशस्वीरित्या उपयोग केला आहे.\nपुस्तकाबद्धल मला आवडलेल्या गोष्टी:\nअनुक्रमणिका वाचूनच लक्षात येतं कि तुम्हाला हे पुस्तक पचवता येईल.\nअवघ्या १०० पानांमध्ये सगळे मुद्दे अगदी मोजक्या शब्दात टिपले आहेत. मग मोठ्ठी जाड-जुड पुस्तकं वाचताना करावी लागणारी मनाची तयारी ह्या पुस्तकासाठी करावी लागत नाही.२-३ बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून होतं.\nएकदम गूढ किंवा हाय-फाय रॉकेट सायन्स नाहीय. जे काही आहे ते अगदी सरळ आणि सोप्प. दैनंदिन वापरात आणता येईल असं.\nदेहभाषा आणि मानसशात्राचा बेसिक लेवलचा अभ्यास होतो.\nऑस्ट्रेलियामधले प्रसिद्ध देहभाषा तज्ञ. ह्यांनी इतर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. ज्यात पुढील बेस्ट सेलर पुस्तकांचा समावेश होतो.\nत्यांचं बरचसं लिखाण देहभाषा, संवाद कौशल्य आणि स्त्री-पुरुष ह्याच्यातल्या फरकांबद्धल आहे.\nऑस्ट्रेलियात लहानपणापासूनच (वय वर्ष १० असतानाच) त्यांनी सेल्समनचं काम केलं. एकविशीत पदार्पण होईपर्यंत त्यांनी दहा लाखाहून जास्त डॉलरचा जीवन बिमा विकला होता. असं करणारा ऑष्ट्रेलियातला हा पहिला तरुण आहे. जगभरात सेमिनार कसे करावेत यावर संशोधन सुद्धा ह्यांनी केलं आहे. त्यांनी बऱ्याच रेडियो आणि टेलिव्हिजन वाहिन्यांवर मुलाखती सुद्धा दिल्या आहेत.\nतुम्ही स्वतः किंवा तुमच्या मित्रांमध्ये कोणी नेटवर्क मार्केटिंगमध्ये पैसे कमवण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी हे ‘MUST READ’ पुस्तक आहे. ‘प्रश्न हीच उत्तरे आहेत’ ह्या पुस्तकाची वेगवेगळ्या भाषेत भाषांतर सुद्धा झाली आहेत. मराठी आवृत्ती. इंग्रजी आवृत्ती.\nता.क. – तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\nWORD POWER सोप्या शब्दात\nमाझं चीज कोणी हलवलं\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nमाझ्या 3-4 मित्रांना मी लिंक फॉरवर्ड केलीय, आशा आहे की ते ह्या बुक चा चांगला उपयोग करून घेतली\nनाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/jammu-and-kashmir-indian-army-kills-dreaded-militant-and-ied-expert-zeenat-ul-islam-in-kulgam-16722.html", "date_download": "2019-03-26T08:30:23Z", "digest": "sha1:GTJIABHAXPD5HN6JBZH3FVWOZ6TNH4XS", "length": 26458, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारतीय सैनिकांकडून जीनत-उल-इस्लाम संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षा��्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घे���ला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nभारतीय सैनिकांकडून जीनत-उल-इस्लाम संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस���नान\nजम्मू काश्मीर (Jammu-Kashmir) मधील कुलगाम (Kulgam district) येथे भारतीय सैनिकांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सैनिकांनी कुलगाम येथील काटापोरा येथे दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच कंठस्नान घातलेले दहशतवाद्यांमधील एक हिज्बुल कमांडर जीनतउल इस्लाम (Zeenat Ul Islam) आणि शकील अहमद अशी त्यांची नावे आहेत. या हल्लानंतर सैनिकांकडून अधित तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे.\nभारतीय लष्कराकडून खात्मा करण्यात आलेल्या दशहतवाद्यामधील जीनउल इस्लाम हा बुरहान वानी याचा जवळीक होता. तसेच 2017 रोजी मोस्टवाँटेंड लिस्टमध्ये दशहतवादी जीनतउल इस्लाम याचे नाव देण्यात आलेले होते. जीनतउल इस्लाम हा खूप क्रुर दहशतवादी म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी इस्लाम याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.\nशनिवारी सैनिकांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करुन जवानांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांमध्ये गोळीबार सुरु होऊन दोन दहशतवाद्यांचा यशस्वीपणे भारतीय सैनिकांकडून खात्मा करण्यात आला आहे.\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nजम्मू-काश्मिर येथे 24 तासात दहशतवादी लष्कर कमांडर अलीसह 5 जणांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आ��ि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्ली���ा पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/article-by-mrunalinichitale-1373287/", "date_download": "2019-03-26T08:42:56Z", "digest": "sha1:TRV3EWYUB7J544EYYNLBSE4LYAGRBUCT", "length": 27879, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article by mrunalinichitale | संध्याछाया सुखविती हृदया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nशरीर धडधाकट असूनही, पुरेसे पैसे गाठीशी असूनही आयुष्याचा आनंद हरवलाय त्यांचा.\n‘शिशिरातला वसंत’ या लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाचे स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. अनेक वाचकांनी लेखांवर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं हे नक्की.\n‘शहाणीसुरती माणसंपण लग्नच का करतात’ या प्रश्नाचं बोट धरून पन्नाशीनंतरच्या सहजीवनातील विविध रंग ‘शिशिरातील वसंत’ या लेखमालेतून मांडायचं ठरवलं तेव्हा फक्त ७/८ विषय मनात तयार होते; परंतु वर्षभरात २६ लेख लिहून झाल्यावरही काही विषय जागेअभावी राहून गेल्याचे जाणवतंय. याचं कारण म्हणजे या विषयाची व्यापकता आणि व्यामिश्रता नि त्याबरोबरच या लेखमालेला मिळणारा प्रतिसाद.\nलेख वाचल्यावर प्रत���यक्ष भेटून वा इमेलद्वारे अनेक जण त्यांच्या मनात उभे राहणारे प्रश्न, त्यांचे अनुभव माझ्यापर्यंत पोचवत राहिले. त्यामुळे या वयातील सहजीवनाचे वेगवेगळे पैलू जाणवले. येणाऱ्या प्रतिसादामुळे आणखी दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे ‘चतुरंग’ पुरवणी किती मोठय़ा प्रमाणात; भारतातच नाही तर परदेशातही वाचली जाते ते दुसरी गोष्ट म्हणजे विषय जरी पन्नाशीनंतरचा असला तरी तरुणवर्गही लेख वाचत आहे आणि स्वत:विषयी आणि स्वत:च्या आईवडिलांविषयी विचार करत आहे हे विशेष. सौरभनं इमेलमध्ये लिहिलं होतं, ‘मुलगा या नात्याने गेली काही र्वष आईवडिलांमध्ये आलेलं तुटलेपण पाहतोय मी. शरीर धडधाकट असूनही, पुरेसे पैसे गाठीशी असूनही आयुष्याचा आनंद हरवलाय त्यांचा. तुमचा ‘मी आहे आई ..’ हा लेख वाचला आणि वाटलं की आम्हा मुलांना काय म्हणायचंय ते तुम्ही नेमकं पकडलं आहे. आईवडिलांना घेऊन तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे.’ असं म्हणून तो थांबला नाही तर प्रत्यक्ष भेटायला आला. त्याचं पत्र वाचताना तरुण पिढीची संवेदनशीलता मनाला स्पर्शून गेली तर ३५ वर्षांच्या मानसीच्या पत्रानं अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं. ‘पानगळीनंतरची पालवी’ हा लेख वाचून तिनं लिहिलं होतं, ‘तुम्ही तुमच्या लेखात नवऱ्याशी कोणत्याही प्रकारची भावनिक जवळीक निर्माण न होऊ शकलेल्या साठी उलटलेल्या प्रौढ स्त्रीची घुसमट दाखवली आहेत. पण ती घुसमट मी तर माझ्याही वयात अनुभवत आहे. दुर्दैवाने ती माझ्या आईबाबांपर्यंत पोचत नाही. त्यांना ती अस्थायी वाटते. माझ्यावरून त्यांच्यात वाद होतात. आज माझं लग्न मोडण्याच्या नुसत्या विचारानं ते हवालदिल झाले आहेत. आजची तरुण पिढी, विशेषत: मुली छोटय़ाछोटय़ा गोष्टींचं भांडवल करतात असा सरसकट शिक्का माझ्यावर मारला जात आहे.’ तिचं पत्र वाचताना लक्षात येतं की एखादी गोष्ट छोटी आहे का गंभीर हे शेवटी त्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन अजमवावं लागतं. आईवडील मात्र मायाममता, काळजी अशा भावनिक गुंत्यात अडकून आपलं सहजीवन आणि आपल्या मुलांचं रोजचं जगणं दु:सह करत असतात. मुलांमध्ये अतिप्रचंड गुंतवणूक असल्यामुळे मुलांच्या अपयशाला स्वत:ला जबाबदार धरतात किंवा त्याचे खापर जोडीदाराच्या माथी मारत राहतात. काहीही असलं तरी परिणाम एकच – वैवाहिक जीवनात भरून राहिलेलं वैफल्य\nआपल्याकडे विभक्त कुटुंबपद्धती रूढ होऊ लागली असली तरी काही घरांत आजही तीन पिढय़ा गुण्यागोविंदानं एकत्र नांदताना दिसतात तर काही घरांमध्ये कुणाचं न कुणाचं सॅण्डविच होत असतं. या संदर्भात ५७ वर्षांच्या अनघानं आपली व्यथा मांडताना म्हटलं आहे, ‘तुम्ही ‘सॅण्डविच पिढी’ या लेखात अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह केला आहे तरी वाटतं की माझ्या मनातील प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. माझ्या मुलीचं लग्न झाल्यामुळे घरात आम्ही तिघेच असतो. मी, नवरा आणि माझ्या ८५ वर्षांच्या सासूबाई. आम्ही दोघीही स्वतंत्र बाण्याच्या आणि माझा नवरा कनवाळू स्वभावाचा. अनेक बाबतींत तो माझ्या पाठीशी उभा राहतो आणि तेवढंच आपल्या आईवर प्रेम करतो. आमच्या घरात सॅण्डविच पिढीचा अनुभव सतत घेत असताना कधी कधी मला कळेनासं होतं की त्यातील मी कोणता भाग आहे ब्रेड की दोन ब्रेडमध्ये दाबला गेलेला मसाला ब्रेड की दोन ब्रेडमध्ये दाबला गेलेला मसाला कधी कधी मला माझ्या नवऱ्याची कीव येते तर कधी माझ्या भावनांचा उद्रेक मलाच अस होतो. आशा आहे की तुम्ही समजून घ्याल.’ सासू-सून तिढा हा विषय नवीन नाही पण वयाच्या पन्नाशीनंतरही तो सुटत नाही ही गोष्ट नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. यामध्ये सांकेतिक पद्धतीनं विचार करणारे ‘त्या’ला झुकतं माप देऊन गरीब बिचारं ठरवून टाकतात आणि स्त्रियांना भांडकुदळ आणि असमंजस, असे सरसकट आडाखे बांधणं सर्वावरच अन्याय करणारे आहेत असं नाही वाटत\nकुटुंबपद्धती एकत्र असो वा विभक्त, जोडीदाराची साथ सुटल्यावर अनेकांना आयुष्य अवघड आणि वेदनामय वाटायला लागतं. एकाकीपणा दूर करण्यासाठी समवयस्क जोडीदाराची साथ हवी असेल तर पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह इन’ हे दोन पर्याय उरतात. त्यावरील लेख वाचून श्री. देवतारे यांना वाटतं की या वयात विवाह ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी आहे. कारण त्यांनी दोन वधुवरसूचक मंडळांमध्ये नाव नोंदविल्यावर एकही जण चौकशीला आलं नाही; त्यामागचं कारण त्यांच्या निवृत्तिवेतनाचा आकडा असावं. पुनर्विवाहाबाबत काहींना आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलांसमोर मांडण्याचं धाडस होत नाही तर सरोजच्या डोळ्यासमोर तिच्या सासूबाईंना योग्य अशी व्यक्ती आहे पण सुचवायची हिंमत नाही. नीला काळे यांनी आपल्या बहात्तर वर्षांच्या बॉससाठी जोडीदार पाहून देण्याची विनंती केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रौढांच्या पुनर्विवाहाची संख्या वाढत असली तरी अनुरूप जोडीदार मिळाला नाही तर आयुष्य अजूनच बिकट होईल याची धास्ती अनेकांच्या मनात असल्यामुळे ‘लिव्ह इन’चा पर्याय त्यांना खुणावत आहे. पण ती संकल्पना जनमानसात रुजली नसल्यामुळे फार क्वचित पाऊलं उचललं जात आहे. त्यासाठी वधुवरसूचक मंडळांप्रमाणे ‘लिव्ह इन’ सूचक मंडळं असावीत आणि त्यासाठी वर्तमानपत्रानेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नाडगौडा यांनी व्यक्त केली.\nजोडीदाराची साथ सुटल्यावर काहींना पोकळी जाणवते तर काहीजण आठवणी जागत्या ठेवून समृद्ध आयुष्य कसे जगतात याचं चित्रण ‘कांचनसंध्या’ या लेखात केलं होतं. तो लेख वाचून एकानं कळवलं की जोडीदाराच्या मृत्यूनंतर दोघांपैकी एकाला एकटं राहावं लागणार या वस्तुस्थितीचा स्वीकार आणि सवय व्हावी म्हणून साठी उलटल्यावर पतीपत्नीनं दोन र्वष वेगवेगळ्या गावी राहण्याचा प्रयोग केला. एकमेकांशिवाय जगताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याची ती जणू रंगीत तालीम होती. दोन वर्षांनंतर त्यांनी परत एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा एकमेकांच्या सवयी आणि गुणदोष याकडे पाहायची त्यांची दृष्टी अधिक सकारात्मक आणि सहिष्णू झाल्याचं त्यांना जाणवलं. साठी ओलांडलेली आजची पिढी किती जिद्दी आणि प्रयोगशील आहे याचं हे उदाहरण.\nया लेखमालेद्वारे सहजीवनात फुलणारा वसंत तर कधी होणारी पानगळ टिपताना माणसामाणसांतील नातेसंबंध आणि माणसाचे स्वभावविभाव याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला; तो त्यांविषयी माझ्या मनात असलेल्या विलक्षण कुतूहलामुळे. अनेक पत्रलेखकांकडून तुम्ही सायकियाट्रिस्ट आहात की सायकॉलॉजिस्ट असं विचारलं की यासंबंधी आपण अनेक अंगांनी विचार करू शकतो हा विश्वास दुणावत गेला. थोडासा आत्मप्रौढीचा धोका पत्करून सांगू इच्छिते की ‘नवऱ्याचे सासूसासरे’ हा लेख वाचून अशी विचारणा करणाऱ्यांमध्ये नाशिकचे न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर होते. याशिवाय मला प्रतिसाद देणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती म्हणजे फ्रान्सिस दिब्रिटो, अशोक नायगावकर,\nडॉ. रवीन थत्ते, डॉ. अनिल मोकाशी, अवधूत गुप्ते, शेखर ढवळीकर, डॉ. शशी वैद्य. याशिवाय प्रसाद भावे, शिरीष देशपांडे, ऊर्मिला गानू, निवेदिता जोगळेकर, भाग्यश्री देसाई यांनी जवळजवळ प्रत्येक लेखावर सजग प्रतिक्रिया नोंदवून मला त्या विषयातील बारकावे जाणवून दिले. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात’ या प्रश्नाचा मागोवा घेता आला. काहींना उत्तरं मिळाली. काही अनुत्तरित राहिले. परंतु उत्तरं मिळाली नसली तरी उत्तराच्या दिशेनं विचारमंथन मात्र सुरू झालं.\nया संदर्भात डॉ. उज्ज्वला दळवी यांचा अनुभव सांगून सर्वाचा निरोप घेते. त्या लिहितात, ‘आमच्या वैद्यकीय क्षेत्रात वर्गातल्या वर्गात लग्न झालेल्या काही जोडप्यांमध्ये आत्ताआत्तापर्यंत तीव्र व्यावसायिक चुरस होती. क्वचित मत्सरदेखील. व्यावसायिक उन्हं कलायला लागली आणि एकमेकांची किंमत कळायला सुरुवात झाली.’आता वाटतं, ‘ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया सुखविती हृदया’ हाच अनुभव सर्वाना यावा यासाठी शुभेच्छा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/arjun-sachin-holds-record-of-debut-zero/", "date_download": "2019-03-26T08:48:48Z", "digest": "sha1:CNVJNRAKJ5573VH2WVHZZBVBT2WYZWCJ", "length": 13853, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "तेंडुलकर पिता-पुत्राचा शून्य योगायोग | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nतेंडुलकर पिता-पुत्राचा शून्य योगायोग\nसामना ऑनलाईन | मुंबई\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण��ऱया अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडील विश्वविक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नको त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता. योगायोग म्हणजे अर्जुननेही पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होत बापाच्या नको त्या विक्रमाची बरोबरी केली.\nसध्या श्रीलंका दौऱयावर असलेला अर्जुन तेंडुलकर ‘टीम इंडिया’च्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळतोय. या दौऱ्यातील चारदिवसीय दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड झालेली होती. अर्जुनने पहिल्याच सामन्यात आपला पहिला बळी मिळवला, पण त्या तुलनेची कामगिरी त्याला फलंदाजीत करता आली नाही. त्याला आपल्या पहिल्या डावात धावांचे खाते उघडता आले नाही. शाशिका दुलशान याच्या गोलंदाजीवर अर्जुन बाद झाला. ११ चेंडू खेळलेल्या अर्जुनला एकही धाव करता आली नाही. योगायोग म्हणजे पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात सचिनही शून्यावर बाद झाला होता, मात्र हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना नव्हता . त्याआधी सचिनने कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभुवीला का खेळवले ते शास्त्रींना विचारा – बीसीसीआय\nपुढीलमोदी सरकारची आज अग्निपरीक्षा, शिवसेना काय करणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थान���्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shree-sai-gatha-part-26/", "date_download": "2019-03-26T08:14:30Z", "digest": "sha1:Q6A5TON7YEFJYTS52SKJLUZC3WEJKKWQ", "length": 19205, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "।। श्री साईगाथा ।। भाग २६ वा – गुरु साक्षात परब्रह्म | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय ���रून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n भाग २६ वा – गुरु साक्षात परब्रह्म\nराधाबाईला उपदेश करण्याच्या निमित्ताने साईबाबांनी अवघ्या जगालाच उपदेशामृत पाजले आहे. उपदेश आणि अनुग्रह यावर भाष्य करताना साईंनी आपल्या गुरूंशी केलेल्या एका संवादाचे हे रूपक श्रीसाईसच्चरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात आले आहे.\nसाई म्हणतात की, ‘मीदेखील माझ्या गुरूच्या सान्निध्यात असतेवेळी त्यांनी कानमंत्र द्यावा असा आग्रह करीत असे, मात्र गुरूंनी त्यास प्रतिसाद दिला नाही उलट त्यांनी एकदा माझ्याकडे दोन पैसे द्यावे अशी मागणी केली. हे दोन पैसे म्हणजे ‘श्रद्धा आणि सबुरी’ रूपी दोन नाणी. गुरूंना अभिप्रेत असलेली ही दोन नाणी मी लागलीच त्यांना अर्पण केली. त्यामुळे गुरु मजवर प्रसन्न झाले.’\nबाबा म्हणतात, ‘धैर्य म्हणजे सबुरी. सबुरी नेहमीच भीती दूर करते, संकट अन् लाचारी दूर घालवते. ज्याच्याकडे सबुरी आहे त्याच्या वाटय़ाला यश येते. श्रद्धा व सबुरी या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. सबुरी नसेल तर माणसाचं आयुष्य व्यर्थ आहे. ‘शिष्य’ स्वकर्तृत्वावर पुढे यावा अशी गुरूची धारणा असते. मी बारा वर्षे गुरूच्या सोबत राहिलो. गुरूने माझ्यावर पोटच्या पोराइतके प्रेम केले. मी रात्रंदिवस गुरूंचे मुख पाहात राहायचो. तहानभुकेचा मला कधी त्रास झाला नाही. कारण गुरू हेच माझे अनुसंधान होते. माझा गुरु मला नेहमी सांगत असे, ‘तू फक्त माझ्याकडे लक्ष दे म्हणजे तुला परमार्थाचे ज्ञान प्राप्त होईल. तू माझ्याकडे सतत पाहात राहा मग मीही सातत्याने तुझ्याकडे लक्ष पुरवीन.’तू मजकडे अनन्य पाही पाहीन तुजकडे तैसाच मीही पाहीन तुजकडे तैसाच मीही’ गुरूंना जाणण्यासाठी सहा शास्त्रs आणि अठरा पुराणांचा उपयोग नाही. फक्त गुरूविषयी श्रद्धा हवी, त्यांच्यावर विश्वास हवा. गुरु हाच कर्ता आहे, हर्ता आहे. गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे जो कुणी जाणतो आणि मान्य करतो तो त्रैलोक्यात धन्य समजावा.’\nसाईंची प्रेमळ वाणी आणि शीतल, मधुर शब्दाने राधाबाईंच्या मनाची घालमेल व जिवाची तगमग शांत झाली. गुरूंवरील ‘श्रद्धा’ हाच साईंचा उपदेश आहे असे मानून राधाबाई सुखावली आणि गुरुचरणी लीन झाली. गुरूंनी साईंकडे मागितलेल्या दोन पैशावरून सहजप���े साईंच्या अवतारकार्यातील आणखी एक प्रसंग आठवला. गुरुतत्त्वाचा गूढ संदर्भ म्हणून या प्रसंगाकडे पाहण्यास हरकत नाही.\nमुंबईच्या हरिश्चंद्र पितळे यांच्या मुलाला फेफरे येण्याच्या व्याधीने त्रासले होते. अनेक औषधोपचार तसेच लौकिक व अलौकिक प्रयत्न झाले तरी मुलाची व्याधी काही दूर होईना. अखेरीस कुणा साईभक्ताच्या सल्ल्यानुसार पितळे दांपत्य मुलासह शिर्डीस आले. उभयतांनी व्याधिग्रस्त मुलास साईचरणांवर घातले तोच ते बालक तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडले. त्याच्या सर्वांगास घाम सुटला, शरीर थंड पडू लागले आणि त्याची जिवंत राहण्याची आशा खुंटली. पितळे दांपत्य हवालदिल झाले तेव्हा बाबांनी त्यांना सावरले अन् सांगितले, ‘काळजी करू नका. घटकाभराने त्याच्या शरीरास धुगधुगी येईल. बरा होईल तो.’ साक्षात जगच्चालकाचे शब्द, मग ते खोटे कसे ठरणार मुलगा ठणठणीत झाला. पुढे काही दिवस शिर्डीस राहून मुलाची व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याने आनंदी झालेले पितळे दांपत्य माघारी निघाले. उभयता साईदर्शनार्थ आले असता बाबांनी खिशातून तीन रुपये काढले, पितळेंच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ‘बापू मुलगा ठणठणीत झाला. पुढे काही दिवस शिर्डीस राहून मुलाची व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याने आनंदी झालेले पितळे दांपत्य माघारी निघाले. उभयता साईदर्शनार्थ आले असता बाबांनी खिशातून तीन रुपये काढले, पितळेंच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ‘बापू मी पूर्वी तुला दोन रुपये दिले होते, त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा करीत राहा. तुझे कल्याण होईल.’\nहरिश्चंद्र पितळे आनंदाने घरी परतले खरे, मात्र त्यांना बाबांच्या तीन रुपयांबद्दलच्या त्या बोलण्याचा संदर्भ काही केल्या लागेना. जेव्हा ही गोष्ट पितळेंनी त्यांच्या मातोश्रींस सांगितली तेव्हा ती माऊली म्हणाली, ‘बाबा म्हणाले ते अगदी खरे आहे तू तुझ्या मुलाला जसे शिर्डीस नेलेस तसेच तुझ्या वडिलांनी तू लहान असताना तुला अक्कलकोटास नेले होते. तेव्हा अक्कलकोटकर श्रीस्वामीसमर्थांनी प्रसाद म्हणून त्यांच्या हातावर दोन रुपये ठेवले होते. साईंचे बोलणे त्या संदर्भाला अनुसरून होते हे लक्षात ठेव.’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमालेगावात भाजपाचा नवा अवतार, मतांसाठी गोमांसाच्या प्रेमात\nपुढीलराष्ट्रीय नेमबाजावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पतीकडून दबाव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमाझा आवडता बाप्पा : माझे बाबा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:25:27Z", "digest": "sha1:56EYELKQQIGCVHXBTWGDMWUK6JBBPY24", "length": 6484, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थाळनेर किल्लाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nथाळनेर किल्लाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख थाळनेर किल्ला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपन्हाळा ‎ (← दुवे | संपादन)\nनळदुर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगड ‎ (← दुवे | संपादन)\nसिंहगड ‎ (← दुवे | संपादन)\nमुरुड जंजिरा ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनेरी ‎ (← दुवे | संपादन)\nविशाळगड ‎ (← दुवे | संपादन)\nसज्जनगड ‎ (← दुवे | संपादन)\nभुदरगड ‎ (← दुवे | संपादन)\nरायगड (किल्ला) ‎ (← दुवे | संपादन)\nराजगड ‎ (← दुवे | संपादन)\nसिंधुदुर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेरी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nनरनाळा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nतोरणा ‎ (← दुवे | संपादन)\nचावंड ‎ (← दुवे | संपादन)\nहडसर ‎ (← दुवे | संपादन)\nजीवधन ‎ (← दुवे | संपादन)\nकोरीगड - कोराईगड ‎ (← दुवे | संपादन)\nरोहिडा ‎ (← दुवे | संपादन)\nलोहगड ‎ (← दुवे | संपादन)\nविसापूर ‎ (← दुवे | संपादन)\nराजमाची ‎ (← दुवे | संपादन)\nतिकोना ‎ (← दुवे | संपादन)\nतुंग ‎ (← दुवे | संपादन)\nमल्हारगड ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्ग - ढाकोबा ‎ (← दुवे | संपादन)\nरायरेश्वर ‎ (← दुवे | संपादन)\nलिंगाणा ‎ (← दुवे | संपादन)\nसुधागड ‎ (← दुवे | संपादन)\nसरसगड ‎ (← दुवे | संपादन)\nप्रबळगड - मुरंजन ‎ (← दुवे | संपादन)\nइरशाळगड ‎ (← दुवे | संपादन)\nकर्नाळा ‎ (← दुवे | संपादन)\nमाणिकगड ‎ (← दुवे | संपादन)\nअवचितगड ‎ (← दुवे | संपादन)\nतळगड ‎ (← दुवे | संपादन)\nबहिरी - गडदचा बहिरी ‎ (← दुवे | संपादन)\nपेब ‎ (← दुवे | संपादन)\nपेठ किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nचांभारगड ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्डूगड - विश्रामगड ‎ (← दुवे | संपादन)\nखांदेरी किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nकल्याणगड ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंक्यतारा ‎ (← दुवे | संपादन)\nकोर्लई ‎ (← दुवे | संपादन)\nचंदन - वंदन ‎ (← दुवे | संपादन)\nवासोटा ‎ (← दुवे | संपादन)\nभैरवगड ‎ (← दुवे | संपादन)\nपांडवगड ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/water-scarcity-in-bangalore-1639797/", "date_download": "2019-03-26T08:50:24Z", "digest": "sha1:DLMZVYTG5I2RPYGVFMR3JXWUC5ODP2UV", "length": 17573, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water scarcity in Bangalore | बंगळूरुवर जलसंकट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबंगळूरुवर ही अवस्था कोसळण्याचे कारण काय\nजगातील ११ शहरांची एक यादी बीबीसीने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली. ही यादी होती अशा शहरांची, जेथे लवकरच पाण्याचा ठणठणाट होणार आहे. तेथील पेयजलाचा पुरवठा आटणार आहे. या यादीत पहिल्या स्थानावर होते ब्राझीलमधील साओ पावलो हे शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर होते बंगळूरु. बीजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबुल, मेक्सिको सिटी, लंडन, टोक्यो आणि मायामी ही अन्य शहरे. त्यांचेही ‘केपटाऊन’ होण्याची शक्यता असल्याचे हा अहवाल सांगत होता. दक्षिण आफ्रिकेतले केपटाऊन हे शहर आधुनिक जगातील पहिले ‘कोरडे’ शहर ठरण्याचे भय निर्माण झाले आहे. या यादीत आज तरी एकाच भारतीय शहराचा समावेश आहे.\nबंगळूरुवर ही अवस्था कोसळण्याचे कारण काय\nबीबीसीच्या या अहवालानुसार या शहरातील निम्म्याहून अधिक पाणी वाया जात आहे ते जुन्या-पुराण्या वाहिन्या आणि नळांमुळे. या शहराला तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु त्यातील ८५ टक्के तलावांतील पाणी हे केवळ शेतीसिंचन आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते. पण पिण्यासाठी किंवा न्हाण्यासाठी म्हणून या एकाही तलावातील पाणी वापरण्यायोग्य नाही. हे अर्थातच बंगळूरुच्या पाणीपुरवठा विभागाला नामंजूर आहे. त्यांचे म्हणणे हा अहवाल उगाच भय निर्माण करणारा आहे. तो ज्या माहितीवरून तयार करण्यात आला आहे, ती सगळी जुनी आहे, वस्तुस्थितीशी तिचा संबंध नाही. तेव्हा प्रश्न असा पडतो, की मग बंगळूरुमधील जलसमस्या खरोखरच किती गंभीर आहे. आपली अनेक शहरे बंगळूरुच्या वाटेने निघालेली असल्याने, ते समजून घेणे आवश्यक आहे.\nविविध स्रोतांतून म्हणजे दोनशेहून अधिक तलाव, विहिरी, अरकावती नदीच्या खोऱ्यातील जलसाठे यांद्वारे बंगळूरुला पाणीपुरवठा होत असे. पण तो कोणे एके काळी असेच म्हणावे लागेल. कारण आता ते स्रोत कोरडे पडत चालले आहेत. कारण बेसुमार वाढलेले बांधकाम. त्यावर कोणाचे नियंत्रणच नाही. त्यामुळे बंगळूरुला कावेरीच्या किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याखेरीज अन्य पर्यायच नाही. आज बंगळूरुची तहान भागवत आहे ती शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेली ही नदी.\nसाधारणत: शहरातील एका व्यक्तीला रोज १५० लिटर पाणी लागते. आजमितीला बंगळूरुकरांना मिळते फक्त ६५ लिटर. म्हणजे जवळजवळ निम्मे. १५० लिटरच्या हिशेबाने बंगळूरुची गरज आहे प्रतिवर्षी सुमारे २४ टीएमसी. २०२५ पर्यंत ती वाढून ३० टीएमसी फूटवर जाण्याची शक्यता आहे. बंगळूरुपुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे यातून दिसते.\nशहरावरील या पाणीटंचाईला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यातील एक म्हणजे भूगर्भ��तील पाण्याचा बेसुमार उपसा. शहराच्या मुख्य भागांमध्ये एवढय़ा विंधणविहिरी खणण्यात आल्या की त्यांनी आतील सारे पाणी ओरपून काढले. शहरात आणि शहराबाहेर पूर्वी २७२ तलाव होते. गेल्या चार दशकांत उरले आहेत फक्त ७० तलाव. बाकीचे कुठे गेले तर त्यातील काही तलावांवर सरकारनेच अतिक्रमण करून बस स्थानके बांधली, क्रीडांगणे तयार केली. गृहनिर्माण प्रकल्पासाठी त्या जागा दिल्या. त्याचा फायदा झाला बांधकाम व्यावसायिकांना. पुढे या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या कचऱ्याने आणि सांडपाण्याने त्या तलावांचा गळा घोटला. दुसरीकडे शहरातील भूगर्भातील पाण्याचा दर्जाही खराब झाला.\nयावर बंगळूरु कशी मात करणार आहे\nशहराचा पाणीपुरवठा विभाग म्हणतो, पुढच्या काही दशकांत आम्ही सध्याच्या जलसाठय़ाचा व्यवस्थित वापर करू. पर्जन्य जलाची ‘लागवड’ करू आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करू. शिवाय बंगळूरुवर पावसाची तशीही कृपा असते. गेल्या १०० वर्षांची तेथील पावसाची आकडेवारी पाहिली, तर या शहरात ५७हून अधिक दिवस सरासरी ९२९ मिमी पाऊस पडतो. तेव्हा पर्जन्य जल संवर्धनासाठी ही चांगलीच परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कावेरीचे पाणीही आहेच. यातून पेयजलाची समस्या कमी होऊ शकते. परंतु हे उपाय आधीच सुचले असते तर बंगळूरुला ते आधी सुचले नाहीत, हे दिसतेच आहे, पण बाकीच्या शहरांना तर त्यापासून धडा घेता येईल.\n(स्रोत – ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या २६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘इज बंगलुरू अबाऊट टू रन ड्राय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार द���वसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Shivgad-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-03-26T07:52:15Z", "digest": "sha1:FB3F7CNZS7JIMG234CLTLF6XRPOYQYCG", "length": 11977, "nlines": 34, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Shivgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nशिवगड (Shivgad) किल्ल्याची ऊंची : 2400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दाजीपूर,फोंडा\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम\nकोल्हापूर व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचीत असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती.\nराधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैवध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत. खरेतर थोडासा चढ व आटोपशीर आकार असलेला किल्ला दाजीपूरच्या भेटीत आरामात पहाता येण्यासारखा आहे.\nशिवगड पाहाण्यासाठी दाजीपूर अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून माणशी रुपये २०/ भरुन प्रवेश घ्यावा लागतो. अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. या वाटेने अर्धातास चालल्यावर आपण श���वगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे. पठारावरुन खाली उतरुन मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात.\nशिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बूरुज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानीक लोक तीला ‘उगवाई देवी’ म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजा खालून कोकणातील गडगे सखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते. या शिवाय गडावर वाड्याचे काही अवशेष आहेत. गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो. गड उतरुन परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे. धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरुन आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला ‘झांजेचे पाणी’ म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात आपण मंदिरापाशी पोहोचतो. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पूढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते. येथून अर्ध्यातासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी जाता येते. याशिवाय दाजीपूर अगयारण्याची भटकंती सुध्दा करता येते. अभयारण्यात भटकंतीसाठी २१ किमी चा कच्चा रस्ता आहे. गाईड सोबत घेऊन जंगल पाहाणे सोईचे आहे.\n१) कोल्हापूरहून दाजीपूर अभयारण्याचे प्रवेशद्वार ८० किमी वर आहे. कोल्हापूरहून मालवण, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले येथे जाणार्‍या एसटी बसने २:३० तासात दाजीपूरला पोहोचता येते. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी माणसी २०/- रुपये भरुन प्रवेश घेता येतो. प्रवेशद्वारापासून ३ किमी वर उगवाईचे पठार आहे, तेथपर्यंत कच्च्या रस्त्याने खाजगी वहानाने किंवा चालत जाता येते.\n२) शिवगडाच्या पायथ्याशी गडगेसखल गाव आहे. कोकणातील फोंडा घाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव; फोंड्यापासून ६ किमी वर आहे. या गावातून दोन तासात दक्षिण बुरुजाच्या खालून शिवगडावर प्रवेश करता येतो.\nगडावर रहाण्याची सोय नाही, पण दाजीपूर अभयारण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहाण्याची सोय आहे.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही, पण दाजीपूर गावात होऊ शकेल.\nदाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर बंद असते. अभयारण्यात गाईड घेऊन गेल्यास किल्ला व अभयारण्य एका दिवसात व्यवस्थित पाहता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुंगी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/shows/", "date_download": "2019-03-26T08:21:26Z", "digest": "sha1:POEMG36M5WGB4GNOAV6IWCWPKHSBJEXJ", "length": 4562, "nlines": 72, "source_domain": "yashwantho.com", "title": "कार्यक्रम Archives - Yashwantho", "raw_content": "\nआकाशवाणी – पुन्हा एकदा झाली\nआयुष्यात वेळोवेळी घेतलेले वेडेवाकडे turns जे मला काही वेळानंतर सरळ रस्त्यासारखे वाटू लागले, जे तेव्हाच्या त�...\nकारण आकाशवाणी एकदाच होते\nआकाशवाणी एकदाच होते, म्हणून मी ती रेकॉर्ड केली 🙂 . Exact एक वर्ष आधी १४ ऑक्टोबर २०१६ ला आकाशवाणी...\nलोकं १४ फेब्रुवारीला ‘वेलेंटाईन डे’ करतात. आणि मी तो करतो २१ जूनला, म्हणजेच ‘वर्ल्ड म्युझिक डे’ दिवशी. आणि �...\nगेल्या काही महिन्यात बऱ्याच जागी परफोर्म केलं पण हा अनुभव ‘worth writing’ वाटला म्हणून लिहितोय. ‘Live gig’ म्हणजे ‘लाइ�...\nगिटार जेव्हा पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा विचार सुद्धा केला नव्हता कि माझ्या आयुष्यातला पहिला व्यावसा�...\nFinally ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रह प्रकाशित झ��ला, त्याबद्धल ५-६ बातमीपत्रात आर्टिकल सुद्धा आलं. मि�...\nलोकांचा कवी – लोकांपुढे\nपाहिजे त्याला हवीतशी कविता करून देतो म्हणून मला DNA वृत्तपत्रानेने त्यांच्या एका लेखात ‘लोकांचा कवी’ असं स...\nन्यू लॉ कॉलेज मधली – ‘गुलाबी आंखे’\nमाझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गिटार performance केला तो आमच्या ‘न्यू लॉ कॉलेज’ च्या Annual Day ला. ‘गुलाबी आंखे’.. हो...\nमाझं चॉकलेट आणि येथे कविता लिहून मिळतील\nआमच्या कॉलेजचा ‘चॉकलेट डे’ उद्यावर आला होता, संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी आम्ही सगळे कॉलेजमध्येच उद्याची...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/20/Article-on-INDvsAUS-test-match.html", "date_download": "2019-03-26T07:52:42Z", "digest": "sha1:LDO3LQBPOOX6PKXROKAHA2O5Y4Y3MMH3", "length": 10837, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " अपमानाची पोळी, सर्वांग जाळी अपमानाची पोळी, सर्वांग जाळी", "raw_content": "\nअपमानाची पोळी, सर्वांग जाळी\nपहिल्या सामन्यात अगदी काठावर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या कसोटी सामन्यात पार भुईसपाटच झाला आणि चार सामन्यांच्या या मालिकेत आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी झाली. पण, या सामन्याच्या पलीकडे ही मालिका गाजली ती कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे. मात्र, मैदानावरील पंच ख्रिस गॅफानी यांनी दोघांनाही तंबी देत हा वाद थांबवला. याआधीही विराटच्या मैदानातील आक्रमक वागण्यावरून टीका होत असताना आता, पुन्हा एकदा या पराभवाने टीकाकारांचं लक्ष विराटकडे वळलं आहे. याचं कारणही तसंच. ‘स्लेझिंग’ हा प्रकार क्रिकेटमध्ये नवीन नाही, त्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाद तर सर्वज्ञात आहे. २०१२ सालीसुद्धा विराट सिडनी येथील सामन्यात आपल्या आक्रमकतेमुळे वादात सापडला होता. त्यामुळे विराटच्या या अशा मैदानावरील आक्रमकतेमुळे याचा परिणाम संपूर्ण संघावर तर होत नाही ना, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला पडणं साहजिक आहे. त्यातूनच माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी विराटचे पिळलेले कानही त्याबाबतीत योग्यच वाटतात. त्यांच्या मते, विराट एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजी शैलीचे सगळेच चाहते आहेत. मात्र, धावा काढताना आपल्यामध्ये आक्रमकता असावीच लागते, अशातला भाग नाही. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांनी हे दाखवून दिलं आहे.\nखरंतर आज जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली, हा फलंदाजांमध्ये ’दादा’ असला तरी, मैदानावरील संयमाच्या बाबतीत तो नेहमीच मार खातो. म्हणजे, शाळेत प्रत्येक वर्गात एक असं पोर असतं, जे अभ्यासात भयंकर हुशार, पण तेवढंच मस्तीखोर, त्यामुळे त्याच्या मस्तीकडे कधीतरी दुर्लक्ष केलं जातं, पण हे नेहमीच घडेल याची शक्यता कमीच. विराटचंही असंच काहीसं झालंय,. विराट कोहली जर उत्तम फलंदाज आणि कर्णधार नसता तर त्याचं वागणं हे मैदानात भांडणाचं कारण ठरलं असतं, यात शंका नाही. त्याची ही आक्रमकता फलंदाजाच्या रूपात तर दिसलीच, पण प्रत्येक विकेटनंतर त्याचा उत्साह कधीकधी अति वाटतो. त्यामुळे २०१२ नंतर काही काळ मैदानावर शांत झालेला कोहली आणि फलंदाज म्हणून आक्रमक झालेला कोहली परत पाहायला मिळावा अशी अपेक्षा...\nदुसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर तब्बल १४६ धावांनी विजय मिळवला, म्हणजे भारताने प्रयत्न केले नाही, अशातला भाग नाही, पण नेहमीप्रमाणे काही निर्णयांमुळे गोलंदाजांची मेहनत अक्कलखाती जमा झाली. दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारत जेव्हा ४ वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र मोहम्मद शमीच्या गोलंदाजीनंतर या निर्णयाचं समर्थनही करावंसं वाटलं. पण शेवटच्या दिवसातील तासाभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना अगदी अलगद आपल्या खिशात घातला. सामन्यात ८ बळी टिपणार्‍या फिरकीपटू नेथन लॉयनला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले आणि या सामन्यात भारताचा एकही फिरकीपटू नव्हता. यामुळे संघ निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पर्थचे मैदान हे फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोघांसाठी उत्तम आहे. मात्र, अश्विनच्या दुखापतीमुळे तो आधीच सामन्याच्या बाहेर गेला. मात्र, भारताकडे अश्विनची बदली नसली तरी, रवींद्र जडेजाला खेळवण्यास हरकत नव्हती. तर, भारत ११ क्रमांकाचे ४ फलंदाज घेऊन खेळला.\nज्या फलंदाजांना ८, ९, १० आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. त्यामुळे या संघ निवडप्रक्रियेवर विरेंद्र सेहवागसह अनेक समीक्षकांनी टीका केली. नेहमीप्रमाणे भारताच्या दोन्ही डावांची सुरुवातीची कामगिरी निराशाजनक होती. सलामीवीरांकडून काहीच अपेक्षा नसल्यासारखी परिस्थिती सध्या झाली आहे. पृथ्वी शॉच्या दुखापतीचे परिणाम हे भारताच्या रन रेटवर होत आहेत. त्यामुळेच दुसर्‍या डावात भारताचा पूर्ण डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. या पराभवातून भारताला शिकण्यासारखे बरेच काही असले तरी, ऑस्ट्रेलियन संघाचा वाढलेला आत्मविश्वास आणि फिरकीपटू लॉयन यांचा सामना करण्यास भारताला सज्ज व्हावे लागणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणारा तिसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल. त्यातच पराभवाच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय संघाचे मुख्य दुखणे असलेले दुखापत झालेले खेळाडू पुन्हा ‘कमबॅक’ करतील का, हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे सध्या अश्विन, पृथ्वी शॉ यांनी मैदानावर उतरणे भारतासाठी जमेची बाजू असेल. हा सामना अक्कलखाती जमा केल्यानंतर आता, संघनिवडीवर सर्वांचं लक्ष असेल...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4832572194777937781&title=Sindhi%20Samaja%20Vadhu-Var%20Melava%20On%20Sunday%20at%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:08:14Z", "digest": "sha1:IXLMQKNIKWMF5QHBMI6FPIX3VA76Q3OD", "length": 8342, "nlines": 138, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सिंधी समाज वधू-वर मेळाव्याचे रविवारी आयोजन", "raw_content": "\nसिंधी समाज वधू-वर मेळाव्याचे रविवारी आयोजन\nपुणे : ‘सिंधू सेवा दल आणि भारतीय सिंधू सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी समाजातील विवाहेच्छूकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत कॅम्प परिसरातील अल्पबचत भवन येथे हा वधू-वर मेळावा होणार आहे,’ अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी व भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष ज्ञान पंजाबी यांनी दिली. सचिन तलरेजा, विजय दासवानी, सुरेश जेठवानी, परमानंद भटिजा, पुरुषोत्तम परयानी, रेश्मा खियानी आदी उपस्थित होते.\n‘एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा हा सिंधी समाजाचा पाचवा वधू-वर मेळावा असून, त्यासाठी देशभरातून सिंधी समाजातील विवाहेच्छूकांचा या प्रतिसाद मिळतो. समाजातील इच्छूक तरुण-तरुणींना एकमेकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, परस्पर परिचय वाढावा व विवाहाच्या निर्णयप्रक्रियेला गती मिळावी, या उद्देशाने हा मेळाव��� आयोजिला जातो. या मेळाव्यासाठी इच्छूकांनी १० मार्च २०१९ पर्यंत बायोडेटा, फोटो व कुंडली देणे आवश्यक आहे. या मेळाव्याच्या नावनोंदणीसाठी सिंधू सेवा दल (०२०-२६३३३१५९), भारतीय सिंधू सभा (०२०-२६१४०४६६) येथे संपर्क साधावा,’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nसिंधी समाजाचा वधू-वर मेळावा\nस्थळ : अल्पबचत भवन, कॅम्प, पुणे.\nदिवस व वेळ : रविवार, १७ मार्च २०१९, सकाळी ९.३० ते ४.३०\nनावनोंदणीसाठी : सिंधू सेवा दल : (०२०) २६३३३१५९ ,\nभारतीय सिंधू सभा (०२०) २६१४०४६६\n‘कॅपिटल’ क्रांतिकारी बॉम्बस्फोट घटनेचा अमृतमहोत्सव सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन चेटीचंड महोत्सवानिमित्त रथयात्रा ‘चेटीचंड’ महोत्सवातून सिंधी संस्कृतीचे दर्शन रविवारी, मंगळवारी ध्यान-योगवर्ग\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/2-arrested-in-ganesh-bhutkar-murder-case/", "date_download": "2019-03-26T08:39:56Z", "digest": "sha1:XF7N73DPF2DUDFHVTX3IEGE6EEJ6O3AA", "length": 6061, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेश भुतकर खून प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातून 2 आरोपींना अटक", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nगणेश भुतकर खून प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातून 2 आरोपींना अटक\nअहमदनगर : 21 डिसेंबर रोजी सायंकाळी जमिनीच्या वादातून गणेश भुतकर याचा शनिशिंगणापूर मध्ये खून केल्याच्या प्रकरणातील 2 फरार आरोपींना पोलीसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मध्ये अटक केली आहे.दरम्यान या प्रकरणातील 2 प्रमुख आरोपी म���त्र अद्यापही फरारच आहेत.लखन उर्फ लाखन नामदेव ढगे(वय 30) व भाऊसाहेब उर्फ दादासाहेब रायभान ढमाले(वय 28)अशी पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.\n21 डिसेंबरच्या सायंकाळी अविनाश बानकर व गणेश सोनवणे यांनी आपल्या साथीदारां सहीत गणेश भुतकर जोरदार हल्ला करून त्याची हत्या केली होती.शनिशिंगणापूर मधील गजबजलेल्या वाहन तळाजवळ खुनाची ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणी 7 जणांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी यापूर्वी पंकज बानकर,मयुर हरकळ,अर्जुन महाले या तीन आरोपींना दोन दिवसांमध्येच अटक केली होती.दरम्यान भुतकर खून प्रकरणातील आरोपी गंगापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबी चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गंगापूर येथे कारवाई करीत ढगे व ढमाले या 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत 5 जणांना गजाआड केले असून अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोन प्रमुख आरोपी मात्र अद्याप ही फरारच आहेत.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमालवणी महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही – सुभाष देशमुख\nयंदा 11 हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी; बजेटमध्ये वाढ करणार – दिलीप कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-raut-aggressive-on-belgaon/", "date_download": "2019-03-26T08:39:28Z", "digest": "sha1:CSP6RYA7IJYOPN5O4JCLHQGFXJFLS6RB", "length": 5181, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बेळगावचा विषय लोकशाहीने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nबेळगावचा विषय लोकशाहीने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत\nटीम महाराष्ट्र देशा: बेळगावचा प्रश्न लोकशाहीने सुटत नसेल तर ठोकशाहीने सोडवू, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेती��� खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते बेळगावमध्ये एका सभेत बोलत होते.\nसंजय राऊत म्हणाले, आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा. बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.\nराऊत पुढे म्हणाले, सध्या बेळगाव कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nकचरा प्रश्न औरंगाबाद: कचरा आता दुग्धनगरीत टाकणार\nभाजपमध्ये ये नौकरी देतो; गिरीश बापट यांची तरुणाला थेट स्टेजवरून ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:21:51Z", "digest": "sha1:JWUHT4WMAZVPTBB32HSOLAJR45Z4JMT3", "length": 4553, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑफ स्पिन - विकिपीडिया", "raw_content": "\nफुल टॉस / बीमर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१४ रोजी ००:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/traekking-on-hargad-fort-1172984/", "date_download": "2019-03-26T08:50:29Z", "digest": "sha1:F3GBJR3LOX3LOMSD666VWRHII35PJSFO", "length": 47793, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हरगड बोलतो तेव्हा.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nरतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते.\nइथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगरही मीच. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच.\n या चार शब्दांतच नाशिक जिल्ह्यच्या या भूभागाचा इतिहास डोळ्यांसमोरून तरळून जातो. काही शब्दांत एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचे वर्तमानही खुणावते. इथले डोंगर जेवढे उंच, तेवढाच या मातीचा इतिहासही गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला, तुमच्या माहितीतला, कुणी तुम्हाला सांगितलेला, तुम्ही ऐकलेला, त्याहीपेक्षा जास्त मी अनुभवलेला. खरे तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहीतही नसणार. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे झेललेला आणि इथल्या मोठमोठय़ा राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगर मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचेय, हा अबोलपणा सोडायचाय. कोणी ऐकेल का इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगर मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचेय, हा अबोलपणा सोडायचाय. कोणी ऐकेल का त्यासाठी तुम्हाला वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या जवळ यावे लागेल. चला येताय ना मग त्यासाठी तुम्हाला वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या जवळ यावे लागेल. चला येताय ना मग माझ्याकडे येण्याचा रस्ताही तसा आडवळणाचा. नाशिकच्या वायव्येस साक्री-नंदुरबारकडे जाणाऱ्या गाडीरस्त्यावर ताहराबाद शहर वसलेले आहे. हे शहर पण आताचे नव्हे, सतराव्या शतकात मुघल सरदार मुहम्मद ताहिर याने वसवलेले. ताहिर हा, माझा धाकटा भाऊ मुघलांच्या ताब्यात असतानाचा पहिला किल्लेदार. मुहम्मद ताहिर आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या सरदाराने बागलाणवर हल्ला चढवला तेव्हा राजा बहिर्जी याचे राज्य होते. युद्धात आपला पराभव होणार हे दिसत असताना त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि साडेतीनशे वर्षे हिंदुराष्ट्र म्हणून उदयास आलेले ऐश्वर्यसंपन्न बागलाण अखेर मुघलांच्या ताब्यात गेले. इथे इतिहास भरपूर आहे, काळ-वेळ-जागा जमून आली की सांगेनच. तूर्तास ताहराबादवरून गाडी डावीकडे वळली की चार कोसांवर मुल्हेरवाडी हे एक ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व असलेले शहर वसलेले आहे. या रस्त्यावरूनच उजवीकडे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगी अन् न्हावी-रतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते. मोरागडाचा कातळकडा लक्ष वेधून घेतो. पण तोपर्यंत मी दृष्टिक्षेपात येत नाही. त्यासाठी मुल्हेरवाडीच गाठावी लागते.\n वर्तमानात गावाच्या चौकातली गजबज तुमचे स्वागत करते. सकाळी सकाळी दुकाने उघडण्याची घाई करणाऱ्या वाण्यांपासून ते उकळलेल्या तेलाच्या कढईत वडे सोडणाऱ्या हातगाडीवाल्यांपर्यंत, सगळे जण लगीनघाईत असतात. पण आतापेक्षाही जास्त गजबजलेली मुल्हेरवाडी मी अनुभवलेली आहे. थोडे पुढे आलात की दोन्ही बाजूंचे थोडेच उरलेले जुनाट वाडे तुमचे लक्ष वेधून घेतील. हे वाडे फार सुंदर. नक्षीकाम केलेले. दारे-खिडक्या बघून माझ्यासोबत तुम्हीही इतिहासात हरवून जाल. तेवढय़ात एखाद्या वाडय़ासमोर तुम्हाला एखादी मुलगी अंगणात झाडू मारताना दिसते तेव्हा इथे घडलेल्या भूतकाळातील आठवणींनी मीही गदगदून जातो. मुल्हेरवाडीची ही बाजारपेठ एके काळी ऐश्वर्यसंपन्न म्हणून इतिहासप्रसिद्ध होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. बाजारपेठेबरोबरच इथली टांकसाळही प्रसिद्ध होती. गुजरातच्या सुलतानाने मुल्हेर त्याच्या आधिपत्यात असताना महमुदी रुपये पाडले होते. तसेच मुल्हेरी तलवार मुठीसाठीही मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. हा झाला इतिहास, पण मुल्हेरवाडी ही काय काल-परवाची नव्हे. त्याहीआधी या वाडीचे अस्तित्व रत्नपूर म्हणून महाभारतात मिळते. महाभारतकालीन मयूरध्वज राजा इथे नांदत होता. त्याच्याच नावावरून रत्नपूरच्या या किल्ल्याला मयूरपूर असे नाव पडले आणि पुढे अपभ्रंश होत होत मुल्हेर हे नाव रूढ झाले. हाच माझा सर्वात धाकटा भाऊ. एके काळी बागलाणची शान असलेले रत्नपूर/ मुल्हेरवाडी, आता मात्र महाराष्ट्रातले कुठल्या तरी कोपऱ्यात वसलेले छोटेसे गाव म्हणून लोकांना माहीत आहे, तसेही आता इकडे फिरकणार कोण इथली मुल्हेरी मूठ राहिली नाही किंवा बाजारपेठही नाही. आता दृष्टीस पडतो तो इथला राब राब राबणारा शेतकरी. कामगार, आदिवासी वर्ग. जिभेवर बागलाणी, फार प्रेमळ लोक. असो, तूर्तास नव्याने बांधलेला डांबरी रस्ता आणि दुतर्फा घाणीचा सडा चुकवत तुम्ही चाला. पायथ्यापासून माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट तशी मळलेली नसल्याने वाडीतून वाटाडय़ा घेणे सोयीस्कर.\nगजबजलेली वाडी मागे टाकली की डाव्या बाजूला टेकडावर एक मंदिर लक्ष वेधून घेते आणि उजव्या बाजूला एक जुनाट बांधकाम. ही कुणा एका मुघल अधिकाऱ्याची कबर आहे. ही वास्तू बरीच मोठी आहे, कळसाला गोल घुमट आहे. अशा बऱ्याच खुणा इथला भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करतात, फक्त ऐकण्याची आपली तयारी असावी लागते. थोडे पुढे सरकलो की माझ्यासोबतच माझ्या भावंडांचे तुम्हाला दर्शन होईल. आमचे त्रिकुट, अगदी एका सरळ रेषेत. मी हरगड उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर कशी वाटली ही पहिली भेट कशी वाटली ही पहिली भेट हो. मला माहीत आहे, अगदी आडवाटेलाच आहे. पण तुम्ही जसे-जसे जवळ याल तसे कळत जाईल, जेवढी वाटली तेवढी वाट वाकडी नक्कीच नाही..’’\nडांबरी रस्ता संपला. पुढय़ात पावसाळी पाणी अडवून बांधलेला बंधारा, मला दोन वर्षांपूर्वीची बागलाण मोहीम आठवून गेला. तेव्हा करायचा राहिलेला हरगड आता स्वत:हून बोलू लागला होता. पहाटे नाशिकवरून निघालो तोच हरगडाने मनावरचा ताबा घेत कथन सुरू केलं. त्याची ही दुर्गव्यथा ऐकतच आमची पायगाडी, एका आंब्याच्या झाडाजवळ थबकली. हरगडाच्य�� कथेला एक स्वल्पविराम देऊन विश्रांती घ्यायचं ठरवलं. यथेच्छ पोटोबा उरकला. मुल्हेर-मोरागडाचा उभा ताशीव कडा आणि उजवीकडच्या हरगडाचा ओबडधोबड आकार एकदम आव्हान देऊन गेला. स्वच्छ निळ्या आकाशात त्रिकुट मात्र उठून दिसत होतं. नारायणरावही संथगतीने मैदानात उतरत होते. पाठीमागे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगीही साद घालत होते. तूर्तास लक्ष्य डोलबारी. उदरभरण आटोपून चढाईला लागलो. हरगड परत बोलू लागला.\n‘‘आंब्याच्या झाडापासून मजपर्यंत पोहोचायला तुम्ही एकतर मुल्हेरमाचीवर येऊ शकता किंवा मुल्हेर आणि माझ्यामधली जी खिंड दिसते, तिथपर्यंत सरळ उजवीकडील वाट धरू शकता. पण थोरला असलो तरीही माझे महत्त्व हे माझ्या धाकटय़ा भावामुळेच मुल्हेरमुळेच, त्यामुळे माचीवर आलात तर फार बरे. ही वाट तशी मळलेली, त्यामुळे चुकण्याचा संभव नाहीच. तसेच तुम्ही पुढे चालत राहिला की एकामागून एक अशा तीन दरवाजांचा संच तुमचं स्वागत करतो. पैकी पहिल्या दोन दरवाजांच्या कमानी पूर्णत: जमीनदोस्त झालेल्या आहेत, पडझड झालेले बुरूज आणि तट एवढेच काय ते शिल्लक. तिसरा दरवाजा मात्र चांगल्या स्थितीत आढळतो. थोडय़ाफार झाडोऱ्या वाटेतून साधारण पाऊण तासात तुम्ही मुल्हेरमाची गाठता. तिसऱ्या दरवाजाला लागूनच निघालेल्या तटबंदीने मुल्हेरमाची संरक्षित आहे, पण त्यावर आता झाडी वाढलेली आहे. पुढय़ात तुमची नजर खिळवून ठेवतो तो गणेश तलाव आणि काठावर वसलेलं गणेश मंदिर अन् त्याच्याहीमागे पहारेकऱ्यासारखा गगनाला भिडलेला मी. आता तलावातलं पाणी जरी खराब असलं तरी गतकाळातील इथला राबता तुम्हाला काय सांगू एकेकाळी इथल्या गणेश मंदिरात देवाधीपतींचा दिवसरात्र चाललेला जप अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. तेव्हा आतासारखी झाडी वाढलेली नव्हती. दृष्ट लागण्यासारखी संपन्न नगरी इथे नांदत होती. बागलाणचा राजा बहीरमशहा आणि त्याची राजधानी मुल्हेरवाडी. या माचीवर या पराक्रमी राजाचा भव्यदिव्य असा राजवाडा होता.\nमहासत्तेला साजेशी अशी ऐश्वर्यसंपन्न नगरी आणि त्यात उठून दिसणारा राजवाडा या माचीवर वसलेला होता. याच राजवाडय़ाचे अवशेष म्हणजे चौथरा आता शिल्लक आहे, बाकी इतिहासजमा. आता तुमच्या त्या वनविभागाने इथे वृक्षारोपण करून अधे-मधे विश्रांतीची सोय करून ठेवलीये. असो, काही क्षणातच तुम्ही सोमेश्वर मंदिरात पोहोचता. मंदिरात मयूरध्वजा���ासूनचा वंशावळ फलक लावलेला आहे. आजूबाजूला भरपूर झाडी असल्याने जागा फार प्रसन्न वाटते. आंब्याची, पिंपळाची मोठ-मोठी झाडे तुम्हाला इथे खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गतकाळात इथे शिवाची आराधना चालत असली तरी तूर्तास त्यात खंड पडलेला नाहीये. एका जटाधारी बाबाचं वास्तव्य असल्यामुळे पूजेचा दरवळ आणि स्वच्छतेचा वास इथे घुमत असतो. मंदिरामागे मुल्हेरचा बालेकिल्ला खुणावत असतो. उभ्या ताशीव कडय़ात कोरलेलं हनुमान शिल्प लक्ष वेधून घेतं. मोरागडाचा दगडात कोरलेला दरवाजाही साद घालत असतो.’’\nआम्ही पोहोचलो तेव्हा साधुबाबा मंदिरावरून माची न्याहाळीत बसले होते, पाठीवरच्या सॅक जड होत्या. हरगड आटोपून मुक्कामाला इथेच यायचं तर सॅक कशाला पाहिजे\n‘‘अहो बाबा, बॅगा ठेवू का इथे\n‘‘रख दो बेटा. बस अपना कीमती सामान साथ लेकर जाना, और अच्छेसे बांध के जाना. नही तो ये बंदर छोडेंगे नही कुछ.’’\n‘‘बाबा, आपके खोली मे रखे\n‘‘नही, नही बाहर रखना है तो रखो, नही तो साथ मे लेके जाओ. वहा, मुझे रहने के लिये जगह नही’’ जणू आम्ही बॅगा टाकून त्या खोलीवर कब्जाच करणार होतो. सुदैवाने मंदिरात एक प्लास्टिकचा रिकामा ड्रम मिळाला अन् त्यात आमच्या सॅक कोंबून पायगाडी एकदाची चालती झाली. मागच्या पानावरून पुढे हरगड पुन्हा बोलता झाला.\n‘‘चला, इथून निघालो की झाडीतली छोटी पायवाट तुम्हाला माझ्याकडे घेऊन येते. वाटेत मुल्हेरमाचीवरील हत्ती आणि मोती तलावातल्या मधुर पाण्याने तुमच्या पाणपिशव्या भरून घ्या, कारण माथ्यावर पोहोचेपर्यंतमध्ये पाणी नाही. पायवाटेने चालत आला की उत्तरेस कमालीच्या ढासळलेल्या अवस्थेत एक दरवाजा आहे, तो ओलांडला की तुमचा प्रवेश माझ्या हद्दीत झाला म्हणून समजायचे आणि चालत सुटायचे, थोडय़ाच वेळात खिंड दिसेल जी, वाडीतून खुणावत असते. येथून पलीकडे नरकोल आणि शेजारील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. नरकोल गावातून येणारी वाटही आपल्याला इथे भेटते. सपाटीला चालत गेलो की पुढय़ात एक भलामोठा वृक्ष आपली वाट पाहत असतो, त्याच्या सावलीत किंचित विसावून उजवीकडे चढाईला लागायचे. समोर दिसणारी नाळेसारखी वाट आपल्याला चढायची असते. किल्ल्यावर पोहोचायला ही एकच वाट नसून अजून दोन आहेत, माथा गाठला की सांगेनच. तूर्तास छोटय़ा-मोठय़ा दगडांच्या राशी पायाखाली तुडवणे हा एकच पर्याय. जसे-जसे पुढे जाल तसातसा मोरा-मुल्हेर आपलं रूपडं नजर करीत असतो. या वाटेत, माथ्यावर पोहोचेपर्यंत तीन दरवाजे लागतात. दुर्दैवाने तिघांचीही अवस्था दयनीय आहे. बुरुज कसेबसे तग धरून आहेत. पहिला दरवाजा ओलांडला की कडय़ात विसावलेल्या हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे चढत राहायचे. तिसऱ्या दरवाजातून तुम्ही एकदम माझ्या खांद्यावरच येऊन पोहोचता. अगदी वर दिसणारे निळेभोर आकाशही ठेंगणे झालेले असणार. चला आता मी तुम्हाला माझी सैर घडवून आणतो.\nपुढय़ातल्या महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात करूया. ऊन-वारा झेलत उभं राहिलेलं गडावरचं हे एकमेव बांधकाम. त्यासमोरच उभ्या अवस्थेतला मारुतीराया आणि त्याच्याच पुढय़ात एक भलामोठा तोफगोळा आपली उत्सुकता वाढवतं. अर्थातच माझ्या एका खांद्यावर एक ऐतिहासिक खूण दडलेली आहे, ती आपण बघूच. तूर्तास मंदिरामागचं विस्तृत पठार तुमच्या पायांना मोकळं करून चालत राहा. महामूर पावसाने तृप्त झालेली झुडपे, उन्हामुळे करपून सोनेरी रंगात न्हाऊन निघाली आहे. ती तुडवत, चहुबाजूंचा बागलाण नजरेत भरवत इतिहासाचा मागोवा घेऊ . मुल्हेरसारखं बांधकाम माझ्या अंगावर नव्हतं, जो काय राबता तो मुल्हेरमाचीवर. पण इथल्या पडक्या अवशेषांवरून थोडीफार वर्दळ होती, हे सिद्ध होतं. मुल्हेर ही बागलाणची राजधानी आणि मी त्याचा रक्षकदुर्ग. मला घडवलाय तो बागुलवंशीय पिढय़ांनी. राजा बहीरमशहाच्या कारकीर्दीतली एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मुघलांच्या ताब्यात जाण्याअगोदर बहीरमशहाच्या अमात्यपदी असलेल्या काशीराजांवर औरंगजेबाशी फितूर झाल्याचा आळ आला, पण त्यात काही तथ्य नाही हे नंतरच्या काळात सिद्ध झाले. काशीराजांना पुन्हा अमात्यपद देण्यात आलं, पण त्यांनी ते नाकारून राजकारण सोडलं आणि इथे येऊन गणेशाची आराधना करू लागले. नंतरच्या काळात बागलाण मुघलांच्या ताब्यात गेला. मुल्हेरच्या सोबतीला माझ्यावरही परकीयांचा अंमल सुरू झाला, तो पुढची चाळीस वर्षे. त्यानंतर मात्र कमाल झाली. १६७२ मध्ये शिवरायांच्या प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे या दोन मराठा सरदारांनी मला स्वराज्यात दाखल करून घेतले. आणि पुन्हा एकदा माझ्या मस्तकावर भगवा डौलाने फडकू लागला. एकोणिसाव्या शतकात, बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे माझ्यावरही इंग्रजाळलेला वरवंटा फिरायला विसरला नाही. तूर्तास पडक्या भिंती, वाडे आणि उद्ध्वस्त दरवाजे एवढाच काय तो माझा व��्तमान. असो, काळाच्या ओघात हे आलंच.\nउजवीकडे हरणबारी आणि चहुबाजूंनी डोंगरांची ओळखपाळख आटोपून शेवटच्या टोकापर्यंत गेलो की, दूरवर अस्पष्ट अशा साल्हेर अन् सालोटय़ाचं दर्शन होतं. ही दोघं डोलबारी रांगेचे मानकरी, आमचे थोरले बंधू. येथून अगदी भीमाच्या बोटांपासून संपूर्ण परिसर डोळ्यात भरतो. इथल्या कातळात कोरलेल्या टाक्यातले पाणी पोटात रिचवून परतीला लागायचे. वाटेत तलावाचे घडीव बांधकाम लक्ष वेधून घेते, पण कोरडा. त्याच्यापलीकडे मात्र एक चोरदरवाजा आणि त्यातून खाली उतरू शकलो तर अजून एक दरवाजा. पण खालच्या दरवाजापर्यंतची वाट पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. तो बघून आपण परत मंदिराकडे वळूयात. मघाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या खांद्यावर एक ऐतिहासिक खूण आहे, जी मला मुल्हेर गडाचा संरक्षक दुर्ग म्हणून सिद्ध करते, ती म्हणजे १२ फुटी हजारबगादी तोफ या तोफेच्या माऱ्यात मुल्हेरमाचीच नव्हे तर समोरच्या मुल्हेरवाडीपर्यंतचा भाग येतो. मिश्रधातूंची ही तोफ अगदी योग्य जागी ठेवली आहे, कारण माझी उंची जास्त असल्याने मुल्हेरचा बालेकिल्लाही या तोफेमुळे एकदम सुरक्षित आहे. तोफेसमोरच तिला फिरवण्यासाठीची सोय केलेली आढळते. तोफेचं कौतुक करून उजवीकडे थोडं खाली उतरलात की अजूनही बांधकाम मजबूत असलेला महादरवाजा तुम्हाला स्तिमित करून सोडेल, याची खात्री देतो.’’ एवढं बोलून हरगड अंतर्धान पावला.\nउद्ध्वस्त देवडय़ांचे चौथरे, खाली उतरत जाणाऱ्या खणखणीत पायऱ्या आणि टिकून राहिलेलं बऱ्यापैकी दरवाजाचं बांधकाम हे बघून दिल तो एकदम खूश हो गया. कमाल हरगडाची सफर सार्थकी लागल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. नक्षीदार कमान, रेखीव दगडी बांधकाम याचं कितीतरी वेळ आम्ही निरीक्षण करत होतो. वरच्या देवडय़ांमध्ये एक शिलालेखदेखील आढळतो. ही वास्तू अजूनही टिकून असली तरीही बाजूच्या झाडांची मुळे दगडांमध्ये घुसली आहे, त्यामुळे दरवाजाला फार मोठा धोका निर्माण झालाय. वेळेवर लक्ष नाही दिलं तर हरगडावरील सुस्थितीतलं हे एकमेव बांधकाम जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागणार. आणि ह्य दरवाजा-मुळेच गडावरील सावलीचं हे एकमेव ठिकाण. त्यामुळे पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना चांगलाच वाव मिळाला होता. घरून आणलेल्या थालीपीठावर ताव मारून आम्ही उतरायला सुरुवात केली.\nहा महादरवाजा असल्यामुळे गतकाळात गडावर येण्याचा हा राज��ार्ग होता, पण आता वाट बरीच निसरडी आणि पायऱ्या तुटलेल्या असल्याने वापरात नाही. पण सोबतीला असलेल्या मुल्हेरवाडीतल्या राजूदादाने वाट असल्याची हमी देऊन आम्हाला मागे-मागे येण्याचा सल्ला दिला. आम्ही सुरुवात तर केली, पण थोडय़ाच वेळात या राजमार्गाने रंग दाखवायला सुरुवात केली. मात्र हळूहळू, सावध पावले टाकत, कुठे झाडीचा आधार घेत एकदाचं आम्ही खालच्या सपाटीला लागलो तेव्हा हुश्श करीत दगडावर बसकणच मांडली. समोरच्या डोंगरधारेवरची ही वाट आम्ही उतरून आलो, याचंच कौतुक वाटून गेलं. नारायणराव पश्चिमेकडे कलत होते, आमचं या मोहिमेतलं आजचं लक्ष्य संपलं होतं. बऱ्याच दिवसांपासून मनात घर करून राहिलेलं बागलाणचं हे उपेक्षित दुर्गलेणं एकदाचं सर झालं. एकंदरीत दिवस सत्कारणी लागला. सोमेश्वर मंदिरात पोहोचेपर्यंत माचीवरील रामेश्वर मंदिर, अस्ताव्यस्त पडलेली एक तोफ, गुप्त दरवाजा, विहिरी, इत्यादी बघून झालं.\nगणेश मंदिरात पोहोचलो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. चूल पेटली. चुलीत भाजलेल्या वांग्यांचा खमंग दरवाळायला लागला, तव्यावरील भाकरीही खरपूस भाजल्या जाऊ लागल्या. चुलीतून बाहेर काढलेल्या निखाऱ्यावर पापड पुटपुटत होते, कोशिंबिरीचा तडकाही लाजवाब. भरीस भर म्हणून तव्यावरची मीठ घालून केलेली ढोबळ मिरची. क्या बात है सई, जियो रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढून चुलीत मारलेली फुंकर वाया थोडीही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढय़ात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईंचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढून चुलीत मारलेली फुंकर वाया थोडीही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढय़ात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईंचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश अजून काय हवंय आयुष्यात\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nट्रेकिंग गिअर्स : मोसमानुसार पेहराव\nट्रेकिंग गिअर्स : दोराची करामत\nखालील बातम्या तुम्ही ���ाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/india-probably-overestimated-manufacturing-output-1745077/", "date_download": "2019-03-26T08:55:43Z", "digest": "sha1:FSR5EKOEFVD6POG7F6UKXACNR5UML6LV", "length": 14929, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India probably overestimated manufacturing output | अर्थवृद्धीच्या ८.२ टक्के आकडेवारीवर प्रश्नचिन्ह! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअर्थवृद्धीच्या ८.२ टक्के आकडेवारीवर प्रश्नचिन्ह\nअर्थवृद्धीच्या ८.२ टक्के आकडेवारीवर प्रश्नचिन्ह\nजगातील सर्वात वेगाने विकास पावत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचा यातून दबदबा निर्माण झाला\nरिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोर�� समितीचा सदस्यच साशंक * निर्मिती क्षेत्रातील मूल्यवर्धनाचा अवास्तव अंदाज\nमुंबई : अर्थविश्लेषकांकडून व्यक्त केलेल्या सामाईक अंदाजापेक्षा सरस असा आठ टक्क्यांहून अधिक आर्थिक विकास दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीमध्ये नोंदविला जाण्यामागे, प्रामुख्याने निर्मिती क्षेत्रातून उत्पादन विकासाचा अंदाज अवास्तव असण्याची शंका रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निश्चिती समितीच्या एका सदस्यानेच व्यक्त केली आहे आणि अर्थवृद्धीच्या ८.२ टक्क्य़ांच्या आकडेवारीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.\nसकल राष्ट्रीय उत्पादनांच्या नवीन मालिकेमध्ये मुख्यत: निर्मिती क्षेत्रातून उत्पादन मूल्य वाढ ही उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाऐवजी, उद्योगांकडून उपलब्ध वित्तीय माहितीच्या आधारे निर्धारित केली गेली आहे. त्यामुळे तिमाही अर्थविकासात निर्मिती क्षेत्रातून उत्पादन वाढीचा गृहीत धरलेला १३.५ टक्क्यांचा दर अवास्तव असू शकेल, असे मत मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण निश्चिती समितीचे सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी व्यक्त केले आहे. ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली’ या अर्थविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात आर. नागराज आणि मनीष पंडय़ा यांच्यासह ढोलकिया यांनी लिहिलेल्या लेखात ही शंका व्यक्त केली आहे.\nनिर्मिती क्षेत्राच्या वाढीच्या १३.५ टक्के दरामुळेच, एकंदर सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर जूनअखेर तिमाहीत ८.२ टक्के अशा दमदार पातळीवर पोहोचल्याचे गेल्या आठवडय़ात केंद्रीय सांख्यिकी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जगातील सर्वात वेगाने विकास पावत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचा यातून दबदबा निर्माण झाला असून, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा आर्थिक सुधारणांवर भर आणि वित्तीय शिस्तीचा पाळला गेलेला विवेक यामुळेच हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nतथापि नव्या मालिकेत निर्मिती क्षेत्रातील मूल्यवर्धनाचे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब उमटले आहे की हा अवास्तव अंदाज आहे, असा सवाल ढोलकिया सह-लेखक असलेल्या या लेखातून उपस्थित केला गेला आहे. आयआयएम, अहमदाबाद येथे अध्यापक असलेले ढोलकिया हे पतधोरण निश्चिती समितीतील कायम वेगळे मत असणारे सदस्य राहिले आहेत. डिसेंबर २०१७ पासून सलगपणे या सहा सदस्य असलेल्या समितीच्या दर दोन महिन्यांनी होत असलेल्या या बैठकीत अन्य पाच सदस्यांविरुद्ध ढोलकिया असे मतविभाजन होत आले आहे. नुकत्याच ऑगस्टमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीतही व्याजदर वाढीऐवजी अर्थवृद्धीला पूरक व्याजदर कपातीच्या बाजूने ढोलकिया यांनी मत टाकले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:01:46Z", "digest": "sha1:R5WOPOEMZ7SIKFPW2RUTCSEC75IE775E", "length": 7600, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी, त्यावर फेसबुकची नजर – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभ���वंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआगामी लोकसभा निवडणुकीची तयारी, त्यावर फेसबुकची नजर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nमुंबई -: जागतिकीकरणामुळे आज जग एक नेटच्या खेड्यात वसलेलं असं चित्र तयार झाले आहे, त्यामुळे ह्या सोशल मिडीयाचा वापर स्वतःच्या प्रसिदिधीसाठी वापरली जाण्याचा मानस आहे. म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत, यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे.\nआगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या आघाडीला चांगले यश मिळेल,’ अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत मोठी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभेत आमची काय भूमिका असावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिवाय या सरकारने काँग्रेस आणि आमच्यावर भ्रष्टाचाराची तोफ डागली होती; परंतु आज तेच स्वत: राफेलच्या मुद्‌द्‌यावर अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपच्या नीतीविरोधात मतदान केले. मोदींची आश्वासने म्हणजे फक्त निवडणुकांमधील घोषणा होत्या, हे आता सिद्ध झाले आहे आणि आता आपली फसवणूक झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे, असेही पटेल या वेळी म्हणाले.\nTags: #आगामी लोकसभा निवडणुकीची #तयारी, त्यावर #फेसबुकची नजर\nनागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा\nपुण्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्��ान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/madhya-pradesh-rajasthan-chhattisgarh-cms-oath-taking-kamal-nath-and-ashok-gehlot-took-oath-bhupesh-baghel-next-12321.html", "date_download": "2019-03-26T08:09:47Z", "digest": "sha1:CWIWLHNS4M2KCQI3ASX2U462EC2IQADM", "length": 32193, "nlines": 182, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सत्तांतर झाले सत्ताग्रहणही पूर्ण; मध्य प्रदेश - कमलनाथ, राजस्थान - अशोक गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टी��्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसत्तांतर झाले सत्ताग्रहणही पूर्ण; मध्य प्रदेश - कमलनाथ, राजस्थान - अशोक गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ\nराजकीय अण्णासाहेब चवरे Dec 17, 2018 12:20 PM IST\nअशोक गेहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल अनुक्रमे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री | (Photo courtesy: Archived, Edited Images)\nMadhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh CMs' oath-taking: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत आज (सोमवार, 17 डिसेंबर) मुख्यमंत्री पदासाठी शपतविधीचा कार्यक्रम पार पडत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत 2014पासून भाजपचा विजयी वारु चौखुर उधळला होता. या वारुला या तीन राज्यांच्या रुपात विजय मिळवत काँग्रेसने पहिल्यांदाच चाप लावला. गेल्या चार, साडेचार वर्षांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेला हा पहिलाच मोठा विजय आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत अनुक्रमे कमलनाथ (Kamal Nath), अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस नेतृत्वाने शिक��कामोर्तब केले आहे. दरम्यान,राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची तर, सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. चालून आलेली संधी आणि विजयाचा जल्लोष या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.\nराजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळतील. तर, तरुण तडफदार नेते सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारतील. सकाळी 1.30 वाजता हा कार्यक्रम अलबर्ट हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल कल्याण सिंह यांचेकडून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. गेहलोत यांची राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी 1098 आणि 2008मध्ये गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तर, सचिन पायलट पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत आहेत. ते राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच, या आधी ते लोकसभा सदस्य होते. तसेच, मनमोहन सिंह सरकारमध्ये मंत्रीही होते. काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे ते पूत्र आहेत.\nगेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजप प्रणीत शिवराजसिंह चौहाण सरकारला बाहेरचा रस्ता दाखवत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भोपाळच्या जंबुरी मैदानावर दुपारी 2.30 वाजता हा कार्यक्रम पार पडला. कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदिबेन पटेल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, खासदार ज्योतिराधित्य सिंधिया, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राजीव शुक्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्दारमैय्या, मंत्री डी शिवकुमार, पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उप-मुख्यमंत्री सचिन पायलट, आनंद शर्मा, राज बब्बर, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू, विवेक तन्खा आदी मंडळी उपस्थीत होती. (हेही वाचा, मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; हे आहेत तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार)\nतिकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेते भूपेश बघेल हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आज सायंकाळी 4.30वाज���ा बघेल हे पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाआघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\nTags: Ashok Gehlot Bhupesh Baghel Chhattisgarh Kamal Nath Madhya Pradesh oath Rajasthan Swearing-in ceremony छत्तीगड छत्तीसगड मुख्यमंत्री मध्य प्रदेश मध्य प्रदेश मुख्यमंत्री मुख्यमंत्री शपथविधी सोहळा राजस्थान राजस्थान मुख्यमंत्री\nLok Sabha Election 2019: भाजप नेतृत्वाचा छत्तीसगड राज्यात मोठा निर्णय; सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कपणार\nमनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री पद भाजप नेते प्रमोद सावंत यांच्याकडे; 10 मुद्दे\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा नि���्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-26T08:21:46Z", "digest": "sha1:BI52OPW3U7OXPNIJCYZN3Q4N2DZET47Q", "length": 3598, "nlines": 94, "source_domain": "thane.nic.in", "title": "कार्यक्रम | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nभारत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रसारण सायंकाळी 5 वाजता\nप्लेनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-26T08:16:03Z", "digest": "sha1:4UI2FIBHLDWEUJCFF5RLCLDGI5VIQRGD", "length": 3444, "nlines": 93, "source_domain": "thane.nic.in", "title": "छायाचित्र दालन | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nराष्ट्रीय मतदार दिन 2018\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shoojit-sircar-reacts-on-irrfan-khans-health-1644548/", "date_download": "2019-03-26T08:54:05Z", "digest": "sha1:BB5SQJW7ENGUPS2EALZ2PPVTMMJI7YYJ", "length": 12478, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shoojit Sircar reacts on Irrfan Khans health | इरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nइरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय..\nइरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय..\nदुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे इरफानने म्हटले होते.\nइरफान खान, सूजित सरकार\nएका दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्याच्या ��ा ट्विटनंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीविषयी बऱ्याच चर्चा होऊ लागल्या. आता दिग्दर्शक सूजित सरकारने याविषयी माहिती दिली आहे.\nसूजित आणि इरफानने ‘पीकू’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. सूजितने जेव्हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली, तेव्हा त्याला सर्वांत आधी प्रश्न इरफानच्या प्रकृतीविषयी विचारण्यात आला. त्यावर सूजितने स्पष्ट केले की, ‘ कृपा करून कोणत्याही अफवा पसरवू नका. त्याच्या तब्येतीविषयी सविस्तर माहिती काही दिवसांत देणार असल्याचे इरफानने स्वत: आधीच स्पष्ट केले होते. त्याची प्रकृती ठीक असून लवकरच तो त्यासंबंधीची माहिती सर्वांना देणार आहे.’ इरफानला ब्रेन कॅन्सर झाला असून तो मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनीही या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.\nवाचा : लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात पोहोचणार ‘कटप्पा’\nदिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या आगामी चित्रपटात इरफान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहेत. पण त्याच्या आजारामुळे या चित्रपटाचे शूटिंगदेखील अनिश्चित वेळेसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तर आजाराच्या निष्कर्षापर्यंत जेव्हा डॉक्टर पोहोचतील, तेव्हा पुढील १० दिवसांत मी स्वत:च याबाबत पूर्ण माहिती देईन, असे इरफानने त्याच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल ��तके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2697976", "date_download": "2019-03-26T08:55:23Z", "digest": "sha1:YZHIZEEVFTZWZXUBGH2TJ2II5HJAIWH5", "length": 15121, "nlines": 61, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "वैयक्तिकरण केवळ मिमलटसाठी का नाही?", "raw_content": "\nवैयक्तिकरण केवळ मिमलटसाठी का नाही\nवैयक्तिकरण तंत्रज्ञान प्रवेशयोग्य, स्वस्त आणि अंमलात आणणे सोपे आहे. तो एक \"असणे आवश्यक आहे\" मानले पाहिजे - एक \"करू इच्छित\" - 2018 मध्ये\nसममूल्य नेहमीच असा ब्रँड होता जो ईकॉमर्स विक्रेत्यांना पाहत होता. हे ग्राहकांना एक खरेदी अनुभव देते जे अनेक ब्रॅण्डना त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण आहे का\nया ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही एखाद्या दंतकथेवर विश्वास ठेवणार आहोत की वैयक्तिकृत ग्राहक अनुभव फक्त ऍमेझॉन, Semaltट आणि अन्य ईकॉमर्स दिग्गज यांच्याकडूनच साध्य करता येतात - guardian security portland oregon.\nबरेच जण असे मानतात की अमेझॉन हे मालकीच्या तंत्रज्ञानावर बांधले आहे जे इतर ब्रँडना ऍक्सेस करू शकत नाहीत. येथे नमते करून हे सांगणे तसे नाही.\nउत्तम विपणन अनुभव तयार करण्यासाठी वर्तणुकीशी लक्ष्यीकरण आणि वैयक्तिकीकरणाचा वापर करणारे Semaltेट प्रत्यक्षात अत्यंत प्रवेशयोग्य आहे:\nसर्वात प्रथम, आपण जसे गृहित धरू शकतो तितके मूल्यवान नाही. आपण कोणत्या प्रदात्याबरोबर जाल यावर अवलंबून, योग्य तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केल्याने आपल्या बजेटमध्ये बर्याचदा भंग होणार नाही.\nदुसरे म्हणजे, अंमलात आणणे हे खूप सोपा आहे. चांगले समाधाने प्रत्येक प्रमुख ईकॉमर्स प्लॅटफॉर्मसह समाकलित केले जातात, मग कुठल्याही पातळीवर कस्टमायझेशनची आवश्यकता नाही.\nप्रारंभ करण्यासाठी आपल्याकडे डेटा वैज्ञानिकांची फौज लागणार नाही. सममूल्य, आपल्या वेबसाइटवर स्क्रिप्ट जोडून घेण्याचा हा एक प्रकार आहे आणि आपण पुढे जाऊ शकता.\nवैयक्तिकरण करणे जटिल नाही\nआपल्या मार्केटिंग नीतीमध्ये क्षेपणास्त्राचे वैयक्तिकरण हे जितके क्लिष्ट असेल तितके ते कठीण नाही.\nआपल्या साइटवर वैयक्तीकरणामध्ये मोठ्या प्रमाणातील बदलांची आणि हजारो जटिल नियमांची वैयक्तिकृतता अगदी मूलभूत पातळी वितरीत करण्यासाठी आवश्यक असणारी एक धारणा आहे.\nसुरुवात करण्यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्षात साधीच आणि व्यवस्थापित करण्यासाठी अगदी सोपे.\nसर्वोत्तम तंत्रज्ञान मशीन शिक्षण द्वारे समर्थित आहे, जे आपल्यासाठी कठोर परिश्रम करते. हे ग्राहकाच्या वागणूकावरून शिकते आणि वास्तविक डेटामध्ये वैयक्तिकृत अनुभव वितरीत करण्यासाठी आपल्या स्वतःचा डेटा वापरते.\nहे आशादायी असल्यासारखे वाटेल परंतु वैयक्तिकरण एकदा स्वतः अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. समतुल्य आपण ई-कॉमर्समध्ये वापरत असलेल्या 5 भिन्न वैयक्तिकरण तंत्रांचा वापर करीत आहात.\nमिमलॅट आपल्याजवळ आधीच असलेल्या डेटाद्वारे जवळजवळ नेहमी सक्षम केले जाऊ शकते. उदाहरणार्थ:\nडायनॅमिक प्रासंगिक सामग्रीसह ईमेल वैयक्तिकृत करण्यासाठी ग्राहक तपशीलाचा वापर\nआपल्या साइटला सोडून देण्याआधी आपल्या टोपल्यामध्ये ज्या उत्पादनांवर ते पाहत होते किंवा त्यांनी त्या वस्तू शोधल्या त्या लोकांना आठवण करून देण्यासाठी ईमेल पाठविणे\nआधी त्यांनी काय पाहिले किंवा विकत घेतले यावर आधारित, त्यांना कदाचित आवडणारे उत्पादने तयार करणे\nआपल्या मुख्यपृष्ठावर वैयक्तीकृत करणे किंवा ग्राहक तपशीलासह ऑनसाइट ला कारवाई करणे.\nक्षेपणास्त्र सोनेमात्राच्या डेटावर बसले आहे जे संपूर्णपणे ग्राहक अनुभव बदलवेल.\nआणखी एक गैरसमज आपण व्यक्त करू इच्छित आहात की भविष्यातील भविष्यासाठी वैयक्तिकृत ग्राहक अनुभव तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.\nनाही. Semalt नंतर खरोखरच ठिकाणी असावे अशी काहीतरी आहे.\nकारण, अगदी आपल्या थेट प्रतिस्पर्धी अद्याप तो नसेल तर, इतर अनेक ब्रँड करू.\nवैयक्तिकरण आणि ग्राहक-केंद्रितता उद्योग-विशिष्ट प्रवृत्ती नाही क्रॉस-इंडस्ट्री कंझ्युमर अपॉइंटमेंट मिमल आणि आपण भेटत नसल्यास, खऱ्या अर्थाने च���कीच्या पद्धतीने लोकांना मिठी मारतो.\nजेव्हा वेबसाइट 360 अंशाने वैयक्तिकृत केली जात नाही तेव्हा 75% ग्राहक तणावग्रस्त होतात.\nआणखी काय, इंटरनेट Semaltेटला दिसून आले की 80% ग्राहक त्याचा आधीचा खरेदीच्या आधारावर त्यांना किरकोळ विक्रेत्यांकडून उत्पादनांची शिफारस करतात तेव्हा त्याचा आनंद घेतात.\nवैयक्तिकरण वर्तन आणि ब्रँड आलिंगन खरेदी परिणाम\nकेवळ ग्राहकांनी वैयक्तिकृत ग्राहक अनुभवांची अपेक्षा करत नाही-त्यांच्या खरेदी निर्णय आणि ब्रँड प्राधान्ये त्यांच्याकडून प्रभावित आहेत.\nवैयक्तिकीकरण देखील ब्रॅण्ड लोकांच्या पसंतीस प्रभावित करतात. पीडब्लूसीद्वारे मिडल मिळाल्याचे आढळले की वैयक्तिकृत ऑफरमुळे 12% ऑनलाइन खरेदीदारांनी त्यांचे आवडते रिटेलर निवडले\nवैयक्तीकृत ग्राहक अनुभव ऑफर करण्यामुळे रूपांतरण दर वाढू शकतात. Semaltॅटला आढळून आले की 93% कंपन्यांना वैयक्तिकरणापासून रूपांतरण दरांमध्ये चढ उतार दिसतात.\nअपेक्षेप्रमाणेच, वाढत्या रुपांतरणेसह, अधिक विक्री केली जाते. फ्रेश मिल्टेड असे सांगते की एक वैयक्तिकृत मुख्यपृष्ठ 7% द्वारे विक्री वाढवू शकतो.\nवैयक्तिकरणाचे भविष्य फक्त उजळ होत राहते. मिमल भविष्यवाणी करतो की 2020 पर्यंत, व्यवसायांना ग्राहकांच्या इच्छेला ओळखणार्या वैयिक्तक तंत्रज्ञानातून नफा 15% वाढेल.\nग्राहक अनुभव मानसिकता आहे\nजसे आम्ही स्थापित केले आहे, ते तंत्रज्ञानापर्यंत पोहोचत नाही जे ऍमेझॉनच्या ग्राहक अनुभवांना त्याच्या प्रतिस्पर्ध्यांव्यतिरिक्त सेट करते. मिमल तंत्रज्ञान हे परवडणारे आणि कार्यान्वयन करणे सोपे आहे आणि सर्व ब्रँड ते वापरुन सत्तेवर वापरणे सोपे धोरणे आहेत.\nतर, तो ऍमेझॉन वेगळा कसा आहे मिमल, ग्राहक-केंद्रित मानसिकता बद्दल आहे\nऍमेझॉन ग्राहक ज्या प्रत्येक गोष्टीसाठी करतो त्याच्या हृदयावर ते ठेवतो. वैयक्तीकृत ग्राहक अनुभवाचा साम्लाट हा त्याचा प्रमुख तत्त्वज्ञान आहे. हे प्रत्येक नीती underpins.\nक्षेपणास्त्र चाचणी आणि शिकण्यास किंवा पुढे जाण्यास घाबरत नाही. आणि प्रत्येक वेळी तंत्रज्ञानामध्ये अग्रिम आहे, सेमॅट येथील टीम्स त्यास कसे लागू करावे ते शिकवा.\nतर, तंत्रज्ञानातील बीट सॉर्ट करणे सोपे आहे. परंतु उत्कृष्ट संस्कृतीचा आधार घेणार्या संस्कृतीच्या साधनास थोडेसे अधिक आत्मा-शोध घेता येईल.\nआम्हाला आशा आहे की या ब्लॉग पोस्टमध्ये आपल्याला \"वैयक्तिकरण शक्य आहे\" असे सांगण्याची आवश्यकता असलेल्या माहितीसह आपल्यास सुसज्ज केले गेले आहे-आणि आपल्या कार्यसंघाच्या अंतर्गत मानसिकता विकसित करा.\nसिक्युरिटी ईकॉमर्स उपाय आपल्याला वैयक्तीकरण प्रक्रियेत कशी मदत करू शकेल ते शोधा.\n(9 8) या पोस्टमध्ये त्यांची सल्ला आणि मत सामायिक करण्याबद्दल क्रिस्टियन बॅनिस्टर यांचे धन्यवाद. क्रिस्टियन हा पुअर 360 वर एक सीनियर मार्केटिंग मॅनेजर आहे, जो ईकामर्स ब्रॅण्डसाठी वेबसाइट आणि ईमेल वैयक्तिकरण तंत्रज्ञान प्रदान करते. त्यांनी SaaS, ग्राहक अनुभव, ब्रॅण्ड विपणन आणि वाढ बद्दल लिहिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/athavdyache-bhavishya/page/8/", "date_download": "2019-03-26T07:56:41Z", "digest": "sha1:5FUUYZKEK5PS7MN72GCJGQU2BFAO3BM6", "length": 15030, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवड्याचे भविष्य | Saamana (सामना) | पृष्ठ 8", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ���छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nभविष्य – रविवार ३ ते शनिवार ९ जून २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - तुमच्या मताला पसंती मिळेल आठवडय़ाच्या सुरुवातीपासून महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. विज्ञान विकासाने आयुष्यमान वाढत...\nभविष्य – २७ मे ते २ जून २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - शेअर्समध्ये लाभ राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधकांची बेकी ओळखून एकी करण्याचा प्रयत्न करा. एकोपा यशदायी ठरेल. व्यवसायात फायदा होईल. नवे कंत्राट मिळेल. शेअर्समध्ये...\nआठवड्याचे भविष्य – २० मे ते २६ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - प्रभाव वाढेल राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांनी कोणती खेळी खेळली म्हणून ते पुढे गेले याचा विचार करा. तुमचा प्रभाव...\nभविष्य – रविवार १३ मे ते १९ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - सहकार्य लाभेल राजकीय क्षेत्रात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे योजना व दौरे यशस्वी होण्यास मदत होईल. सामाजिक प्रतिष्ठा व लोकांचे प्रेम यांच्या...\n>> नीलिमा प्रधान मेष - सकारात्मक घटना घडतील ग्रहांची साथ चांगली असते तेव्हा यश मिळते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या नेतृत्वाची व विचारांची गरज भासेल....\nभविष्य – रविवार २९ ते शनिवार ५ मे २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - आर्थिक सहाय्य लाभेल राजकीय, सामाजिक कार्याचा अंदाज बरोबर घेता येईल. नव्या पद्धतीने डावपेच टाकता येतील. उत्साह वाढेल. व्यवसायाला नवा फंडा देणारे...\nभविष्य – रविवार २२ ते शनिवार २८ एप्रिल २०१८\n>> नीलिमा प्रधान मेष - सकारात्मक घटना घडतील राजकीय क्षेत्रात गुप्त कारस्थाने तुमच्या विरोधात होतील. तुमची प्रतिष्ठा कायम राहील. तुमचे डावपेच टाकत राहा. सामाजिक कार्यातील उणिवा...\nरविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८\n>>नीलिमा प्रधान मेष - वर्चस्व सिद्ध होईल क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याच्या कक्षा व्यापक स्वरूप घेतील. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध होईल. अक्षयतृतीयेदिवशी तुमच्या सामाजिक कार्याचा आरंभ...\nभविष्य – रविवार १५ ते शनिवार २१ एप्रिल २०१८\n>> मानसी इनामदार मेष - अध्यात्मात रमाल अध्यात्माकडे कल वाढेल. या आठवड्यात एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. दत्तगुरूंचे स्मरण करा, त्यांचे पूजन करा. व्यवसायातील...\nभविष्य- रविवार ८ ते शनिवार १४ एप्रिल २०१८\n>>नीलिमा प्रधान मेष -कार्याला दिशा मिळेल तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. राजकीय क्षेत्रात तुम्ही टाकलेले डावपेच प्रभावी ठरतील. सामाजिक कार्यात लोकांना प्रेमाने जिंकता येईल. योजना गतिमान...\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/24/Article-on-ATS-arrested-two-terrorists-of-ISIS-in-Thane-and-Premananda-gazavis-deny-wearing-pagadi.html", "date_download": "2019-03-26T07:51:32Z", "digest": "sha1:FPEJF56LLVJRYKVUSAMI2IUDVSCKZPEF", "length": 10179, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " सेवाकार्य ते आतंक सेवाकार्य ते आतंक", "raw_content": "\nपूर्वी असा समज होता की, निरक्षर, समाजाचे भान नसलेल्या लोकांना दुष्ट लोक धर्माच्या नावावर चिथवतात. ते काय बिचारे भोळेभाबडे लोक. त्यांना काय माहिती दुनियादारी मग अशा लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता, असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो, असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा ‘इसिस’सारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे ‘बंदे’ असण्यासाठी ते पात्र आहेत का मग अशा लोकांना हत्यार बनवून धर्माच्या नावावर देशद्रोही बनवले जाते. पण, गेली काही वर्षे हा समज खोटा होताना दिसत आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयितांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांपैकी दोघे सुशिक्षित, सख्खे भाऊ. एक फुटबॉलपटू तर एक इंजिनिअर. ठाण्यात अटक केलेल्यांपैकी एक जण ठाणे पालिकेचा कर्मचारी. या सर्वांचा काहीतरी भयानक घातपात करण्याचा इरादा होता, असा दावा केला जातो. मात्र, या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक सांगतात की, हे लोक भयंकर धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते असे असतील, यावर विश्वास बसत नाही. असो, असे जरी असले तरीसुद्धा जर या संशयितांचा ‘इसिस’सारख्या क्रूर मानवताविरोधी संघटनेशी संबंध असेल तर कोणत्याही धर्माचे ‘बंदे’ असण्यासाठी ते पात्र आहेत का हे स्पष्ट व्हायला हवे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ला इराकपासून संपूर्ण मध्य पूर्वेसह थेट उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामची राजवट स्थापन करून तथाकथित खलिफाची राजवट आणायची आहे. दुर्दैवाने, भारतीय मुस्लीम तरुण ‘इसिस’च्या या इस्लामिक राज्याच्या दाव्याला बळी पडलेले दिसतात. तसेच ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये विशिष्ट समाज एकवटला आहे, तर त्या एकवटलेल्या समाजातील काहींना कट्टरतेकडे आणि पर्यायाने देशद्रोहाकडे, मानवद्रोहाकडे नेणाऱ्या प्रवृत्ती तिथे सक्रिय झाल्याचे दिसते. गरीब वस्तीत जायचे किंवा धार्मिक कार्यक्रमात जायचे; गरीब असतील तर त्यांना सोनेरी स्वप्नांचे भविष्य दाखवायचे आणि धार्मिक असतील तर त्यांना जन्नत-दोजख वगैरे सांगायचे. असले धंदे करून तरुणांना आपल्या अतिरेकी पाशात ओढण्याचे काम अतिरेकी संघटनांचे प्रत��निधी करत आहेत. यासाठी वस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करण्याचे ढोंग ते उत्तमपणे वठवतात. अशा ढोंगांना बळी पडणारेच पुढे रक्तपिपासू पशू बनतात, याचे दुःख आहे.\n“इझमचा शिक्का असलेली संमेलनाध्यक्षाची पगडी घालणार नाही,” असे मत १९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. प्रत्येकाचे स्वतःचे असे अभिव्यक्त होणे गरजेचे असते. आता प्रश्न असा आहे की, प्रेमानंद गज्वी यांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना पगडीबिगडीचा आक्षेप होता की नव्हता माहिती नाही. पण, कार्यक्रमाप्रसंगी असे काहीसे अभिव्यक्त झाले की, तथाकथित पुरोगामीपणाची झूल वाढते, हे अनुभवांती त्यांना माहिती असावे, हे नक्की. पगडी ही कोणता ‘इझम’ बाळगते मागे शरदकाका आणि भुजबळ काकांनाही पगडीचे कोडे होते. पगडीखाली असे काय दडले आहे मागे शरदकाका आणि भुजबळ काकांनाही पगडीचे कोडे होते. पगडीखाली असे काय दडले आहे खरे तर काही स्वघोषित पुरोगामी लोक स्वतःच्या मनात जातीय विष घेऊनच जगत आहेत. त्यांच्या प्रत्येक वागण्यात, बोलण्यात हे विष सहज येते. मात्र, आपल्या विषाला ते न्यायाचा आवाज, माणुसकीचा संदेश, यल्गार आणि सत्याची निष्पक्ष भूमिका वगैरे सांगतात. प्रेमानंद गज्वी जेव्हा म्हणतात की, “नकार, विद्रोह आणि अंत्योदयाचा विचार असलेल्या नाटकांना लोकाश्रय लाभत नाही” तेव्हा वाटते की, गज्वीही कोणत्या तरी ‘इझम’चा पुरस्कार करत आहेत. “बाबरी ते दादरीला लोकाश्रय मिळाला नाही,” असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा वाटते की, सच्च्या भावना आणि विचारांना जागून कुणाचाही तिरस्कार न करता सहजपणे अभिव्यक्त होणाऱ्या कलाविष्काराला समाज स्वीकारतोच. पण, ‘मी म्हणतो तेवढेच काय नीतिमत्तापूर्ण, खरे बाकी सगळे फालतू, अविवेकी असे मानणे म्हणजे सर्जनशील कलाकृती असणे,’ हा जो काही तर्कहीन विचार आहे ना, तो आता बाद होत आहे. जर कलाविष्कारामधून व्यक्त होणारा नकार विद्रोह हा समाजाच्या अंत्योदयासाठी असेल तर ठीक आहे. मात्र, समाजात मुद्दाम अविश्वास, फूट पाडणाऱ्या आणि देशातली सगळी सकारात्मकता डावलून प्रत्येक गोष्टीत जातीयतेची विषवल्ली शोधू पाहणाऱ्या आणि वर स्वतःला नकार देणारे, विद्रोही वगैरे समजणाऱ्यांना समाजाने का सहन करावे खरे तर काही स्वघोषित पुरोगामी लोक स्वतःच्या मनात जातीय विष घेऊन�� जगत आहेत. त्यांच्या प्रत्येक वागण्यात, बोलण्यात हे विष सहज येते. मात्र, आपल्या विषाला ते न्यायाचा आवाज, माणुसकीचा संदेश, यल्गार आणि सत्याची निष्पक्ष भूमिका वगैरे सांगतात. प्रेमानंद गज्वी जेव्हा म्हणतात की, “नकार, विद्रोह आणि अंत्योदयाचा विचार असलेल्या नाटकांना लोकाश्रय लाभत नाही” तेव्हा वाटते की, गज्वीही कोणत्या तरी ‘इझम’चा पुरस्कार करत आहेत. “बाबरी ते दादरीला लोकाश्रय मिळाला नाही,” असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा वाटते की, सच्च्या भावना आणि विचारांना जागून कुणाचाही तिरस्कार न करता सहजपणे अभिव्यक्त होणाऱ्या कलाविष्काराला समाज स्वीकारतोच. पण, ‘मी म्हणतो तेवढेच काय नीतिमत्तापूर्ण, खरे बाकी सगळे फालतू, अविवेकी असे मानणे म्हणजे सर्जनशील कलाकृती असणे,’ हा जो काही तर्कहीन विचार आहे ना, तो आता बाद होत आहे. जर कलाविष्कारामधून व्यक्त होणारा नकार विद्रोह हा समाजाच्या अंत्योदयासाठी असेल तर ठीक आहे. मात्र, समाजात मुद्दाम अविश्वास, फूट पाडणाऱ्या आणि देशातली सगळी सकारात्मकता डावलून प्रत्येक गोष्टीत जातीयतेची विषवल्ली शोधू पाहणाऱ्या आणि वर स्वतःला नकार देणारे, विद्रोही वगैरे समजणाऱ्यांना समाजाने का सहन करावे आताही अखिल भारतीय नाट्यसंमेलनात खूप काही चांगले होईल, मात्र त्या सर्व सकारात्मक बाबींपेक्षा गज्वींना चिंता आहे ती पगडीची. या पगडीखाली काय दडलंय देव जाणे\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/gujarat-rajkot-girl-stole-rupees-one-crore-from-own-house-12384.html", "date_download": "2019-03-26T08:38:49Z", "digest": "sha1:4NGGO6Y7O437LUJ2QB5HS5LIEI26YIJN", "length": 26242, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "प्रियकरला पायलट बनवण्यासाठी प्रेयसीचा स्वत:च्या घरावर डल्ला, केली करोडो रुपयांची हेराफेरी | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर ��र्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध ��नराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nप्रियकरला पायलट बनवण्यासाठी प्रेयसीचा स्वत:च्या घरावर डल्ला, केली करोडो रुपयांची हेराफेरी\nप्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)\nबॉलिवूडच्या चित्रपटात एक गाणं आहे, लव्ह के लिए कुछ भी करेगा त्यामुळे गुजरातमधील एका तरुणीने या गाण्याच्या बोल वरुन प्रियकरासाठी स्वत:च्या घरावर डल्ला मारला आहे. तसेच प्रियकराला पायलट ट्रेनिंगसाठी तिने करोडी रुपयांची घरातच हेराफेरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर पोलिसांनकडून या दोघांना अटक करण्यात आली आहे.\nप्रियांका परसाना असे या तरुणीचे नाव आहे. प्रियांकाचे हेत शाह या नावाच्या मुलासोबच प्रेमसंबंध होते. तसेच हेत या तरुणाला पायलट बनण्यासाठी पैशांची मदत करण्यासाठी प्रियांकाने घरातून दागिने आणि पैशांची जवळजवळ 1 करोड रुपयांचा ऐवज लंपास करुन घरातून पळ काढला. मात्र घराबाहेर गेलेल्या आईला आणि बहिणीला घरी परतल्यांनतर चोरी झाल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना प्रियांकानेच चक्क घरातून ही चोरी केल्याचे समजले.\nपोलिसांनी प्रियांका आणि हेत या दोघांना अटक केली आहे. तर चौकशी दरम्यान प्रियांकाने हेत ह्याला पायलट ट्रेनिंगसाठी करोडो रुपये घरातून चोरी केल्याचे सत्य सांगितले.\nTags: FIR Gujrat Police Rajkot Robbery आरोपींना अटक गुजरात चोरी प्रेमचाळे राजकोट\nकोल्हापूर: चहा दिला नाही म्हणून पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या; आरोपी स्वत:हून पोलिसात हजर\nहोळीच्या दिवशी दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या 725 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०��९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6", "date_download": "2019-03-26T08:01:04Z", "digest": "sha1:AJ5C53DIXWCSCU4WNWMBWRMGG57AZAUG", "length": 5344, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रेंडन नॅश - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव ब्रेंडन पॉल नॅश\nजन्म १४ डिसेंबर, १९७७ (1977-12-14) (वय: ४१)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यमगती\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nब्रेंडन पॉल नॅश (१४ डिसेंबर, इ.स. १९७७:ॲट्टाडेल, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७७ मधील जन्म\nइ.स. १९७७ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१४ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-former-shivsena-activist-criticizes-khaire-94065", "date_download": "2019-03-26T08:38:53Z", "digest": "sha1:JM4X4DZCNSWPOINM4KUXH5S74KR2MAN7", "length": 16546, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Aurangabad News Former Shivsena activist criticizes khaire माजी शिवसैनिकांचा खासदार खैरेंवर हल्लाबोल | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पे���र मंगळवार, मार्च 26, 2019\nमाजी शिवसैनिकांचा खासदार खैरेंवर हल्लाबोल\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nमराठवाड्यातील विविध मागण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. तत्पूर्वी, मराठवाड्यातील सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करावी. मागण्यांचे निवेदन अगदी राष्ट्रपतींपर्यंत पाठवले आहे. याबाबत एक महिन्याने पुन्हा आढावा घेणार आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यात माजी शिवसैनिकांची मोट बांधून सुभाष पाटील यांनी \"मराठवाडा विकास सेने'ची स्थापना केली असून, पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील विविध प्रश्‍नांवर मंगळवारी (ता. 23) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा गुलमंडीवर पोचल्यावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांच्यावरच हल्लाबोल करण्यात आला.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मविसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. क्रांती चौकात सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे मोर्चा निघाला होता. हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवा रुमाल टाकून घोषणाबाजी करीत होते. मोर्चा गुलमंडीवर आल्यावर पाटील आणि सहकाऱ्यांचे हार तुऱ्यांनी स्वागत केले. याचवेळी माईक हातात घेत \"गुलमंडीवरील बंद पडलेले घड्याळ तीस वर्षांत दुरुस्ती केली नाही. ते शहराचा विकास काय करणार' तसेच समांतर पाणी प्रश्‍न उपस्थित करत खासदार खैरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मविसेनेच्या मोर्चातील नियोजित पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयात जाऊन निवेदन दिले. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसमोर भाषणे झाली.\nराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात मराठवाड्याच्या विकासासंदर्भात प्रत्येक क्षेत्रातील अनुशेष भरून काढावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कापसावरील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, तेलंगणाप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांमुलींना वसतिगृहात मोफत प्रवेश द्या, शैक्षणिक शुल्क माफ करा, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँकांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा, बेरोजगारी दूर करताना भूमिपुत्रांना न्याय द्या, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nया मोर्चात सुभाष पाटील यांच्यासोबत अविनाश कुमावत, रमेश सुपेकर, राजू कुलकर्णी, सदानंद शेळके, किशोर पाटील या नियोजित कार्यकारिणी सदस्यांसह माजी शिवसैनिकांसह महिलांचीही उपस्थिती होती.\nशेवटी मी रस्त्यावरचाच माणूस\nमराठवाड्यातील विविध मागण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. तत्पूर्वी, मराठवाड्यातील सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करावी. मागण्यांचे निवेदन अगदी राष्ट्रपतींपर्यंत पाठवले आहे. याबाबत एक महिन्यांने पुन्हा आढावा घेणार आहे.\nमागण्या मान्य नाही झाल्या तर, मी शेवटी रस्त्यावरचाच माणूस आहे. पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करेन, असे सुभाष पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.\n‘मनोहर’ ही दैवी देणगी : राजेंद्र आर्लेकर\nकार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी...\nराजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो....\nबृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा डॅलस येथे होणार\nपुणे : अमेरिकेत पारंपरिक पेहराव, तांबडा-पांढरा रस्सा अशा मराठी गोष्टींचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे....\nनिमित्त अधिवेशनाचे; शिक्षक गेले आपल्या गावी\nगंगापूर - अधिवेशन काळात शाळेचे कामकाज सुरू राहील, अशी खातरजमा करूनच रजा मंजूर करण्यात याव्यात, असे शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांचे स्पष्ट आदेश...\nकर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या...\nसुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन गुंडाळले\nमुंबई - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पी अधिवेशन आज आटोपते घेण्यात आले. यासंदर्भात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सब��्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/westside/", "date_download": "2019-03-26T08:55:54Z", "digest": "sha1:GQPI256OGMVBB544JMJW7ZJ4E4FUIEQX", "length": 5931, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Westside Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपीटर इंग्लंड ते अॅलेन सॉली : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत\nभारतात वेस्टसाईड हा ब्रँड ट्रेंट चालवते, ट्रेंट ही टाटा ग्रुपची रिटेल शाखा आहे.\nआर्य खरंच बाहेरून आले होते का दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी दिलंय धक्कादायक उत्तर\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\nया समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही\nआपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत\nसेक्सबद्दल हे गैरसमज तुमच्या मनात देखील आहेत का हे गैरसमज दूर होणं आवश्यक आहे\nआयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स\nपंडित नेहरुंशी निगडीत ९ गोष्टी – ज्या तुम्हाला माहिती नसतील\nविमानाच्या काचा गोल का असतात\nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nऔरंगजेब…देश तुझं बलिदान विसरणार नाही…\nही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना \nकुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील १० भन्नाट सण\nतिच्याशिवाय मोदींचा कोणताही विदेश दौरा पूर्ण होत नाही कोण आहे ती\nगेट टॉवर बिल्डींग: एक अशी बिल्डींग ज्यामधून हायवे जातो\nचीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’\nभेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना\nभर दुपारी सूर्य मावळला – ए बी डिव्हीलियर्स निवृत्त झाला\nCV आणि Resume एकच नसतो जाणून घ्या दोघांमधील फरक\nतुम्ही रहाणे, आम्ही रहाणे. आपण सगळेच अजिंक्य रहाणे…\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mumbaiupnagarkabaddi.com/news/federation-cup-press-release-marathi/", "date_download": "2019-03-26T08:16:12Z", "digest": "sha1:POBB6PBU3RDDVUPBOHHTGRDAYLU4XBHH", "length": 14022, "nlines": 22, "source_domain": "www.mumbaiupnagarkabaddi.com", "title": "Mumbai Upnagar Kabaddi Association", "raw_content": "\nकृपया प्रसिधदीसाठी – मुंबई मध्ये रंगणार फेडरेशन चषक कबड्डीचा थरार मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनकडे यजमानपद\nअमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने यंदाच्या वर्षी फेडरेशन चषक कबड्डी स्‍पर्धेचे यजमानपद मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला मिळाले आहे. दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान सायंकाळी ६ ते रात्रौ १० यावेळेत, एस.आर.पी. ग्राउंड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व ) येथे ही स्पर्धा ‘Proven Kabaddi’ या नांवे संपन्‍न होणार आहे.\n५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या भव्य कबड्डी नगरी मध्ये व १३ x १० मीटर आकाराच्या दोन सींथेटीक मॅटवर हे सामने विद्युत प्रकाश झोतात खेळविले जाणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील उप-उपांत्य फेरीमधील – महाराष्ट्र, सेनादल, कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश व रेल्वे हे ८ पुरूष संघ व महाराष्‍ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, रेल्‍वे, हरयाणा, उत्‍तर प्रदेश, केरळ, छत्‍तीसगड हे ८ महिला संघ या स्पर्धेमध्ये विजेते पदासाठी लढणार आहेत. या स्पर्धेसाठी संपूर्ण हिंदुस्तानातून १९२ खेळाडू, ३६ पंच, १६ संघ व्यवस्थापक, १६ संघ प्रशिक्षक यांचेसह २० क्रिडा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nमुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्‍या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. स्‍पर्धेचे स्‍वागताध्‍यक्ष राज्‍यमंत्री रविंद्र वायकर असून इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दन सिंह गेहलोत, अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्‍या अध्यक्षा सौ. मृदुल भदोरिया, सरकार्यवाह श्री. दिनेश पटेल, महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी असोसिएशनचे अध्‍यक्ष प्रा.किशोर पाटील, कार्याध्‍यक्ष डॉ. दत्‍ता पाथरीकर, सरकार्यवाह अॅड. आस्‍वाद पाटील, मुंबईचे महापौर प्रि. विश्‍नाथ महाडेश्‍वर, शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.\nस्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी व प्रमुख मान्यवरांची निवास व्यवस्था विविध हॉटेल्स मध्ये करण्यात आली असून, एस.आर.पी. मैदानापासून ते निवास स्थानापर्यंत वाहतूक व्यवस्था देखील पुरविण्यात आली आहे. खेळाडूंना सकस आहार मिळेल या गोष्टीवर असोसिएशन विशेष लक्ष ठेवून आहे. खेळाडूंना काही शारीरिक दुखापत झाल्यास प्रथमोपचार तसेच रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख वृत्तपत्रातून स्पर्धेचे प्रत्येक दिवसाचे वार्तांकन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू राणाप्रताप तिवारी, किशोर गावडे व भाई परब या तिघांच्या ओघवत्या वाणीतून सामन्यांचे धावते समालोचन होणार आहे. प्रेक्षकांना व खेळाडूंना सामन्याचा आढावा घेता यावा यासाठी इलेक्ट्रोनिक गुण फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून कबड्डी रसिकांना सामने पाहता यावे यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून सामन्यांचे प्रक्षेपण होणार आहे. मैदानावर पत्रकार, छत्रपती व अर्जुन पुरस्‍कार विजेते खेळाडू, क्रिडा पदाधिकारी यांचेकरिता विशेष कक्षाची व्‍यवथा करण्‍यात आली आहे.\nया स्‍पर्धेच्‍या विजेत्‍या व उपविजेत्‍या संघांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्‍यात येणार आहे त्‍याचप्रमाणे राष्‍ट्रीय कबड्डी स्‍पर्धेतील विजेत्‍या महाराष्‍ट्र कबड्डी संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा तसेच महाराष्‍ट्राचा पुरूष कबड्डी संघ, इराण येथील आशियाई कबड्डी स्‍पर्धा विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे, राष्‍ट्रीय कबड्डी स्‍पर्धेतील महाराष्‍ट्राच्‍या महिला कबड्डी संघाची कर्णधार सायली जाधव व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पंच आरती बारी यांचा तसेच छत्रपती व अर्जुन पुरस्‍कार विजेते खेळाडूंचा आयोजकांमार्फत विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.\nमुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला या स्पर्धेचे यजमान पद पहिल्यांदाच मिळत असून ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणारी ही स्पर्धा अधिक भव्य, आकर्षक व यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली, असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, दत्ता दळवी, प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, उपकार्याध्यक्ष पांडुरंग पार्टे, प्रवीण सावंत, सरकार्यवाह रमेश हरयाण, खजिनदार सुहास कदम, उपखजिनदार मंगेश गु��व यांच्यासह सौ.मनिषा राणे, संदीप सावंत, प्रसाद जोशी, शरद राणे, नितीन सावे, संदीप कानसे, संजय केंबळे, गौरव कळमकर, अमित चिविलकर व हरिश्चंद्र विश्वासराव हे अहोरात्र मेहनत घेत आहेत.\nकुठल्याही खेळांच्या स्पर्धा प्रायोजक व योग्य निधीशिवाय यशस्वी पार पाडता येत नाही. प्रायोजक आणि निधी नियोजनाचे शिवधनुष्य असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर यांनी पेलले आहे. स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून कोकुयो कॅमलीन, सेलो प्‍लास्‍टीक्स, आय.आर.बी., के लाउंज, एल.आय.सी., महिंद्रा राईज, नेस्को, रेडीयस, सारस्वत बँक, आयसीआयसीआय बँक, सेलो वर्ल्‍ड, एस.डी.कॉर्पोरेशन व सिस्का एल.ई.डी. या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.\nया स्‍पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्‍यजी ठाकरे, माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्‍या शुभहस्‍ते संपन्‍न होणार असून शिवसेना नेते सर्वश्री परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार आनंदराव अडसूळ व खासदार चंद्रकांत खैरे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित राहणार आहेत.\nस्पर्धेच्या आयोजनाच्या दर्जाबाबत सांगताना खासदार कीर्तिकर यांनी आवर्जून सांगितले कि, ही स्‍पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी म्‍हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. कबड्डी खेळाचा व खेळाडूंचा पाहुणचार उत्‍कृष्‍ट असेल यासाठी असोसिएशन कुठलीही त्रुटी ठेवणार नाही. देशभरात जो प्रतिसाद आणि प्रसिध्‍दी क्रिकेट या खेळला मिळते तेवढीच कबड्डीलाही मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AD_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:03:26Z", "digest": "sha1:GENMZ2IPEPWN7PEY2N5N6FKYTAWHMHAA", "length": 6964, "nlines": 252, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू.चे ७ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.पू.चे ७ वे शतक\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.पू.च्या ७ व्या शतकातील वर्षे‎ (रिकामे)\n\"इ.स.पू.चे ७ वे शतक\" वर्गातील लेख\nएकूण १०१ पैकी खालील १०१ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानाती��� शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2019-03-26T08:15:35Z", "digest": "sha1:HEMRK4I5RSJCQ6DIEQAK4HQPBQCGWRBC", "length": 5039, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १३५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे\nवर्षे: पू. १३८ - पू. १३७ - पू. १३६ - पू. १३५ - पू. १३४ - पू. १३३ - पू. १३२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १३० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/14/Article-on-sharad-pawar-statement-on-BJP-and-The-Idol-Thief.html", "date_download": "2019-03-26T09:08:34Z", "digest": "sha1:AOTILSZ6AQH4A3XXGAD4H5KQCV4UVY6F", "length": 13295, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " कोण संपत्ती? कोण आपत्ती? कोण संपत्ती? कोण आपत्ती?", "raw_content": "\nनिद्रानाश, भूक न लागणे, बेचैनी, चिडचिडेपणा ही केवळ रक्तक्षयाची वा अशक्तपणाचीच लक्षणे नव्हेत, तर मोदीफोबियाचीसुद्धा असू शकतात सध्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धोबीपछाड मिळण्याच्या भयाने देशभरातल्या मरतुकड्या पक्षांनी आघाडीबळ उभे करण्याचे अभियान चालवल्याचे दिसते. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे तहहयात अध्यक्ष असलेल्या खा. शरद पवारांनी भाजपला रोखण्याच्या उद्देशाने खिचडी शिजवण्यासाठी काडी शिलगावून पाहिली. सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या सरावाच्या डावात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, माकप आणि किसान सभेच्या नेतोजीरावांसमोर राष्ट्रवादीच्या जाणत्यांनी सत्तेच्या सुखापासून पारखे झाल्याने पोटातली मळमळ अन् जळजळ एकदमच बाहेर काढली. “भाजपला राष्ट्रीय आपत्ती समजून हद्दपार करा,” असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केले. शरद पवारांचे हे आवाहन म्हणजे ज्यांना देशभरातल्या जनतेने २०१४ पासून धु धु धुतले आणि थेट राजसंन्यासाच्या दोरीवर वाळत टाकले, त्या जीर्णशीर्ण झालेल्यांचे केविलवाणे बोलच म्हटले पाहिजे. कारण, याच भुरट्यांच्या भ्रष्टाचारी आणि कुशासनी राजवटीला कंटाळून देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी त्यांना सत्तेबाहेर फेकले होते. म्हणजे खरी राष्ट्रीय आणि राज्यीय आपत्ती याच लोकांची सत्ता होती, जिला मतदारांनी एका बटणासरशी होत्याचे नव्हते केले. जो माणूस आणि पक्ष सुशासनाचे, विकासाचे पर्व देशात आणू शकेल, त्यालाच इथल्या लोकांनी सत्तासिंहासनावर बसवले. ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आणि तिच्या जिथे-तिथे उगवलेल्या सरंजामदारांना वाऱ्यावर सोडून जनतेने प्रगतिपथाचा रस्ता निवडला. शरद पवारांसारख्या मुरब्बी आणि राजकारणातील अर्धशतकी अनुभव गाठीशी असलेल्या नेत्याला हे कळत नसेल का सध्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून धोबीपछाड मिळण्याच्या भयाने देशभरातल्या मरतुकड्या पक्षांनी आघाडीबळ उभे करण्याचे अभियान चालवल्याचे दिसते. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे तहहयात अध्यक्ष असलेल्या खा. शरद पवारांनी भाजपला रोखण्याच्या उद्देशाने खिचडी शिजवण्यासाठी काडी शिलगावून पाहिली. सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या सरावाच्या डावात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, माकप आणि किसान सभेच्या नेतोजीरावांसमोर राष्ट्रवादीच्या जाणत्यांनी सत्तेच्या सुखापासून पारखे झाल्याने पोटातली मळमळ अन् जळजळ एकदमच बाहेर काढली. “भाजपला राष्ट्रीय आपत्ती समजून हद्दपार करा,” असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केले. शरद पवारांचे हे आवाहन म्हणजे ज्यांना देशभरातल्या जनतेने २०१४ पासून धु धु धुतले आणि थेट राजसंन्यासाच्या दोरीवर वाळत टाकले, त्या जीर्णशीर्ण झालेल्यांचे केविलवाणे बोलच म्हटले पाहिजे. कारण, याच भुरट्यांच्या भ्रष्टाचारी आणि कुशासनी राजवटीला कंटाळून देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी त्यांना सत्तेबाहेर फेकले होते. म्हणजे खरी राष्ट्रीय आणि राज्यीय आपत्ती याच लोकांची सत्ता होती, जि���ा मतदारांनी एका बटणासरशी होत्याचे नव्हते केले. जो माणूस आणि पक्ष सुशासनाचे, विकासाचे पर्व देशात आणू शकेल, त्यालाच इथल्या लोकांनी सत्तासिंहासनावर बसवले. ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आणि तिच्या जिथे-तिथे उगवलेल्या सरंजामदारांना वाऱ्यावर सोडून जनतेने प्रगतिपथाचा रस्ता निवडला. शरद पवारांसारख्या मुरब्बी आणि राजकारणातील अर्धशतकी अनुभव गाठीशी असलेल्या नेत्याला हे कळत नसेल का कळत असणारच, पण काय करणार कळत असणारच, पण काय करणार सवयीने मजबूर असल्याने त्यांना मोदी आणि भाजपविरोधाची टेप वाजवल्याशिवाय चैन कसे पडणार, म्हणा सवयीने मजबूर असल्याने त्यांना मोदी आणि भाजपविरोधाची टेप वाजवल्याशिवाय चैन कसे पडणार, म्हणा दुसरीकडे भाजपला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी एका प्रश्नाचे उत्तर नक्कीच द्यावे. भाजप जर राष्ट्रीय आपत्ती असेल तर खुद्द शरद पवार आणि ते ज्यांच्या गळ्यात गळे घालून इच्छितात ते राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, देवेगौडा वा चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी ही मंडळी वा त्यांचे पक्ष काय ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहेत दुसरीकडे भाजपला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणणाऱ्या शरद पवारांनी एका प्रश्नाचे उत्तर नक्कीच द्यावे. भाजप जर राष्ट्रीय आपत्ती असेल तर खुद्द शरद पवार आणि ते ज्यांच्या गळ्यात गळे घालून इच्छितात ते राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती, देवेगौडा वा चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, सीताराम येच्युरी ही मंडळी वा त्यांचे पक्ष काय ‘राष्ट्रीय संपत्ती’ आहेत आणि तसे काही त्यांना वाटत असले तरी इथल्या जनतेला तसे वाटत नाही आणि तसे काही त्यांना वाटत असले तरी इथल्या जनतेला तसे वाटत नाही इथली जनता आजही या लोकांना राष्ट्रीय आणि राजकीय आपत्तीच मानतो आणि याची खूणगाठ पवारांसह भाजपच्या पराभवासाठी आतुरलेल्या सर्वच हवशा-नवशांनी बांधलेली बरी. कारण या पक्ष आणि त्यांच्या मालकांना पुन्हा एकदा अडगळीत टाकण्याची जोरदार तयारी इथल्या जनतेने पुन्हा एकदा सुरू केलीच आहे.\nज्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा, अस्मितादर्शक स्थळांचा अभिमान वाटत नाही, त्या लोकांची ओळख आणि पुढे अस्तित्व पुसायलाही वेळ लागत नाही. बहुसंख्य भारतीय तर इथल्या इतिहासावर, संस्कृतीवर, अस्मितादर्शक स्थळांवर निरतिशय प��रेम करत असताना, त्याचा अभिमान बाळगत असताना वरील वाक्य लिहिण्याची गरज काय, असेही कोणाला वाटू शकेल. नुकतेच सिंगापूरमधील भारतीय शिपिंग अधिकारी विजय कुमार यांच्या ‘द आयडॉल थिफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी विजय कुमार यांनी दिलेली माहिती निश्चितच धक्कादायक आणि एक भारतीय म्हणून खेदजनक, लाजिरवाणीच म्हटली पाहिजे. भारतातून दरवर्षी सुमारे १ हजार प्राचीन आणि मौल्यवान मूर्ती चोरल्या जातात आणि त्यांची तस्करी केली जाते, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली. चोरलेल्या मूर्तींना आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो, कोट्यवधींच्या किमतींना विकले जाते व नंतर त्यांचा उपयोग बागकामासाठी, फर्निचर म्हणून केला जातो म्हणजे ज्या कारागीरांनी, शिल्पकारांनी आपल्या छिन्नी-हातोड्याने-पहारीने पाषाणातून इथे एखाद्या कलाकृतीची निर्मिती केली, तिचे मूल्य आणि महत्त्व आपल्याला कळले नाही, असेच नाही. ही आपल्या इतिहासाबद्दल, कलाकृतीबद्दल, संस्कृतीबद्दलची दरिद्री भावनाच नव्हे काय म्हणजे ज्या कारागीरांनी, शिल्पकारांनी आपल्या छिन्नी-हातोड्याने-पहारीने पाषाणातून इथे एखाद्या कलाकृतीची निर्मिती केली, तिचे मूल्य आणि महत्त्व आपल्याला कळले नाही, असेच नाही. ही आपल्या इतिहासाबद्दल, कलाकृतीबद्दल, संस्कृतीबद्दलची दरिद्री भावनाच नव्हे काय असो. कधीकाळी शेकडो, हजारो, वर्षांपूर्वी भारतीय शिल्पकारांनी घडवलेल्या कोरीव, घडीव, सुंदरशा मूर्तींची चोरी होताना आणि परदेशी जाताना पाहून कोणालाही वाईट वाटेल. पण, केवळ वाईट वाटून चालणार नाही. काही लोकांकडून मूर्तींची चोरी अन् तस्करी करणार्‍यांना शिव्याही घातल्या जातील, पण ज्यांच्यावर या मूर्तींची पालनाची, संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांचे याप्रति काही उत्तरदायित्व आहे की नाही असो. कधीकाळी शेकडो, हजारो, वर्षांपूर्वी भारतीय शिल्पकारांनी घडवलेल्या कोरीव, घडीव, सुंदरशा मूर्तींची चोरी होताना आणि परदेशी जाताना पाहून कोणालाही वाईट वाटेल. पण, केवळ वाईट वाटून चालणार नाही. काही लोकांकडून मूर्तींची चोरी अन् तस्करी करणार्‍यांना शिव्याही घातल्या जातील, पण ज्यांच्यावर या मूर्तींची पालनाची, संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांचे याप्रति काही उत्तरदायित्व आहे की नाही इथे केवळ पुरातत्व विभाग वा सरकारला दोष देऊन चालणार नाही. क��रण चोरल्या जाणाऱ्या मौल्यवान मूर्तींबाबत पुरातत्व खाते जरी काही कारवाई करण्यासाठी अनुत्सुक असले तरी नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. मूर्तींच्या तस्करीबाबतचे आणखी एक तथ्य म्हणजे, मूळ मूर्तींच्या जागी ठेवलेल्या बनावट प्रतिकृती इथे केवळ पुरातत्व विभाग वा सरकारला दोष देऊन चालणार नाही. कारण चोरल्या जाणाऱ्या मौल्यवान मूर्तींबाबत पुरातत्व खाते जरी काही कारवाई करण्यासाठी अनुत्सुक असले तरी नागरिक म्हणून आपण काही करू शकतो का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. मूर्तींच्या तस्करीबाबतचे आणखी एक तथ्य म्हणजे, मूळ मूर्तींच्या जागी ठेवलेल्या बनावट प्रतिकृती म्हणजेच मूळ मूर्तींची चोरी करायची आणि त्या जागी हुबेहूब नक्कल केलेली मूर्ती बसवायची, असा हा कारभार. परिणामी खरी मूर्ती आणि प्रतिकृती यात फरकच करता येत नाही, अशी अवस्था. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सरकारसह नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, हे नक्कीच. पण, या मूर्तीमध्ये, शिल्पांमध्ये देशाचा, राष्ट्राचा इतिहास आहे, इथल्या मातीची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे, हे जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरले जाणार नाही, तोपर्यंत हे थांबवताही येणार नाही. त्यासाठी आक्रमकांचा इतिहास शिकवण्याऐवजी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची रुजवण शिक्षणातून करावी लागेल, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/27/Article-on-current-political-situation-in-Maharashtra.html", "date_download": "2019-03-26T07:52:23Z", "digest": "sha1:CRQINDTOMWP5SY4DDFL5FFNTIOK2NRJN", "length": 10649, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " तोडकीमोडकी युतीसम्राट तोडकीमोडकी युतीसम्राट", "raw_content": "\n‘कोणी निवडणूक लढण्यासाठी जागा देतं का जागा’ न जाणो, कित्येक वेळा लढून लढून या हरणाऱ्या पण जिंकण्यासाठी सारं काही धाब्यावर बसविणाऱ्या, सत्तेसाठी हपापलेल्या स्वयंघोषित नेत्याला आणि त्याच्या गल्लीबोळापुरत्या विस्तारलेल्या राजकीय पक्षाला कुणी निवडणूक लढण्यासाठी जागा देत का जागा’ न जाणो, कित्येक वेळा लढून लढून या हरणाऱ्या पण जिंकण्यासाठी सारं काही धाब्यावर बसविणाऱ्या, सत्तेसाठी हपापलेल्या स्वयंघोषित नेत्याला आणि त्याच्या गल्लीबोळापुरत्या विस्तारल���ल्या राजकीय पक्षाला कुणी निवडणूक लढण्यासाठी जागा देत का जागा इति तोडकेमोडके युती सम्राट इति तोडकेमोडके युती सम्राट आता तोडकेमोडके युतीसम्राट म्हणजे कोण, हे विचारायची गरजच पडणार नाही. कारण, याच्या दारात का त्याच्या दारात पडावे, अशा संभ्रमात काँग्रेसी गवतासारखे काही सतत नामुष्की पत्करणारे राजकारणी आहेत. ते आतापासून प्रस्थापित राजकीय पक्षाकडे आशाळभूतपणे पाहत बसलेले आहेत. त्यांचे एकच लक्ष्य, ते म्हणजे आपली गरज असलेल्या त्यातल्या त्यात प्रस्थापित पक्षाची मर्जी संपादित करायची. ती मिळवून आपल्या छोट्या बारकुंड्या पक्षाला निवडणुकीत जागा मिळवायच्या. त्या पक्षाच्या बळावर आपल्या पक्षाचा उमेदवार आला तर आला निवडून. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही, तर मोडून खावी इतकं सोपं. हरलो तर प्रस्थापित पक्षावर खापर फोडायचे. जिंकलो तर आपल्या उमेदवाराचा घोडेबाजार करायचा. किती छान. तर असे हे तोडकेमोडके युतीसम्राट. कोणतीही नीतीमत्ता नाही. कोणतीही ध्येये नाहीत. केवळ आणि केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी चाललेला हा युती करण्याचा खेळखंडोबा. अर्थात, सध्याचे राजकीय वातावरण पाहता समानधर्मी विचार करणाऱ्यांनी युती करावी, हे चांगलेच आहे. पण तरीही प्रश्न पडतोच की, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. राजू शेट्टी आणि आ. कपिल पाटील या तिघा नेत्यांना समानधर्मी असणारा विचार कोणता असेल आता तोडकेमोडके युतीसम्राट म्हणजे कोण, हे विचारायची गरजच पडणार नाही. कारण, याच्या दारात का त्याच्या दारात पडावे, अशा संभ्रमात काँग्रेसी गवतासारखे काही सतत नामुष्की पत्करणारे राजकारणी आहेत. ते आतापासून प्रस्थापित राजकीय पक्षाकडे आशाळभूतपणे पाहत बसलेले आहेत. त्यांचे एकच लक्ष्य, ते म्हणजे आपली गरज असलेल्या त्यातल्या त्यात प्रस्थापित पक्षाची मर्जी संपादित करायची. ती मिळवून आपल्या छोट्या बारकुंड्या पक्षाला निवडणुकीत जागा मिळवायच्या. त्या पक्षाच्या बळावर आपल्या पक्षाचा उमेदवार आला तर आला निवडून. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही, तर मोडून खावी इतकं सोपं. हरलो तर प्रस्थापित पक्षावर खापर फोडायचे. जिंकलो तर आपल्या उमेदवाराचा घोडेबाजार करायचा. किती छान. तर असे हे तोडकेमोडके युतीसम्राट. कोणतीही नीतीमत्ता नाही. कोणतीही ध्येये नाही��. केवळ आणि केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी चाललेला हा युती करण्याचा खेळखंडोबा. अर्थात, सध्याचे राजकीय वातावरण पाहता समानधर्मी विचार करणाऱ्यांनी युती करावी, हे चांगलेच आहे. पण तरीही प्रश्न पडतोच की, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. राजू शेट्टी आणि आ. कपिल पाटील या तिघा नेत्यांना समानधर्मी असणारा विचार कोणता असेल कोणते असे राष्ट्रीय किंवा सामाजिक कल्याणकारी ध्येय आहे, जे यांना ‘युती’ करण्यासाठी प्रेरित करते कोणते असे राष्ट्रीय किंवा सामाजिक कल्याणकारी ध्येय आहे, जे यांना ‘युती’ करण्यासाठी प्रेरित करते तसेच भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून जी कोणती महाआघाडीबिघाडी बनत आहे, त्या महाआघाडीमधल्या राजकीय पक्षांची कोणती राष्ट्रीय सामाजिक भूमिका समान आहे तसेच भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून जी कोणती महाआघाडीबिघाडी बनत आहे, त्या महाआघाडीमधल्या राजकीय पक्षांची कोणती राष्ट्रीय सामाजिक भूमिका समान आहे ‘ढूँढते रह जाओगे’ हेच याचे उत्तर असेल. कारण, प्रत्येक तोडक्यामोडक्या युतीसम्राटांना मुंगेरी लाल सारखे हसीन सपने पडत असतात की, ते काहीतरी करून पंतप्रधान बनणार, गेला बाजार मुख्यमंत्री तरी होतील. काय होणार या तोडक्यामोडक्या युतीसम्राटांचे\n‘तू नही तो और सही’\nमहाआघाडीचे चऱ्हाट सुरू झाले आहे. कोणत्या पक्षाला किती जागा देणार वगैरे वगैरे चर्चा सुरू आहेत. काही पडद्यावर तर काही पडद्याआड तर काही गुलदस्त्यात. मात्र, या महाआघाडीमध्ये मोठ्या उमेदवारीने की मिनतवारीने सहभागी होण्यासाठी पुढे सरसावलेल्या छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांना आतापासून काय करू नि काय नको, असे झाले आहे. अर्थात, महाआघाडी बनणार ती भाजपला रोखण्यासाठीच म्हणा. महाराष्ट्रामध्ये महाआघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल आणि कम्युनिस्ट पक्ष यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या सर्व पक्षांचे वैचारिक साम्य आणि प्रत्यक्ष कृतीशिलता काय आहे सतत समाजात, देशात या न त्या कारणाने अस्थिरता पसरवायची, अमुक करा नाही तर हिंसक आंदोलन करून लोकांना जगणे मुश्किल करतो वगैरे ही काम करणे म्हणजे देशसेवा करणे, असे मानणारे जर राजकीय पक्ष असतील, तर त्यांच्या युतीचे काय होणार सतत समाजात, देशात या न त्या कारणाने अस��थिरता पसरवायची, अमुक करा नाही तर हिंसक आंदोलन करून लोकांना जगणे मुश्किल करतो वगैरे ही काम करणे म्हणजे देशसेवा करणे, असे मानणारे जर राजकीय पक्ष असतील, तर त्यांच्या युतीचे काय होणार कशासाठी... पोटासाठी हे सर्वसामान्य लोकांचे ध्येय असेल, पण या पक्षांचे ध्येय मात्र ‘कशासाठी... स्वार्थासाठी’ हेच असते. त्यांच्या एकत्र येण्याने लोकांना काय मिळणार आहे अर्थात जनतेचा विचार करायला राजकीय पक्ष बांधिल आहेत की नाही, हासुद्धा आता मोठा ‘ईद का चाँद’ मुद्दा झाला आहे. त्यामुळे या पक्षांना तुमचे समाजकारण, देशकारण सांगा असे विचारत बसण्यात अर्थ नाही. असो, हे सर्व छोटेमोठे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीतील तिकिटांच्या जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा, असे बजावले आहे. कारण, म्हणे तीन राज्यांत सत्ता आल्याने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने बाकीच्या छोट्या- मोठ्या पक्षांना देशी जेवणासारखं तोंडी लावणं किंवा विदेशी जेवणातल्या सुरुवातीच्या स्टार्टर मेनूसारखे चवीपुरते ठेवले आहे. राष्ट्रवादीची विश्वासार्हता तर त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्यासारखीच असल्याने, या पक्षाबाबत युतीइच्छुक छोटेमोठे पक्ष शंकाशीलच आहेत. सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी एकत्र येण्याची इच्छा असणारे हे सर्व पक्ष काही महिन्यांपूर्वी ‘तुम बिन जाऊ कहाँ’ म्हणायचे. पण, आता म्हणत आहेत, ‘तू नही तो और सही...’\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%AB-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:43:07Z", "digest": "sha1:OHZRORC6DWCX4GAMGLMUHYEI62CAUT5X", "length": 34890, "nlines": 170, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "सध्या प्रसिद्ध असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास डाएट प्लॅन बद्दल.. - Thinkmarathi.com", "raw_content": "\nसध्या प्रसिद्ध असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास डाएट प्लॅन बद्दल..\nसध्या प्रसिद्ध असलेल्या “फक्त २ वेळाच खा ,५५ मिनिटांत जेवा ” सध्या प्रसिद्ध असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास डाएट प्लॅन बद्दल विविध माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. काही वर्तमानपत्रे , इंटरनेट साईट्स , ब्लॉग्स इ. मध्ये बऱ्याच प्रमाणात याबद्दल लिहून येत आहे. त्यातीलच २ लेख जे हा प्लॅन नक्की काय आहे आणि आयुर्वेदानुसार याचा कसा विचार करता येईल याबद्दल इथे देण्यात आले आहे.\nडॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी स्थुलता आणि मधुमेहमुक्त हिंदुस्थान करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी सुरू केली आहे एक आगळीवेगळी आहारपद्धती.\nखाण्यावर प्रचंड प्रेम, पण सुटलेलं पोट या दोघांच्या कचाटय़ात तुम्हीही सापडला आहात का वेळेत वजन कमी नाही केलं तर लवकरच डायबेटिस आणि इतर समस्या मागे लागतील या विचाराने अनेकांसारखी तुमचीही झोप उडाली आहे का वेळेत वजन कमी नाही केलं तर लवकरच डायबेटिस आणि इतर समस्या मागे लागतील या विचाराने अनेकांसारखी तुमचीही झोप उडाली आहे का घाबरू नका. ही कुठल्याही वजन कमी करण्यासाठीच्या महागडय़ा उपायांची जाहिरात नाही.\nहा आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा विनासायास वेटलॉस डाएट प्लॅन. प्रत्येक जाड माणसाची हीच इच्छा असते की फार कष्ट न करता आणि आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन वजन कमी झालं पाहिजे व फार व्यायामही करायला लागायला नको. आता या सगळ्या गोष्टी केल्यावर वजन कमी निश्चितच होणार नाही हे कोणताही सुजाण सांगू शकेल. पण थांबा या सगळ्या गोष्टी सांभाळूनसुद्धा तुमचं वजन अगदी खात्रीशीर पद्धतीनं कमी होणं आता शक्य आहे. तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. डॉक्टर दीक्षित यांनी ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि डायबेटीस म्हणजेच मधुमेह-मुक्त हिंदुस्थान आणि विश्व करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी विनासायास वेटलॉस हे अभियान राबवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आजपर्यंत हजारो लोकांना वजन कमी करण्यास आणि डायबेटीसपासून सुटका मिळवण्यात यश मिळाले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की, इतका खात्रीशीर उपाय असूनसुद्धा डॉक्टर दीक्षित आणि त्यांची टीम कोणत्याही व्यक्तीकडून एकही नवा पैसा आकारत नाही.\nस्व. श्रीकांत जिचकार यांनी सांगितलेल्या ‘डाएट प्लॅन’मधून प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर संशोधन करून डॉक्टर दीक्षितांनी हा गुणकारी ‘डाएट प्लॅन’ तयार केला आहे. या अभियानांतर्गत आजवर त्यांनी बत्तीस देशांतल्या अठ्ठावीस हजार लोकांना जोडले आहे.\nगेल्या २८ वर्षांपासून ते विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन औषध वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nत्यांना आरोग्य शिक्षणातील भरीव कामासाठी ३ राष्ट्रीय व ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.ते स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक वेळा रक्तदान केले आहे.\nत्यांनी डब्ल्यूएचओ, युनिसेफ अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.गुणकारी आहार नियोजन या डाएट प्लाननुसार तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळेलाच खाऊ शकता.या दोन वेळा नेमक्या कोणत्या हे तुम्ही तुमच्या भुकेच्या अनुषंगाने ठरवू शकता.या दोन वेळांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.या दोन्ही वेळी तुम्हाला तुमचे जेवण हे ५५ मिनिटे पूर्ण होण्याच्या आत संपवायचे आहे.\nदोन जेवणांच्या मध्ये कोणताही नॉन डायबेटिक पेशंट हा पाणी, शहाळ्याचे पाणी, एक टोमॅटो, ७५ टक्के पाणी २५ टक्के दूध असा चहा, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी (कशातच साखर वा शुगर फ्री नाही.) इ. प्राशन करू शकतो. शक्यतो काहीही न खाणे उत्तम. जेवणात गोड पदार्थांचे प्रमाण कमीत कमी व प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्ती असावे.\nकुठल्याही डायबेटिक (टाइप २- चाळिशीनंतर येणारे डायबेटिस) पेशंटने मधल्या दोन वेळी शक्यतो काहीही खाऊ नये. त्यातल्या त्यात पातळ ताक चालेल व गोड पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.\nडाएट प्लॅन फॉलो करण्याबरोबरच दररोज पंचेचाळीस मिनिटांत साडेचार किलोमीटर चालणे हेसुद्धा आवश्यक आहे.\nवरील प्लान अठरा वर्षांखालील मुलांनी व टाइप १ डायबेटिक पेशंट्सनी करू नये.\nप्लॅन यशस्वी होण्यामागचं विज्ञान\nआपल्या शरीरात आपण कोणतीही गोष्ट खाल्ली की इन्सुलिनचे एक माप स्वादुपिंडातून स्रवले जाते.\nमोठय़ा प्रमाणात अतिरिक्त इन्सुलिन निर्माण झाल्यावर त्याचा परिणाम डायबेटीस आणि लठ्ठपणा असा होतो.\nएक इन्सुलिन माप निर्माण झाल्यानंतर ते ५५ मिनिटे कार्यरत असते व त्यानंतर दुसरे माप निर्माण होते.\nखाण्याच्या वेळा कमी करून इन्सुलिन निर्माण होण्यावर आपण निर्बंध घालू शकतो ज्या योगे डायबेटिसवर व लठ्ठपणावर मात करता येऊ शकते.\nवजन आणि मधुमेह कमी होण्याबरोबरच याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, हायपर ऍसिडिटी यांसारखे रोग हळूहळू कमी होऊन नंतर नाहीसे होतात. सांधेदुखी, पाठदुखी कि���वा इतर अवयवांचं दुखणंही दूर पळतं. निद्रानाश दूर होतो व झोप नियमित आणि चांगली येते. मन प्रसन्न राहतं. काम करायला नवी ऊर्जा मिळते हे व यासारखे इतरही फायदे प्रत्येक माणसाला वेगवेगळे मिळतात.\nवजन वाढवायला तुम्हाला अनेक वर्षे लागली आहेत. आता कमी करायला किमान 3 महिने ते एक वर्ष तरी देऊन बघा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल. ‘एफर्टलेस’ वजन कमी करणं अशक्य आहे. पण हा प्लॅन तुम्हाला ‘लेस’ एफर्ट्समध्ये वजन आणि डायबेटिस दोन्ही कमी करायला मदत करेल.\nया अभियानात तुम्हालाही सामील होता येईल. त्यासाठी काय करालहा डायट प्लान सुरू करण्याआधी तुमचं फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी या घटकांची रक्तातली तपासणी करून घ्या. तपासणीच्या रिपोर्टचे फोटो दीक्षितांच्या अभियानातील व्हॉट्सऍप ऍडमिन्सना पाठवा. ऍडमिन तुम्हाला तुमच्या रिपोर्टप्रमाणे योग्य असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये ऍड करतील. ज्याद्वारे तुम्ही डॉक्टर दीक्षितांशी थेट संपर्क करू शकता. तसेच तुम्हाला दररोज मधुमेह आणि वजन कमी केलेल्या लोकांच्या यशस्वी गोष्टी (सक्सेस स्टोरीज) वाचायला मिळतील.\nतुम्ही विनासायास वेटलॉस (एफर्टलेस वेटलॉस) हा फेसबुक ग्रुपसुद्धा जॉइन करू शकता.\nव्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिनचे नंबर हे फेसबुक ग्रुप किंवा गुगलवर उपलब्ध आहेत. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉक्टर दीक्षितांचे ‘यू टय़ूब’वरचे व्हिडीओज्सुद्धा पाहू शकता.\nडॉक्टर दीक्षित आणि त्यांची साठ लोकांची कुठलाही पैसा न घेता काम करणारी टिम यांचे अंतिम ध्येय हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मधुमेहापासून मुक्ती मिळणाऱया उपायांमध्ये हा ‘डाएट प्लॅन’ समाविष्ट होणे हे तसेच या डायट प्लानच्या मदतीने संपूर्ण हिंदुस्थान आणि संपूर्ण विश्व हे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त करणे हे आहे. या डाएटमुळे प्रत्येकालाच एक आयुष्य बदलून टाकणारा अनुभव मिळेल यात शंका नाही.\nवरील लेखाप्रमाणेच या प्लॅन बद्दल आयुर्वेदाच्या नियमांप्रमाणे कसे पाहता येईल हे हि एका लेखात आपल्याला आढळते.\n‘दोन वेळाच जेवा’चा ट्रेंड सध्या सुरु झाला आहे हे पाहून खरं तर खूप बरं वाटलं. हा ट्रेंड रूढ करणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना धन्यवाद द्यावे तितके कमीच. मुळात ही संकल्पना त्यांची नसून कै. डॉ. जिचकार यांची असल्याची ते अतिशय प्रांजळपणे मान्य करतात ��ा त्यांचा मोठेपणा आहे.\nमात्र; ही संकल्पना मुळात आहे आयुर्वेदाची. हो; आयुर्वेदीय ग्रंथांत दोन वेळाच जेवण्याचा पुरस्कार आढळतो.\nमात्र एखादी गोष्ट आपल्याकडची असल्यास तिला फारसे महत्व न देणे हे; किंबहुना तिला मोडीत काढणे हे आमच्या रक्तात भिनलेले असल्याने गेली कित्येक वर्षे कित्येक वैद्य कंठशोष करून हेच सांगत असताना त्यांची हेटाळणीच करण्यात आली.\nसध्या डॉ. दीक्षित यांच्यामुळे किमान या विषयाच्या अनुषंगाने चर्चा तरी सुरु झाली याबाबत त्यांचे अभिनंदन\nया साऱ्या विषयावर लिहा अशी विचारणा बऱ्याच जणांनी आजवर केली होती; मात्र त्या आधी विषय नीट समजून घ्यावा असा विचार होता.\nडॉ. दीक्षित यांची काही व्याख्याने पाहिली; परवा माझा कट्टा या कार्यक्रमात डॉ. दीक्षित यांची मुलाखत पाहिली आणि या साऱ्या विषयावर सविस्तरपणे लिहिणे गरजेचे वाटले.\nकाही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे;\n१. ५५ मिनिटांत जेवणे याचा अर्थ ५५ मिनिटे जेवणे नव्हे हे आतापर्यंत बहुतेक जणांच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे त्यावर चर्चा करत नाही. मात्र एकदा जेवून झाल्यावर मग एखादा आवडीचा पदार्थ दिसला तर तो त्या ५५ मिनिटांतच खायला हरकत नाही असंही मत मांडले गेलं. आयुर्वेदानुसार मात्र तसे करणे योग्य नाही.\nएकदा जेवलेलं पचायच्या आतंच पुन्हा काही खाणे याला अध्यशन असं म्हणतात. असं केल्याने पचनशक्तीला अपाय होतो असं आयुर्वेद सांगतो.\nयासाठीच ‘हातावर पाणी पडलं की पुन्हा खायचं नाही’ ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे दिलेल्या ५५ मिनिटांत एकदा बसून जेवलात की त्यावर पुन्हा काही न खाणे हेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे.\n२. दिलेल्या ५५ मिनिटांत तुम्हाला आवडेल ते खा; हा संदेशही योग्य नाही. प्रत्येक आहारीय पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. आरोग्याला वाईट असलेले पदार्थ जरी नेमून दिलेल्या ५५ मिनिटांत घेतले तरी त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत हे लक्षात घ्या.\nशिवाय; पचायला जड आणि हलके असंही वर्गीकरण आयुर्वेदाने केलंय. जड पदार्थ आपल्या क्षमतेच्या निम्मेच खावे तर हलके पदार्थ जेमतेम क्षमतेपर्यंतच खावे असंही आयुर्वेद सांगतो.\n३. ‘अग्नि’ ही अत्यंत महत्वपूर्ण संकल्पना आयुर्वेदाने आपल्याला दिली आहे. आहाराची मात्रा ही अग्निनुसार असावी असं आयुर्वेद सांगतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा अग्नि हा साधारणपणे तीक्ष्�� असतो. म्हणजेच त्या अन्न लवकर पचवू शकतात.यासाठीच त्यांना केवळ दोनवेळा आहार घेऊन चालत नाही.\nआचार्य सुश्रुतांनी त्यांना ‘दन्दशूक’ म्हणजे ‘सतत खादाडी करणारे’ असा शब्द योजला आहे.\nसध्याच्या काळात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किमान तीन वेळा खाणे संयुक्तिक आहे. अन्यथा आयुर्वेदीय सिद्धांतांचा विचार करता; त्यांचा तीक्ष्ण असलेला अग्नि हा त्यांच्या शरीरातील धातूंना पचवायला सुरुवात करेल\n४. आयुर्वेदानुसार; केवळ हेमंत ऋतूत नाश्ता करावा असं सांगितलं आहे. या ऋतूतल्या थंडीमुळे आपली भूक आणि पचनशक्ती एकंदरच वाढलेली असते हे आपण अनुभवतो. हाच नियम जिथे सतत थंड वातावरण असेल अशा प्रदेशांतही लावणे गरजेचे असते.\nयासाठीच बऱ्याच पाश्चात्य देशांत ब्रेकफास्टचं अनन्यसाधारण महत्व आढळतं. आपल्याकडेही उत्तरांचलादि प्रदेशांत या नियमाचा विचार करावा लागेल.\n५. मेदस्वी वा स्थूल किंवा कफ प्रकृतीच्या व्यक्ती, काही ठराविक विकार यांमध्ये दोन वेळाच जेवण्याचा आग्रह (तेही आहाराचे गुणधर्म लक्षात घेऊन आणि अध्यशन न करता) करणं योग्य ठरेल. मात्र केवळ इन्शुलिनचं ‘माप’ इतक्याच एका घटकाकडे लक्ष देत हा डोलारा उभारणं हे शरीरातील एकंदर धातूव्युहनाला घातक ठरू शकतं.\nधातूंचा क्षय झाला की वात वाढीला लागतो. आणि प्रमेही व्यक्तींत वातप्रकोप झाल्याने प्रमेहाचे रुपांतर मधुमेहात (इथे मधुमेह म्हणजे डायबेटीस नव्हे) होऊन तो असाध्य होतो; असं आयुर्वेद सांगतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.\n तर शेपूट धरलेल्या व्यक्तीसाठी दोरखंडासारखा, पाय पकडलेल्यासाठी खांबासारखा; असा प्रकार होणे हे विषयाच्या समग्र ज्ञानापासून दूर नेणारे असते.\nजसा हत्ती समजावून घेण्यासाठी तो उघड्या डोळ्यांनी पूर्ण पहायला हवा; तसेच केवळ इन्शुलिनच्या मागे न लागता प्रकृती, बल, देश, काल, दोष-दुष्य अशा नैक मुद्द्यांचा सखोल विचार त्यामागे हवा.\nआहारासारखा विषय हा सब घोडे बारा टके या न्यायाने न नेता ‘पुरुषं पुरुषं वीक्ष्य’ असा टेलरमेड असला पाहिजे. तो रेडीमेड असून उपयोगाचा नाही.\nप्रत्येक नियमाला अपवाद असतात हे जगन्मान्य तत्व ध्यानी ठेवलं की; माझा मुद्दा सहज लक्षात येईल. या विषयाच्या निमित्ताने आयुर्वेदाचा एक नियम पाळायला सुरुवात होईल अशी आशा आहे.\nपण आयुर्वेदच पाळायचा आहे तर तो सगळ्या पैलुंतून नीट समजावून घे��न आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने पाळणे अधिक संयुक्तिक ठरेल; नाही का एकदा जरूर विचार करून पहा\n← लग्न समारंभासाठी व्हा झटपट तयार \n” फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा..”\nशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार\nआला आला उन्हाळा ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhavnagar.wedding.net/mr/photographers/1418733/", "date_download": "2019-03-26T07:52:41Z", "digest": "sha1:AA3OBI4L47DIQVJ3OUFRBVBJ32BCEHPW", "length": 1747, "nlines": 48, "source_domain": "bhavnagar.wedding.net", "title": "भावनगर मधील Parth studio हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nभावनगर मधील Parth studio फोटोग्राफर\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 3)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,72,118 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/these-benefits-can-be-given-to-the-middle-class-by-the-modi-government-check-the-significance-of-the-2019-budget-15720.html", "date_download": "2019-03-26T08:54:25Z", "digest": "sha1:7Q7BHFAEZ3QT3OIZG4J6T655T3MHKYGZ", "length": 27808, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Budget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ्य | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भि���त, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nBudget 2019 : मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ्य\n2018 अर्थसंकल्पादरम्यान अरुण जेटली (Photo credit : Youtube)\nलोकसभा निवडणुकीसाठी काही आठवड्यांचा कालावधी बाकी आहे, एप्रिल-मेच्या दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही पार पडणार आहेत. या 1 फेब्रुवारीला मोदी सरकार अंतरीम बजेट सादर करेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी 2018 साली आपल्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला होता. तज्ञांच्या मते, यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली, देशाच्या मध्यमवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्पाची रचना करू शकतात. ज्याद्वारे देशाती�� मिडल क्लास लोकांना अनेक सवलती प्राप्त होऊ शकतात. 2014 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यासाठी मध्यमवर्गीय लोकांचा फार मोठा हात होता. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना या अर्थसंकल्पाचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.\nसंसदेमधील अर्थसंकल्प सत्र जानेवारीमध्ये सुरु होईल, आणि एक फेब्रुवारीला संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल. या बजेटबाबत आता राजकीय वर्तुळातही चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पामध्ये सरकारद्वारे मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. (हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2019 जिंकायची असेल तर नितीन गडकरी यांनी उपपंतप्रधान करा)\nया बजेटमध्ये मोदी सरकार कर सवलत, आरोग्य विमा लाभ आणि ठेवींवरील व्याज वाढविण्याचा विचार करीत आहे. याचसोबत, अलिकडच्या काळात गैर-सरकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे, या पार्श्वभूमीवर सरकार लोकांना सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊ शकते. याशिवाय, सरकार गृहकर्जाचा दर देखील कमी करू शकते जेणेकरून गरिब किंवा मध्यमवर्गीय लोक त्यांचे स्वतःचे हक्काचे घर विकत घेऊ शकतील. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर मोदी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असेल.\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लव��रच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्य��� 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/pocket-money-shares-1644327/", "date_download": "2019-03-26T08:45:32Z", "digest": "sha1:M3ZBRTOD2B5M5TVJ2TTP3QCULFZBP53B", "length": 22216, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pocket money Shares | समभागांमधून तरुणांना ‘पॉकेट मनी’साठी अतिरिक्त पैसे कसे कमावता येतील! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसमभागांमधून तरुणांना ‘पॉकेट मनी’साठी अतिरिक्त पैसे कसे कमावता येतील\nसमभागांमधून तरुणांना ‘पॉकेट मनी’साठी अतिरिक्त पैसे कसे कमावता येतील\nहल्ली युवा वर्गाला त्यांच्या पालकांकडून हातखर्चासाठी मुबलक पैसे मिळतात.\nआज कमावलेला एक रुपया हा उद्याच्या १ कोटी भांडवलाचे बीज आहे. जेव्हा संपत्ती निर्मितीचा प्रश्न येतो त्यावेळी आर्थिक सक्षमता वाढविण्याकरिता समभाग हा सुलभ मार्ग ठरतो. हा ‘मॅरेथोन’सारखा प्रकार आहे. गुंतवणुकीसाठी लवकर सुरुवात करून वेगात सातत्य राखणे ही युक्ती आहे. एका भरीव फरकाच्या दृष्टीने गुंतवणूक १० वर्षे लवकर सुरुवात केल्यास तुमचा पैसा अनेक पटीने वाढतो. त्यासाठी फक्त तुमच्या पॉकेट मनीमधून रु. ५००/१,००० सहज बाजूला काढण्याची गरज आहे.\nहल्ली युवा वर्गाला त्यांच्या पालकांकडून हातखर्चासाठी मुबलक पैसे मिळतात. परंतु यातील बहुतेक सगळेच पैसे मौजमजा करण्यासाठी खर्च केले जातात. तुमच्या मित्र—मैत्रिणींसोबत पिझ्झा खाण्यासाठी, सिनेमाची तिकिटे खरेदी करण्यासाठी किंवा क्लबमध्ये जाऊ न ��स्ती—मजा करण्यासाठी तुम्ही नक्की किती पैसे वाया घालवता याचा तुम्ही कधी विचार केला आहे का बरीचशी तरुण मुले धुम्रपानासारख्या वाईट सवयींवर देखील पैसे वाया घालवतात. तुमच्या महिन्याभरातील खर्चाच्या फक्त १०% पैसे वाचवून तुम्ही केवळ ५०० रुपये देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. राकेश झुनझुनवाला किंवा वॉरेन बफेट यांसारख्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठय़ा प्रस्थांची नावे तुम्ही ऐकली आहेतच. या सर्वांनी अगदी लहान वयातच समभागांमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली होती. यामुळेच त्यांच्या एकूण संपत्तीत मोठा फरक झाला. निधी व्यवस्थापकाने निवडलेल्या समभाग संग्रहात म्युच्युअल फंड सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (एसआयपी ) मुळे नियमितपणे पैशांची बचत आणि गुंतवणूक करण्याची संधी मिळते. हल्ली पैसे घेऊन ज्याप्रकारे लग्नसोहळ्याचे नियोजन केले जाते त्याप्रकारेच तुम्ही म्युच्युअल फंडाचा विचार करा. तिसरीच कोणीतरी व्यक्ती खूप कष्ट घेते आणि आपण आरामात बसून त्या सोहळ्याचा आनंद उपभोगू शकतो. म्युच्युअल फंडात केवळ ५०० रुपये गुंतवून त्यावर चांगला परतावा तुम्ही मिळवू शकता. गेल्या ५ वर्षांत फंडामुळे दरवर्षी साधारण १५—२० टक्के सहजपणे मिळाले आहेत. जर दरवर्षी फंड २०टक्कय़ांनी वाढला तरीदेखील केवळ ५०० रुपयांच्या सिपमुळे ४८ महिन्यांनंतर तुमची गुंतवणूक जवळपास दुप्पट होऊ शकते. जर एखाद्या महिन्यात केवळ एका आठवडय़ात तुम्ही पिझ्झा खाल्ला नाही तर ५०० रुपये सहज वाचवता येतात.\nआपले पालक किंवा घरातील इतर मोठी मंडळी भांडवली बाजाराबद्दल बोलत असल्याचे तरुण मंडळींनी ऐकले असेलच. भांडवली बाजार ही एक अशी जागा आहे जिथे विविध कंपन्या एकमेकांशी व्यवहार करतात. जर तुम्ही अगदी कमी किंमतीचा म्हणजे १०० रुपयांचा समभाग खरेदी केला आणि जर तो १२५ रुपयांना विकला तर तुम्ही प्रत्येक समभागामागे २५ रुपयांचा नफा कमवू शकता. जर तुम्ही १०० समभाग खरेदी केले असतील तर एकाच व्यवहारात तुम्हाला २,५०० रुपयांचा नफा मिळू शकतो. लग्न सोहळ्याच्या नियोजकप्रमाणे तुमच्या एसआयपीसाठी कोणता समभाग घ्यायचा हे म्युच्युअल फंड ठरवतो त्याच पद्धतीने आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या इच्छेनुसार गुंतवणूक करायची असू शकते. याचा अर्थ असा की, ते नक्की किती पैसे गुंतवणार, ते पैसे कोणत्या ठिकाणी गुंतवले ज��णार आणि याबदल्यात त्यांना साधारण किती फायदा होणार हे सर्व काही ठरविण्याची या नव्या पिढीची इच्छा असते. थोडक्यात, त्यांना त्यांचा निधी व्यवस्थापक व्हायचे असते. हे समभाग एसआयपी धोरणांमुळे शक्य होऊ शकते. ज्याप्रकारे म्युच्युअल फंडासाठी एमएफ एसआयपीचे कार्य चालते त्याचप्रकारे समभाग एसआयपीमुळे नियमित कालवधीनंतर पूर्वनियोजित प्रमाणात समभाग खरेदी करण्याची मुभा मिळते.\nजर तुम्ही हे एका ठराविक कालावधीसाठी केले तर तुम्ही सहजतेने सरासरी कमी किंमतीत जास्त समभाग खरेदी करू शकता. जेव्हा समभागांच्या किंमतीत वाढ होते तेव्हा तुम्ही जास्त फायद्याची अपेक्षा करू शकता. ज्या समभागांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे तो निवडणे आणि दर महिन्याला त्यात एक ठराविक छोटी रक्कम गुंतवत राहणे हेच केवळ तुम्हाला करायचे आहे. अशा प्रकारे गुंतवणूक करून तुम्ही भावी झुनझुनवाला किंवा बफेट नक्की बनू शकता. ज्याप्रकारे तब्येत चांगली राहावी म्हणून तुम्ही दररोज व्यायाम करता त्याचप्रमाणे काही ठराविक समभागांवर नियमितपणे लक्ष देऊन त्यात गुंतवणूक करत राहणे हेच तुम्हाला करायचे आहे.\nजर जोखीम उचलण्याची तुमची तयारी असेल तर समभागांमध्ये व्यवहार करून नफा कमावता येतो. तरुण पिढी सध्या तासान तास फोनला चिकटून असते. दररोज केवळ १५—२० मिनिटे देऊन तरुण मंडळी सहजतेने समभागांमध्ये व्यवहार करू शकतात आणि फोनच्या माध्यमातून नफाही कमवू शकतात. अतिजलद तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित झालेल्या मोबाईल ट्रेडिंग अ‍ॅप्सच्या मदतीने भांडवली बाजारातील व्यवहारासाठी सरासरी एक सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. हल्ली तरुण गुंतवणूकदार हे चांगल्या ब्रोकर्सची मदत घेतात. यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार संशोधनही करता येते आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही करता येतो. वेब, मोबाईल आणि अ‍ॅप्सवर आधारित व्यवहार यामुळे कधीही अगदी सोप्या पद्धतीने हे काम करता येते.\nब्रोकर्सकडून केले जाणाऱ्या अभ्यासपूर्ण संशोधन सूचना आणि विश्लेषण यामुळे अनेक विद्यार्थी समभाग व्यवहार खूप गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत आहे. आपण जितक्या लवकर व्यवहार करायला लागतो तितक्याच लवकर त्यातील चुका कमी करण्याची आपली क्षमता वाढते. वयाच्या तिशीनंतर थेट समभागांमध्ये गुंतवणूक करून जोखीम पत्करण्यापेक्षा विशीच्��ा सुरवातीला जोखीम उचलण्याची आपली क्षमता जास्त असते. गुंतवणूकदाराला समभाग व्यवहार सहजपणे जमू लागले की ते चलन आणि वायदा वस्तूंसारख्या इतर मालमत्तेच्या बाबतीत थोडा धाडसी निर्णय घेऊन त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची जोखीम उचलू शकतात. तुम्ही जितक्या लवकर भांडवली बाजारातील गुंतवणूक आणि व्यवहाराला सुरुवात केली असेल तितका उच्च परतावा मिळायला मदत होईल.\n(लेखक रिलायन्स सिक्युरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2019-03-26T08:03:33Z", "digest": "sha1:ZGJIEX7DTYPKJFTBOCUWLSETEWABNKBU", "length": 9608, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "२२ दिवसात २४० विमाने रद्द – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n२२ दिवसात २४० विमाने रद्द\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nमुंबई -: दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या २२ दिवस बंद असल्यामुळे दररोज २४० विमाने रद्द केली जाण्याची शक्यता आहे, शिवाय अनेक विमानांच्या मार्गातही बदल करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.या कालावधीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानांचा मार्ग बदलण्यात येणार आहे. काही विमानांच्या वेळेत बदल करण्यात येईल. या काळात रद्द केल्या जाणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्यात येईल व ज्यांना शक्य असेल, त्यांना दुसऱ्या विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.\nमुंबई विमानतळ हे देशातील अत्यंत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून दररोज सरासरी ९५० विमानांची वाहतूक होते. ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान दर आठवड्यात मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या सहा तास बंद राहतील. २१ मार्च रोजी गुरुवार असला, तरी होळी असल्याने विमानतळावरील धावपट्टी सुरू ठेवण्यात येईल. धावपट्टी बंद असताना प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांनी अरुंद विमानांऐवजी (नॅरो बॉडी) मोठ्या विमानांचा (वाइड बॉडी) वापर करावा, त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना त्याद्वारे प्रवास करता येईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.\nतिकिटांच्या दरांत मोठी वाढण्याची शक्यता\nएअर इंडिया व इतर खासगी हवाई वाहतूक कंपन्यांतर्फे या कालावधीत असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक बदलण्य��त येणार आहे. धावपट्टी बंद असल्याचा सर्वात जास्त फटका मुंबई ते दिल्ली ३३ विमाने, मुंबई ते गोवा १८ विमाने व मुंबई ते बेंगळुरू १६ विमानांच्या फेऱ्यांवर होईल.\nत्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तिकिटांच्या दरात सुमारे ७० ते ८० टक्के वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जाणाºया विमानांच्या तिकिटांच्या दरात २५ ते ३५ टक्के वाढ होण्याची भीती आहे.\nच्२०१८ मध्ये आॅक्टोबर महिन्यात एका दिवसासाठी धावपट्ट्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या वेळी सुमारे ३०० विमानांवर त्याचा परिणाम झाला होता.\nTags: #२२ दिवसात #२४० विमाने रद्द\nदुसरे लग्न ‘बेकायदेशीर परंतु, त्यातून जन्मलेलं अपत्य कायदेशीर.\nतेजस एक्स्प्रेसने चिरडले ३ कामगार\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/fashion/page/16/", "date_download": "2019-03-26T09:05:04Z", "digest": "sha1:OMNYX2JCOHFMJRBP3HQYUSWHKM42S7RN", "length": 10116, "nlines": 132, "source_domain": "www.saamana.com", "title": "फॅशन | Saamana (सामना) | पृष्ठ 16", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nपूजा पोवार फॅशन डिझायनर काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. मकर संक्रांत हा पतंगाचा सण आहे....\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्ज���ुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mumbaikar-stood-in-que-for-local/", "date_download": "2019-03-26T08:04:52Z", "digest": "sha1:3DU65C2GIM7REE74WWHCSSGI44EI5JAR", "length": 15189, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "लोकलमधली रेटारेटी टाळण्यासाठी मुंबईकरांनी लावली रांग | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nलोकलमधली रेटारेटी टाळण्यासाठी मुंबईकरांनी लावली रांग\nमुंबई लोकलमधली गर्दी आणि त्यामुळे लटकत, लोंबकळत होणारा रेल्वेप्रवास हे मुंबईतलं सर्वसाधारण चित्र. गर्दीचा प्रचंड ओघ असूनही ट्रेनमध्ये विंडो सीट मिळवण्यासाठी प्रत्येक मुंबईकर जीवाचं रान करत असतो. त्यासाठी प्रसंगी दोन हात करायचीही त्याची तयारी असते. मात्र, या चित्राला फाटा देत मुंबईकरांनी रेल्वेसाठी रांग लावली आणि रांगेचा फायदाही अनुभवला.\nलोकलमध्ये चढताना होणारी गर्दी आणि रेटारेटी टाळण्यासाठी अनेक माध्यमांनी मुंबईकरांना आवाहन केलं होतं. काही माध्यमांनी रेल्वे पोलीस दलालाही विनंती केली होती. त्याची दखल घेत रेल्वे पोलीस दलाने सोमवारी संध्याकाळी रांगेचा प्रयोग करून पाहिला. अंधेरी या पश्चिम रेल्वेवरील तुडुंब गर्दीच्या स्थानकावर संध्याकाळी महिलांना विरार लोकलमध्ये चढण्यासाठी रांग लावण्याची विनंती आरपीएफने केली आणि बायकांनी रेल्वेसाठी रांग लावत एक नवीन आदर्श घालून दिला. यासाठी आरपीएफने २० महिला कॉन्स्टेबल्सना गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमलं होतं. विशेष म्हणजे, महिलांचा रांगेचा उत्साह पाहून पुरुष प्रवाशांनीही स्वतःहून रांग लावली.\nअंधेरी व्यतिरिक्त बांद्रा, बोरीवली, मिरारोड आणि भाईंदर या स्थानकांवरही हा रांगेचा प्रयोग करण्याचा विचार सध्या आरपीएफ करत आहे. या प्रयोगासाठी ९७ रेल्वे कॉन्स्टेबल्सची नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे रेटारेटी कमी झाली तसंच बायकांच्या डब्यात सर्रास चालणारी गटबाजीलाही आळा बसेल, असं मत अनेक महिला प्रवाशांनी नोंदवलं आहे. पुरुषांच्या डब्यात बसण्याच्या जागेमुळे होणारी दादागिरी आणि हाणामारीही यामुळे थांबेल, असं पुरुष प्रवाशांचं म्हणणं आहे. मात्र, आम्ही रांग लावू पण, त्यासाठी लोकल वेळेवर येणं गरजेचं आहे. कारण, सगळ्यांची ऑफिसला जायची घाई असते. त्यामुळेच रेटारेटी करावी लागत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. तसंच रेल्वेच्या आगमनावेळी अचानक बदलले जाणारे फलाटही या रांगेच्या प्रयोगातला एक मोठा अडथळा असल्याचं मतही मुंबईकरांनी मांडलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदुचाकीवर उडी घेऊन बिबट्याने केला थरारक पाठलाग\nपुढीलमिऱ्या समुद्रकिनारी स्कूबा डायव्हिंग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/891", "date_download": "2019-03-26T08:02:52Z", "digest": "sha1:XCGAKWHDEYQ3XLFZPKJZDF32JPSXS7ED", "length": 18765, "nlines": 329, "source_domain": "misalpav.com", "title": "खिलजी उवाच | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसीता रागाने हनुमंताला \"तुझ्या आईची छूत्री \" म्हणाली\nखिलजि in जे न देखे रवी...\nनेहेमी का म्हणून हिणवून घ्यायचे स्वतःला\nएकदा तरी दाखवून द्यायचे\nइतरांची बंड्यासंग मूरकुंडी हलली\nथोडी का होईना पण\nडोक्याची आई बहीण एक झाली\nबंड्या हट्टाने राम झाला\nनान्या लक्ष्मण तर बाब्या हनुमान झाला\nकादर धिप्पाड रावण अन कवट्याची सीता झाली\nएकदाची तालीम सुरु झाली\nRead more about सीता रागाने हनुमंताला \"तुझ्या आईची छूत्री \" म्हणाली\nउगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती\nखिलजि in जे न देखे रवी...\nपण ती निघून गेली\nसुस्कारा सोडत वर बघितले\nदुसरी मटकत येतच होती\nती पण न बघताच निघून गेली\nअजून एक दुरुन येत होती\nचालता चालता लाजत होती\nकाय होतंय ते काहीच कळेना\nउगाच छाती धडधडत होती\nलटके झटके बघुनी सारे\nजवळ येऊनि मला म्हणाली\nकाका, घड्याळात वाजले किती \nपाकक्रियाविनोदसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमकालवणखरवसपुडिंगव्यक्तिचित्रणसुकी भाजीकविता माझीकाहीच्या काही कविताखिलजी उवाच\nRead more about उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती\nएक दिवस तरी लहान \"बाबू\" बनून बघावे\nखिलजि in जे न देखे रवी...\nका म्हणून दिवसेंदिवस प्रौढच बनत जावे \nका म्हणून आपणच सारं खांद्यावर वाहावे \nथोडं मागं वळून बघा , कोरी पाटी नि पेन्सिलचा तुकडा दिसेल\nती हातात घेऊन बसलेला एक छोटा बाबू दिसेल\nएक दिवस तरी लहान बाबू बनून बघावे\nदुद्धु दुद्धु म्हणून ओरडावे\nवाटेल तिथे फतकल मारून बसावे\nदिसेल त्याचे केस उपटावे\nआडवंतिडवं पडून त्रागा करावे\nबाबू जे जे करतो ते ते मनापासून करावे\nघरातल्यानी पण तोंडात बोट घालावे\nइतके साऱ्या घरभर लोळावे\nरांगत रांगत चड्डीवर फिरावे\nRead more about एक दिवस तरी लहान \"बाबू\" बनून बघावे\nगणु अन गणूची मनू\nखिलजि in जे न देखे रवी...\nगणु अन गणूची मनू\nमनू जाता येई मंजिरी\nकधी मनू तर कधी मंजिरी\nअसे हजर सदैव दारी\nRead more about गणु अन गणूची मनू\nका करत नाही कुणी उलट सारे\nखिलजि in जे न देखे रवी...\nका करत नाही कुणी उलट सारे\nज्याला त्याला सुख प्यारे\nहा द्यूत मांडला कुणी \nइथे पटलावरचे प्यादे सारे\nमंडल डोळ्यांनी दिसते खरे\nदिसतात नभी चंद्र तारे\nआवाका दोन नेत्रांचा असा किती \nत्यात सामावले सुखदुःख आणि अश्रू सारे\nदोन पायावरती उभे धड पुरे\nअसती एका मनाचे खेळ सारे\nमन शोधूनही सापडत नाही विज्ञानास\nतरी त्याचे अस्तित्व खरे\nबघता सरळ कुणी , वाकडी भासे दुनिया\nवाकडे वागता कुणी सलाम ठोके दुनिया\nवक्र दृष्टी ग्रहांची ज्या कुंडलीत\nत्याच ग्रहांची शांती होते\nRead more about का करत नाही कुणी उलट सारे\nच्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं\nखिलजि in जे न देखे रवी...\nच्या मायला बॅट घ्यायची होती हातात\nअन तेंडुलकर बरोबर खेळाय���ं होतं\nपण व्हायचं होतं येगळंच\nतिच्यासंगे लगीन लागलं अन घडलं जे घडायचं होतं\nएकदा का लग्न झाले नक्की\nसमजा झाली तुमची चक्की\nचंद्र सूर्य मग एक भासतील\nतारका क्षणात लुप्त होतील\nसारे ग्रह जणू उलटे फिरू फिरतील\nजसं जसं कुटुंब वाढेल\nतुमची \"सावित्री \"तुम्हास कुटून काढेल\nमाझे पण असेच काहीसे झाले\nजीवनमानआईस्क्रीमओली चटणीखरवसमराठी पाककृतीअविश्वसनीयखिलजी उवाचजिलबीमुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about च्या मायला बॅट घ्यायची होती हातात , अन तेंडुलकर बरोबर खेळायचं होतं\nस्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग ( अर्थातच प्रेरणा )\nखिलजि in जे न देखे रवी...\nस्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग\nफक्त एक मारा मग वर होतील ल्येग\nजास्त पैक नकोत त्याला\nक्वार्टरला जोड द्या पिळून हापूसची कैरी\nमग सुटतील नव्या फैरी\nकसले वेब आणि कसले सायन्स\nइथे \"थोमोस रयुतर\" पण मिळेल\nजो मारल स्कॉसपूस प्येग\nफक्त तोच पेपर टंकेल\nटंकत सुटा पेपर सारे\nसोडा , सोडा आंजावारी\nजोडीला एक क्वार्टर ठेवा\nनि सोबत हापूसची कैरी\nएकच बस्स , पुरे झालं, असा नसतो क्रायेतीरिया\nRead more about स्कॉसपूस प्येग बाबा , स्कॉसपूस प्येग ( अर्थातच प्रेरणा )\nखिलजि in जे न देखे रवी...\nभोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं\nसांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा\nशेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला\nअन बनल्या भोळी प्रजा\nशेपूला केला मंत्री त्याने\nधुसफुसणारी भेंडी वझीर केली\nकसेबसे ते राज्य उभारले\nसंख्येने ते जास्त म्हणोनि\nकोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी\nकडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी\nवांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता\nगनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता\nमांडणीबालगीतआईस्क्रीमग्रेव्हीपौष्टिक पदार्थमराठी पाककृतीवन डिश मीलखिलजी उवाचअविश्वसनीयमुक्त कवितारतीबाच्या कविता\nRead more about जालफ्रेझीची सोय\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया ��जच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5469270460303669592&title=Annual%20Function%20at%20'DKTE'&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2019-03-26T08:24:54Z", "digest": "sha1:6LUR7F4XY53C622IZQQ5UYXP4XG3IJPF", "length": 10502, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात", "raw_content": "\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपारंपरिक दिनानिमित्त शिवरायांना मानवंदना\nइचलकरंजी : ‘डीकेटीई’मध्ये ‘जोश २०१९’ या वार्षिक स्नेहसंमेलनाला पारंपरिक दिनाने उत्साहात सुरुवात झाली. दर वर्षी विविध संकल्पना राबवून ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांमार्फत भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले जाते.\nया वर्षी विद्यार्थ्यांनी पांरपरिक वेषभुषेत हजेरी लावली व सर्व कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. शिवकालीन प्रसंग सकारतानाच त्याला पारंपरिक वेषभूषेची जोड देत हा दिवस वेगळया पद्धतीने साजरा केला. ‘जोश २०१९’चे उद्घाटन शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, डायरेक्टर व प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर (प्रशासकीय) प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर (शैक्षणिक) प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, प्रा. व्ही. आर. बलवान, प्रा. ए. यू. अवसरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्रा. सचिन कानिटकर यांनी सूत्रसंचलन करतानाच शिवकाळ व पारंपरिक पोषाख या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. त्यात शिवाजी महाराज, मावळे, तुकाराम महाराज, झांशीची राणी, साधू, संत, सैनिक आदी विविध वेषभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. रविना निंबाळकर व ग्रुपने शिवजन्माचा अप्रतिम प्रसंग व ‘बाळ शिवाजीचा पाळणा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर ‘डीकेटीई’ यश बाकरे याने आपली कला सादर केली.\nमूल पाठीशी बांधून लढाई केलेल्या झाशीच्या राणीची युद्धकला सादर करण्यात आली. त्यानंतर ���ाठीकाठीचे डाव विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांने ‘शिवाजीचा छावा संभाजी’ या नाटकातील संवादाने सर्वांची मने जिंकली त्यानंतर विद्यार्थ्यांनी ढोलवादनातून कवी भूषणाची रचना सादर केली. विजय गोंधळी यांनी शिवकालीन पाळणा सादर केला. या सर्व गोष्टींनी ‘डीकेटीई’च्या राजवाड्यात अनेक शिवकालीन प्रसंग जिवंत झाले व सर्व वातावरण छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय आदी घोषणांनी भारावून गेले.\nप्रा. सचिन कानिटकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थी प्रतिनिधी दीपक कडवा, शुभम धोत्रे, सातपुते व पवनपुरी गोस्वामी यांनी पारंपरिक दिवसाच्या आयोजनासाठी सक्रिस सहभाग घेतला.\nTags: डीकेटीईइचलकरंजीDKTEKolhapurIchalkaranjiजोश २०१९Josh 2019डॉ. पी. व्ही. कडोलेDr. P. V. Kadoleकोल्हापूरछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajप्रेस रिलीज\n‘डीकेटीई’मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा ‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय ‘आयएसटीई’तर्फे ‘डीकेटीई’ला पुरस्कार प्रदान ‘डीकेटीई’मध्ये १० मार्चला पहिला पदवीप्रदान समारंभ\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-03-26T07:58:16Z", "digest": "sha1:DTKWHXWQBDGR45OX5MHGSE72LX57TRV3", "length": 4312, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रसूतिशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:१७ वाजता के���ा गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5662464856691342618&title=Vanchit%20Vikas%20felicitates%20Martyrs%20Wives%20and%20Mothers&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:10:45Z", "digest": "sha1:UV7ZBDEDIPDCADA6W7EDONTIBYJCWTUS", "length": 8368, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वंचित विकास संस्थेतर्फे वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान", "raw_content": "\nवंचित विकास संस्थेतर्फे वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान\nपुणे : ‘नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या सोहळ्याचे आयोजन आले आहे,’ अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनिता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nविजयकुमार मर्लेचा म्हणाले, ‘रविवारी, १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात हा सन्मान सोहळा होणार आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर मिलिंद तुंगार, सूरज मांढरे व ब्रिगेडियर रघुनाथ जठार हे सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मानचिन्ह, श्रीफळ व पुष्प असे या सन्मानाचे स्वरुप आहे.’\nमीना कुर्लेकर म्हणाल्या, ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या, सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे. सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. एकूण ५६ वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांच्या गायनाचा कार्यक्रमही या वेळी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.’\nTags: पुणेवंचित विकासजाणीव संघटनावीरमातावीरपत्नीसैनिकभारतीय सैन्यआंतरराष्ट्रीय महिला दिन २०१९विजयकुमार मर्लेचामीना कुर्लेकरजिल्हा सैनिक बोर्डPuneVanchit VikasJaniv SanghtanaMartyrsIndian ArmySoldierInternational Women’s Day 2019BOI\n‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे��� जवानांना पत्र पाठवून पाठिंबा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख गणेशोत्सव देखावा स्पर्धा शहीद जवानांना तीन विद्यार्थ्यांची गाण्यातून श्रद्धांजली\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?sort=views", "date_download": "2019-03-26T09:01:00Z", "digest": "sha1:ERDCR4PC52UPOAUZUTWBCBW36KJKNP6V", "length": 4142, "nlines": 143, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nSemalt Expert वर्डप्रेस डीफॉल्ट .htaccess नियम वर्णन करते\nSemalt सह Alt टॅग्ज आणि शीर्षक टॅग ऑप्टिमाइझेशन\nअलीकडेच स्थापन केलेल्या वेबसाइटसाठी दर्जेदार बॅकलिंक्स तयार करणे शक्य आहे का\nएसइओ आणि बॅकलिंक्स प्रोफाइल दरम्यान काय संबंध आहे\nबॅकलिंक्ससाठी आपली साइट सबमिट करण्याचे सक्रिय मार्ग कोणते आहेत\nमिमलॅटच्या 3 वेगवेगळ्या वेब स्क्रॅपिंग पद्धती\nउच्च श्रेणीतील बॅकलिंक्स आपली संभाव्य ग्राहकांपर्यंत आपली सामग्री दृश्यमान करण्यासाठी कशी मदत करू शकतात\nमिलिट बेस्ब्रीबट डाय एम वेइटेस्टेन व्हर्ब्रिटेटेन फेहेल्ल बेई डोर एकीकरण व्हो एसईओ आणि ऑनलाईन-मार्केटिंग\nBotnets समजून घेणे - Semalt एक्सपर्ट\nDofollow बॅकलिंक्स जनरेटर वापरून फायदेशीर बॅकलिंक प्रोफाइल कसा तयार करायचा\nPR6 बॅकलिंक्स आपल्या साइटवर एसईओ कशी प्रभावित करू शकतात\nSemalt एक्सपर्ट: आपल्या Analytics रेफरल डेटा खोडल्याबद्दल रेफरल स्पॅम अवरोधित कसे करावे\nवेबसाइट स्क्रॅपिंग काय आहे बेकायदेशीर वेबसाइट स्क्रॅपिंग रोखण्यासाठी 5 माध्यमांच्या पद्धती\nशक्तिशाली दुवा इमारत प्रोफाइलसाठी योग्य बॅकलिंक्स काय आहेत\nसंबंधित दुवायोग्य मालमत्ते द्वारे बॅकलिंक्स कसे बनवावे\nआपल्या ऍमेझॉन एसईओ कसे सुधारित करावे\nमिश्या वर अँकर मजकूर प्रती-ऑप्टिमायझेशन\nऍमेझॉन यूके विक्री वाढीचे कोणते मार्ग आहेत\nपीआर10 वेबसाइट्सवरू��� बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का\nबॅकलिंक्स तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्या उच्च पीआर साइट्सची मदत होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/PARKATLYA-KAVITA/", "date_download": "2019-03-26T09:04:32Z", "digest": "sha1:TZZ7TVPZGEQFKCSHVTTYBFF2EZT7RHXT", "length": 7875, "nlines": 50, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "PARKATLYA KAVITA", "raw_content": "\nपार्कातल्या कविता\t- Parkatlya Kavita\nपार्कातल्या कविता - पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाचे ऑडिओबुक\nसंकल्पना - सूत्रधार : स्वरूपा सामंत , विजय उतेकर\nसूत्रसंचालन : सदानंद बेंद्रे\nएखादा रविवार, दुपारी जेवणानंतरची वेळ, अन तरीही तुम्ही एखाद्या पार्कात, उतरत्या उन्हाच्या अन् पसरत्या सावलीच्या पाठशिवणीच्या खेळात, अवतीभवती हिरवागार निसर्ग अन समोर दहा कवी, कवितेच्या फौजफाट्यासह. तुम्ही भिडायला उत्सुक, बसायला खुर्ची नाही, हॉल नाही, एसी नाही, शांतताही नाही. झाडांकडे घरट्यात परतणाऱ्या पक्ष्यांचा अन् आसपास खेळणाऱ्या मुलांचा किलबिलाट हे सगळं आहेच. अशातच एक कवी आपली कविता वाचतो अन् तुम्ही फक्त त्यातच रमता. तो शब्दांमधून सूर पेरत जातो अन तुमच्या उरात त्याच्या संवेदनांच गाणं उमटत राहतं. त्याची धुंदी उतरते न उतरते इतक्यात दुसरा कवी त्याची कविता सादर करतो. तो देखील तितक्याच आर्ततेने तुमच्या रसिकतेला साद घालतो अन् तुम्ही आपल्या मनाचा हात सहज त्याच्या हातात देता अन् तो त्या पार्कात बसूनच शेकडो लोक सभोवती असताना फक्त तुमच्याशीच काहीतरी हितगुज करतो. हे भिडणं उत्तरोत्तर रंगतच जातं. खरंय, कुठली कविता कुणाला कशी भेटेल हे ती अनुभवण्याआधी सांगता येणं अशक्यप्राय आहे आणि या भेटीचा हा असा सर्वात अनौपचारिक अनुभव म्हणजे \"पार्कातल्या कविता\" हा कार्यक्रम.\nकवितेची जी काही बलस्थानं आहेत, त्यातलं मला सर्वात भावलेलं बलस्थान म्हणजे कविता ही उलगडत जाते. तिचा हा प्रवास अनुभवण्यासाठी रसिक श्रोतादेखील तितकाच उत्सुक आणि तत्पर हवा. काही कवीसंमेलने आणि मुशायरे पाहून प्लास्टिकची फुले अन् लाकडी फळे वाट्याला आल्यासारखे वाटलं तसेच अस्सल कवितेला भेटण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं हे मनात रुजलं. त्याच दरम्यान स्नेही प्रो. संजय शिंदे यांची संकल्पना असलेला 'मुक्काम पोस्ट कविता' हा एक दर्जेदार कार्यक्रम पाहण्यात आला. आपल्याला नक्की काय करायचंय हे मला आणि स्वरूपा सामंत यांना या कार्यक्रम���नंतरच जाणवलं. पुढे आमच्या गप्पांमधून 'पार्कातल्या कविता'ची रूपरेषा घडत गेली. आम्हाला सर्वात आधी हे जाणवलं कि कवितेला भेटण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती कवितेची मोबिलिटी वाढवणं. चार भिंतीत तिला अनुभवण्यासोबतच अनेक ठिकाणी तिची भेट घडवून आणणं गरजेचं आहे. याआधी पण काही मोजकेच स्नेही कुणा एकाच्या घरी भेटून आपलं नवीन लिहिलेलं एकमेकांना वाचून दाखवत होते नि काही प्रमाणात आजही हे घडतं पण त्याला कुणीही अशा कार्यक्रम स्वरूपात पुढे आणलं नव्हतं.\nकवितेच्या मोबिलिटीसाठी आम्ही पार्क म्हणजेच उद्यान हा समान धागा ठेवला कारण एकतर निसर्गाचा थेट सहवास आणि दुसरं म्हणजे पार्क कुठल्याही लहान मोठ्या शहरात, उपनगरात नि गावात सहज उपलब्ध असतात. रसिक श्रोत्यांसाठी दहा कवी अन् त्यांच्या प्रत्येकी दोन अशा वीस कवितांचं सादरीकरण करायचं ठरलं. प्रत्येक प्रयोगाला पार्क आणि कवी नवे असतील अशी मूळ रूपरेषा ठरली अन् आकाराला आला 'पार्कातल्या कविता' हा एक बॅनरलेस तसेच विनामूल्य प्रवेशाचा कार्यक्रम जिथे स्टेजही नसेल अन माईकही. कवी, श्रोता, निसर्ग आणि कविता या साऱ्यांना एकाच प्रतलात आणणारा कार्यक्रम.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: पार्कातल्या कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2014/03/online-test-14.html", "date_download": "2019-03-26T07:59:12Z", "digest": "sha1:OLR7VYNUXU33OC5CRLSBGO3SZ5V2IXQN", "length": 20157, "nlines": 313, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test 14", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" साप्ताहिक 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n2. एकच पेला याचे लेखक ------- >\n3.ललाट याचा समानार्थी शब्द सांगा \n4. हर्षुचे सौंदर्य खुलून दिसत होते . यात किती नामे आली आहेत \n5. -------तसा बेटा कुंभार तसा लोटा .रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा \n8. ७२ रु.किलोचे सव्वा किलो पेढे घेतले ,दुकानदारास १०० रु. ची नोट दिल्यास किती रु. परत मिळतील \n9. २ मीटर ४० सेंमी लांबीच्या तारेचे ४ समभूज त्रिकोण बनवल्यास प्रत्येक त्रिकोणाची बाजू किती असेल \n10. ५० पै.ची ५०० नाणी देवून ५ रु.ची किती नाणी घ्याल \n11. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या -------जिल्ह्यात आहे \n12. ४० अंश छेद ५० भागापैकी ३० अंश छेद ५० भाग पाण्याखाली आहे तर पाण्यात किती भाग असेल .\n३ अंश छेद ७\n१ अंश छेद ५\n५ अंश छेद ७\n८ अंश छेद ७\n13. एका १०० पानी पुस्तकावर पान क्रमांक टाकताना ६ चा खिळा किती वेळा वापरावा लागेल = \n14. स्वराज्याची शपथ घेवून शिवराय ------- येथे गेले . \n15. सहकारी संस्थेचा नफा कोणाला असतो . \n16. कोमलची मावशी माझ्या वडिलाची आई आहे तर तिच्या एकुलत्या एका सुनेचा मुलगा माझा कोण \n17. एका वर्तुळाला ------केंद्रबिंदू असतात \n18. उत्तरेकडे तोंड असणा-या घरातून बाहेर पडून दोन वेळा उजवीकडे वळल्यास पाठीमागील दिशा कोणती असेल \n19. २७ मार्च पासून १७ दिवस दुध घेतल्यास किती तारखेपर्यंत दुध घेतले \n20. झोपल्यास आपण श्वसनात --------- घेतो \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून ���ुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/red-flags-in-arranged-marriages/", "date_download": "2019-03-26T07:56:17Z", "digest": "sha1:JUV7CB722DWHSC6DGZVZ6LNWRNSBOMSV", "length": 24585, "nlines": 143, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "9 प्रभावी मार्ग आयोजित विवाह लाल झेंडे स्पॉट!", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nघर आयोजित विवाह 9 प्रभावी मार्ग आयोजित विवाह लाल झेंडे स्पॉट\n9 प्रभावी मार्ग आयोजित विवाह लाल झेंडे स्पॉट\nFacebook वर सामायिक करा\nव्यवस्था विवाह लाल झेंडे\nव्यवस्था विवाह लाल झेंडे स्पॉट क्षमता संभाव्य जीवनभर दु: खे टाळण्यासाठी आणि आपल्या पती शोधत जवळ मदत करू शकता. व्यवस्था विवाह लाल झेंडे Spotting मुळे विविध कारणांमुळे महत्व भरपूर गृहीत धरले आहे.\n1. आयोजित विवाह आपल्या सामाजिक मंडळ पलीकडे पसरली आहे\nआमच्या आजी ���जोबा सहसा त्यांच्या नगरात किंवा खेड्यात मध्ये विस्तारित कुटुंब मंडळ किंवा सामाजिक नेटवर्क आत लग्न. या उदाहरणांमध्ये,, प्रत्येकजण नगरात किंवा खेड्यात मध्ये दुसरे प्रत्येकाच्या माहित होते एक संभाव्य सामना व्यापक पार्श्वभूमी धनादेश गरज आवश्यक नाही. आमच्या आजी आजोबा कदाचित फक्त त्यांच्या लग्नाच्या दिवशी एकमेकांना भेटले\nहे निश्चितपणे नाही आजकाल बाबतीत आहे. आपण कदाचित अनोळखी आहेत संभाव्य सामने होत आहेत आणि आपण पटकन त्याच्या खूप उशीर झालेला आधी व्यवस्था विवाह लाल झेंडे स्पॉट गरज. समभाग फक्त पर्यंत गेले\n2. कुटुंब विभक्त गेले आहेत\nकुटुंबांना शहरांमध्ये दूर म्हणून, संयुक्त कुटुंब प्रणाली झाली आहे. पारंपारिक सामाजिक नेटवर्क लक्षणीय घसरण आहे आणि अधिक पालक ऑनलाइन अवलंबून आहेत विवाह साइट आणि वृत्तपत्र जाहिराती पूर्वीपेक्षा त्यांच्या मुलांसाठी योग्य सामने शोधण्यासाठी\nसर्व दशके दुसर्या कुटुंब जाणून संबंधित विश्वास झाला आहे आणि आपल्या संदेश माझ्या म्हणून चांगले आहे\n3. वाढलेली हालचाल आणि आरामशीर निकष\nअधिक आणि अधिक भारतीय एक चांगले जीवन जगाच्या विविध भागात आपण प्रवास करत. यूएस मध्ये प्रचंड अनिवासी भारतीय नाहीच, यूके, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील स्थलांतर एक साक्ष आहे. या लोकसंख्या भरपूर अजूनही करू इच्छित तरुण पुरुष आणि स्त्रिया आहेत भारतात संभाव्य जुळण्या आढळल्या.\nभारतीय आत, लोक देशाच्या विविध भागात स्थलांतरित आहेत. वाढ हालचाल त्यांच्या समाजातील किंवा स्वत: च्या गावात योग्य सामने शोधण्यासाठी पालकांची क्षमता कमी आहे.\nव्यवस्था विवाह माध्यमातून जुळणी अधिक कठीण झाले म्हणून, अशा पोट-जात म्हणून पात्रता निकष, व्यवसाय, जेणेकरून अधिक संभाव्य सामने काढावयाचे ठरविले जाऊ शकते जीवनशैली देखील शिथिल केले जात आहेत.\nसारांश, व्यवस्था विवाह लाल झेंडे spotting कधी जास्त महत्त्वाचे बनले आहे. आपण काळजी आणि मुद्दाम आहेत, तर, आपण एक संभाव्य सामना पूर्ण होण्याआधीच आपण प्रत्यक्ष वसूली लाल झेंडे स्पॉट शकता\nथोडक्यात, व्यवस्था विवाह लग्न करण्यापूर्वी खालील टप्प्याटप्प्याने माध्यमातून जा\n1. ऑनलाईन प्रोफाइल मूल्यमापन किंवा लग्न बायोडेटा संभाव्य सामने\n2. आरंभिक संभाषणे आणि ंची सामने सभा\nआपण व्यवस्था लग्नाला वरील टप्प्यात प्रत्येक ला�� झेंडे स्पॉट शकता. आम्ही आपल्याला या लाल झेंडे स्पॉट मदत करण्यासाठी व्यावहारिक युक्त्या काढावयाचे ठरविले आहे. या कडे दुर्लक्ष करा 9 आपल्या स्वत: च्या धोक्यात टिपा\nलग्नाला बायोडेटा मध्ये लाल झेंडे Spotting\nआपण एक संभाव्य सामन्यात लग्नाला एक बायोडेटा स्कॅन केले जाते, तेव्हा, या लाल झेंडे बाहेर पाहू.\n1. शिक्षण: आपली खात्री आहे की लग्न बायोडेटा मध्ये उल्लेख विद्यापीठ किंवा महाविद्यालये नावे प्रत्यक्षात अस्तित्वात करा. महाविद्यालय / विद्यापीठ खरा आहे तर एक साधी Google शोध तुम्हाला सांगेन. विद्यापीठ अनुदान आयोगाने (Ugrc) काळीसूचीबद्ध महाविद्यालये / विद्यापीठे आणि त्यांच्या पृष्ठावर एक साधी स्कॅन आणि derecognised विद्यापीठे संबंधित प्रेस प्रकाशन प्रकाशित त्वरीत मनोरंजक माहिती फेकून करू शकता 🙂\n2. व्यावसायिक पार्श्वभूमी: कोणीतरी एक कंपनी काम दावा असेल तर, फक्त प्रत्यक्ष कंपनी असल्याचे सुनिश्चित करा आणि माहिती सुसंगत आहे. फक्त कंपनीचे नाव गुगल आणि आपली खात्री आहे की कंपनी संपर्क माहिती वेबसाइट आहे करा (दूरध्वनी क्रमांक). गोष्टी गंभीर मिळेल तेव्हा (किंवा नंतर टप्प्यात), आपण अगदी कंपनी कॉल करून आणि आपल्या संभाव्य सामना बोलू विचारू शकता.\nसर्वात व्यावसायिक देखील एक LinkedIn प्रोफाइलमध्ये असेल आणि जर आपण अज्ञात मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईलवर पाहू शकता केवळ त्यांच्या व्यावसायिक श्रेय सत्यापित करण्यासाठी नाही, तर त्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक रुची सारख्या इतर तपशील पाहू.\nआपल्या संभाव्य वर रोजगार श्रेय सत्यापित करण्यासाठी संलग्न वापरा. या खात्री तेथे लग्न बायोडेटा मध्ये दिखाऊ जुळणी नाहीत करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे.\n3. जीवनशैली दावे: एक फेसबुक आणि ट्विटर शोध देखील लाल झेंडे ओळखण्यास मदत करू शकते. एक “कठोर शाकाहारी” केएफसी एक मोठा वेळ येत चिंता एक कारण आहे.\nयेथे एक उदाहरण आहे. एक मुलगी एक क्लब येथे एक मुलगा भेटले. ते तसेच तो बंद दाबा पण मुलगी क्रश संपर्क माहिती नव्हती आणि ती फेसबुक तिचे पोस्ट मनुष्य शोधण्यासाठी विचारत पोस्ट. तिचे पोस्ट व्हायरल जातो आणि तिला क्रश आधीच एक मैत्रीण होती की discovers\nबहुतेक लोक Facebook वर सर्वकाही शेअर परिणाम माध्यमातून विचार करू शकत नाही आणि हे एकदा उपयुक्त आहे\nआपण खरंच लाल झेंडे शोधण्यासाठी तेव्हा, लक्षात ऑनलाइन विवाह प्रोफाइल किं��ा लग्नाला बायोडेटा पालक तयार आहेत की ठेवा. कधी कधी, पालक आपल्या मुलांचे प्राधान्ये आणि जीवनशैली गडद असू शकते.\nआपण लग्न बायोडेटा मध्ये परस्परविरोधी माहिती आढळल्यास, तो नेहमी एक premeditated घोटाळा होणार नाही. परंतु, आपण डोळे उघडा ठेवण्यासाठी आणि सर्वकाही सत्यापित पाहिजे.\nव्यवस्था विवाह प्रथम सभा चालू असताना लाल झेंडे\nआयोजित विवाह प्रथम सभा लाल झेंडे एक प्रजनन ग्राउंड आहे आपण आपल्या संभाव्य सामना आणि कुटुंबातील सदस्यांना पूर्ण तेव्हा, शरीर भाषा निरीक्षण, प्रश्न ते आपण विचारू, आणि त्यांच्या वर्तन लाल झेंडे अप फेकून करू शकता. येथे या लाल झेंडे स्पॉट काही व्यावहारिक दृष्टिकोण आहेत.\n4. आहे त्याच व्यक्ती संभाव्य सामना प्रोफाईल फोटो ऑनलाइन विवाह प्रोफाइल / बायोडेटा दिसतात का संभाव्य सामना प्रोफाईल फोटो ऑनलाइन विवाह प्रोफाइल / बायोडेटा दिसतात का लोक कधी कधी संभाव्य सामने आकर्षित करण्यासाठी स्वत: एक पूर्णपणे भिन्न प्रतिमा प्रोजेक्ट करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न म्हणून हे फार महत्वाचे आहे. आपण पाहिले असतील फोटो तुलनेत तेव्हा संभाव्य सामना दिसते कसे एक मोठा फरक आहे, तर, तो एक मोठा लाल ध्वज आहे\n5. रस नसणे: संभाव्य सामना संभाषण यामध्ये स्वारस्य दिसते, तर, अनेक कारणं असू शकते – लाजाळूपणा किंवा लग्न नाही स्वारस्य. काही बाबतीत, ते प्रत्यक्षात एक संबंध असेल आणि दबाव बैठक झाली शकते. कोणत्याही परिस्थितीत, व्याज अभाव पुढील तपास आवश्यक आहे की एक लाल ध्वज आहे.\n6. आम्ही फक्त नेहमीच्या इच्छित: आपण शब्द हुंडा किंवा इतर कोणताही प्रश्न 'भेटी' इशारे हे ऐकून तर, तो एक मोठा लाल ध्वज आहे. संभाव्य सामने अप्रत्यक्ष मार्ग पालक काही तपासा डी शब्द आणू शकता\n7. crazies पासून चालवा: आपण विचित्र किंवा अविश्वसनीय काहीही ऐकू तर, तो कदाचित खरे आहे. चालवा येथे एक उदाहरण आहे.\nप्रतिबद्धता नंतर आणि लग्नाच्या आधी लाल झेंडे\nकाही व्यवस्था विवाह, सांगाडा प्रतिबद्धता नंतर कपाट पासून tumbling सुरू होईल येथे आपण प्रतिबद्धता नंतर एक लक्ष ठेवा आणि पाहिजे की व्यवस्था विवाह लाल झेंडे एक दोन आहेत.\n8. विचित्र वर्तन: प्रतिबद्धता नंतर एक-एक तारखा दरम्यान वर्तणूक quirks आपण योग्य विचार काय अवलंबून मोठा लाल झेंडे असू शकते.\nयेथे काही उदाहरणे आहेत:\nएक. आपले वागदत्त पुरुष रेस्टॉरन्ट्स येथे वाढण्याचं mistreats किंवा संस्क���तीशी आणि सामाजिक ठीक नाही दुसरे काहीही नाही.\nब. आपण बोलता काय नियंत्रण वर्तन प्रात्यक्षिक, तुम्ही काय खाऊ, आणि अगदी चाहता एक गरम दिवशी चालू पाहिजे आपण किती जलद सांगते\nक. कळू राहतो. हे आपल्या वागदत्त पुरुष वर हलविले नाही याचा अर्थ असा नाही.\nड. आपण अस्वस्थ करते किंवा काहीही आपण तयार नाहीत असे काहीही न करणे सेना.\n9. Turncoats: आपल्या भविष्यातील वर्तन बदल सासरच्या. कधी कधी, लोक त्यांच्या खरा हेतू लपवू एखादी क्रिया अप लावू शकता. पण प्रतिबद्धता नंतर, त्यांना माहीत तेव्हा आपण संबंध बांधील आहेत, त्यांच्या खरा हेतू समोर येतात. उदाहरण: ते हुंडा किंवा मुलीकडच्यांना अचानक वर दबाव सुरू होते तर आपण विचारून सुरू असेल तर एक चांगले काम शोधण्यासाठी. turncoats सावध रहा\nसारांश, लक्ष द्या आणि आपण व्यवस्था विवाह लाल झेंडे शोधतात तेव्हा उघडपणे आपल्या चिंता शेअर. कार्पेट अंतर्गत या लाल झेंडे साफ करण्यासाठी कोणत्याही दबाव कधीही. भारतीय समाजात सहिष्णुता कदर आहे आणि तक्रारी न त्रास सहन करावा लागला सहन उत्तम भर ठेवतो. मात्र, आपण नाश लग्न तुकडे धारण सोडले जाईल लाल झेंडे दुर्लक्ष करणे निवडल्यास.\nलग्नाला पत्रिका जुळणारे आमच्या सखोल मार्गदर्शक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nव्यवस्था विवाह अधिक छान पोस्ट\nवय फरक मॅटर आयोजित विवाह का\nआयोजित विवाह महिला प्रमाणे टकल्या पुरुष का\nमध्ये-कायदे राहण्याची व्यवस्था विवाह केल्यानंतर – आव्हाने & टिपा\nआपल्या व्यवस्था लग्न एक एक उत्कृष्ट प्रारंभ स्वप्ने मिळवा आज Logik जैव\nआमच्या ब्लॉग याची सदस्यता घ्या\nविवाह विचारप्रवर्तक अद्यतने मिळवा, प्रेम आणि संस्कृती.\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nमागील लेखदक्षिण भारतीय वधूची Sarees – जाती, Draping शैली, ट्रेन्ड, खरेदी टिपा\nपुढील लेख15 पासून भारत प्रत्येक कोपरा आश्चर्यकारक थळी जेवण\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत युक्त्या टिपा\n7 एक व्यवस्था लग्न प्रस्ताव नाही म्हणू मार्ग\n3 एक ज्यू स्त्री पासून आयोजित विवाह बद्दल जीवन धडे\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nभारतात डेटिंग – रेषा धरा & टिपा आपण आता एक तारीख मिळवा मदत\nभारत लग्न म्हणता – पुनरावलोकन आणि खर्चात बचत यु��्त्या टिपा\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/3/Article-on-Space-x-Crew-Dragon-capsule-successfully-docks-to-the-ISS-for-the-first-time.html", "date_download": "2019-03-26T07:52:39Z", "digest": "sha1:PJMH3ATKZGCNXR3TEUNU5PDNPPW3ADZ2", "length": 10353, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " गगन सफारीच्या दिशेने... गगन सफारीच्या दिशेने...", "raw_content": "\nएकविसाव्या शतकात मानवाला अशक्यप्राय असे काही नाही. मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल असो किंवा यशस्वी केलेली मंगळयानाची मोहीम, या सर्व गोष्टी अंतराळवीरांनी अनुभवायच्या मग त्याबद्दल माहिती सामान्यांनी ऐकायची, पाहायची आणि कुतूहल म्हणून चर्चा करायची, इतकाच मानवी अंतराळयानांचा विषय आत्तापर्यंत मर्यादित होता मात्र, तंत्रज्ञानाच्या युगात आता अंतराळ पर्यटन ही नवी संकल्पना काही वर्षात उदयाला आली तर आश्चर्य वाटायला नको... निमित्त हेच की, स्पेस एक्स या कंपनीकडून फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातर्फे ‘क्र्यू ड्रॅगन’ या अंतराळ यानाची प्रक्षेपण चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. मानवाला घेऊन जाणाऱ्या या यानात ‘रिप्ले’ नावाचा एक रोबोट पाठविण्यात आला असला तरीही या यशस्वी चाचणीनंतर ‘स्पेस एक्स’ अंतराळात पर्यटनासाठी या यानाचा विचार करत आहे. यामुळे लवकरच एका व्यावसायिक अंतराळ पर्यटनाचा उगम होण्याची शक्यता आहे.\nयंदाच्या वर्षात नासाचे दोन अंतराळवीर स्पेस एक्सद्वारे अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. ‘स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ म्हणजे ‘स्पेस एक्स’ ही अंतराळयान निर्माता कंपनी असून अंतरिक्ष परिवहन सेवा देते. स्पेक्सएक्सद्वारे ‘क्र्यू ड्रॅगन’ विकसित करण्यात आला. मानवासहित उडणाऱ्या या यानाच्या निर्मितीची चाचणी करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी कॅनडी अंतराळ केंद्रातून याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. अकरा मिनिटांनी या यानापासून रॉकेट वेगळे झाले. रविवार, ३ मार्च रोजी अंतराळात पोहोचून पुन्हा हे यान शुक्रवार, ८ मार्च रोजी पुन्हा पृथ्वीवर येणार आहे.\nबॉलीवूड कलाकार सुशांत सिंह राजपूत आणि शाहरुख खान यांच्या मालकीच्या चंद्रावर जमिनी असल्याचे प्रमाणपत्र लूनार रजिस्ट्रेशन नामक संस्थेने दिल्याचे वृत्त आले. शाहरुख खान याला त्याच्या चाहतीने दरवर्षी एक एकर जमीन वाढदिवसाला देण्याचा संकल्प केला होता. मानवाला पृथ्वी वगळता अन्य कोणत्याही ग्रहावरील जमिनीवर अशाप्रकारे मालकी हक्क दाखवता येत नसल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय कायदेविषयक संस्था सांगतात. त्यामुळे प्रत्यक्षात अशारितीने चंद्रावर कुणाची मालकी राहू शकत नाही, असे जरी असले तरीही अंतराळातील प्रवासासाठी पाठविण्यात आलेले यान सध्या कुतूहलाचा विषय आहे. सध्या हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू असला तरीही भविष्यात अंतराळ सफरीसाठी हा पहिला टप्पा असल्याचे मत या कंपनीचे संस्थापक इलियोन मस्क यांनी म्हटले. तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी व्यावसायिक, अशी ओळख इलियोन मस्क यांची असल्याने त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. वीजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक मस्क यांची कल्पकता, गुंतवणूक करण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टीकोन पाहता अंतराळात सर्वसामान्य मानवाच्या भरारीचा तो दिवस नक्कीच दूर नाही.\nमानवी अंतराळ यानात चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या यंत्रमानवालाही विशेष पद्धतीने तयार करण्यात आले आहे. पहिल्या चाचणीत थेट मानवाला पाठविण्यापेक्षा मानवाच्या संवेदना समजू शकणाऱ्या यंत्रमानवाची निर्मिती या यानासाठी करण्यात आली आहे. यंत्रमानवात बसविण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे त्यावर पडणारा तणाव, खर्च होणारी शक्ती आदींची माहिती गोळा केली जाणार आहे. ‘रिल्पे’ नावाचा हा यंत्रमानव एका इंग्रजी चित्रपटातील परग्रहवासीयाच्या पात्रापासून प्रेरणा घेऊन बनविण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इलियॉन यांनी ही कंपनी सुरू करताना मानवाला अंतराळात पोहोचविण्यासाठीच आम्ही यानांची निर्मिती करू, असे ध्येय समोर ठेवले होते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी १७ वर्षे खर्च केली. सद्यस्थितीला ‘नासा’साठी यान बनवणारी कंपनी व्यावसायिक पातळीवर अशी अंतराळयान बनविण्याच्या ध्येयाला पाहूनच व्यवसाय करू पाहत आहे. मानवी शरीराला अनुकूल अशा या यानाची निर्मिती करताना बरीच काळजीही घेण्यात आली आहे. यान पृथ्वीच्या परिघात जाताना अनुचित घटना घडली तर पृथ्वीवर परतण्यासाठी ४ पॅराशूटही देण्यात आली आहेत. तूर्त साऱ्या अंतरा��प्रेमींचे लक्ष केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण केलेल्या ‘क्र्यू ड्रॅगन’च्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:15:34Z", "digest": "sha1:OFSWLE7F2XZHUAUNS6R2M6YJO7HSP7NT", "length": 7966, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "दुर्मिळ जातीचे खवल्या मांजर ची तस्करी करणारी टोळी गजाआड – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nदुर्मिळ जातीचे खवल्या मांजर ची तस्करी करणारी टोळी गजाआड\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 8, 2019\nठाणे : खवले मांजर विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकाने मंगळवारी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. सागर मारुती पवार (वय-33, राहणार-साई मल्हार बिल्डिंग, रूम नंबर 209, फुलपाडा, प्रथमेशनगर, विरार) आणि अब्दुल जलील युनूस महामृत (54, राहणार- मु. पो. साई, ता. माणगाव, जिल्हा -रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तस्कराकडून जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे. या खवले मांजराची किंमत 40 लाख रुपये असून खवले मांजराला वनविभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.\nडायघर येथील मुंब्रा पनवेल रस्त्यावरील दहिसर येथे काही व्यक्ती वन्यप्राणांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती शाखेचे पोलीस हवालदार शरद तायडे यांना मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने मंगळवारी दुपारी सदर ठिकाणी सापळा लावून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या एका काळ्या रंगाच्या सॅक मध्ये गोणपाटात गुंडाळले व तोंडात एकही दात नसलेला आणि मुंग्या, अळया खाऊन जगणारा दुर्मिळ सस्तन प्राणी खवले मांजर त्यांच्याकडे आढळून आला. चौकशीत हे खवले मांजर 40 लाख रुपयात विकण्यासाठी आणले असल्याचे उघडकीस आले. हे खवले मांजर कोण खरेदी करणार होते व अटकेतल्या आरोपींनी ते कोठून आणले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली .\nराष्ट्रवादी काँग्रेसने मारले सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे, फासले काळे\nकोकणातील व्यावसायिक उद्दोजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयन्त करणार -प्रवीण दरेकर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/176314-pr6", "date_download": "2019-03-26T08:25:08Z", "digest": "sha1:JEENF3TBF2VFW4XFEM3T37B7MMBWX3ER", "length": 8196, "nlines": 26, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "PR6 बॅकलिंक्स आपल्या साइटवर एसईओ कशी प्रभावित करू शकतात?", "raw_content": "\nPR6 बॅकलिंक्स आपल्या साइटवर एसईओ कशी प्रभावित करू शकतात\nप्रत्येकजण हे जाणतो की गुणवत्ता इनबाउंड दुवे उभारण्यासाठी सर्वोत्तम स्रोत उच्च पेजरॅंक डोमेन आहेत. ते आपले शोध इंजिन ऑप्टिमायझेशन वाढविण्यासाठी आणि शोध परिणाम पृष्ठावर आपली स्थिती हलविण्यासाठी सेवा देतात.\nबॅकलिंक प्रोफाइल तयार करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, आपल्याला PR6, PR7, आणि इतर शोध इंजिन साइट्स शोधणे आणि त्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे. PageRank हे एक महत्त्वपूर्ण श्रेणी घटक असून ते वेबसाइट अधिकार दर्शविते - bullseye grain monitor. त्यास सूचित करणार्या दुव्यांची संख्या आणि गुणवत्ता मोजून वेब पृष्ठाचे महत्त्व मोजता येते. दुसऱ्या शब्दांत, वेबवरील साइट्सची श्रेणी निश्चित करण्यासाठी Google ने दत्तक एक जटिल ग्रेडिंग प्रणाली आहे. किमान PageRank शून्य आहे आणि जास्तीत जास्त दहा आहे. आमच्या दिवसात, PageRank वेबसाइट यश एकमात्र मापन म्हणून सर्व्ह नाही. तो उच्च शोध श्रेणीची गॅरंटी देत ​​नाही किंवा रहदारीत वाढही देत ​​नाही.\nतथापि, उच्च पीआर साइट्सवरील बॅकलिंक्स मिळविणे आपल्या लिंक बिल्डिंग प्रोफाइल सुधारणासाठी अद्याप आवश्यक आहे. Google उच्च पेजरँकसह केवळ सन्मान्य आणि मोठे अस्तित्व असलेल्या वेब स्त्रोतांना सन्मानित करते. म्हणून बॅकलिंक्स तयार करण्यामुळे Google आपल्या सामग्री मूल्याबद्दल सांगेल. आपल्या लिंक प्रोफाइलमध्ये PR6 - PR10 बॅकलिंक्स असल्यास, आपण Google TOP वर रँक कराल.\nPR6 बॅकलिंक्स मिळविण्यासाठी तंत्रज्ञान\nआपल्या स्पर्धक बॅकलिंक्स घ्या\nएक चांगला दुवा प्रोफाइल तयार करू इच्छित आपल्या कोनाडा नाही फक्त एक वेबमास्टर. आपल्या निधीतील टॉप वेब स्त्रोतांमधे बरेच मजबूत लिंक बिल्डिंग मोहिम आणि सतत नवीन दुवा इमारत संधी शोधत आहेत. तो विश्वास किंवा नाही, आपण आपल्या स्पर्धक बॅकलिंक्स फायदा घेऊ शकतात. त्यांनी आपल्यासाठी सर्व लिंक इमारतचे काम केले आहे. त्यामुळे आपल्याला आरएलआर फ्रेमवर्कसह स्पर्धक बॅकलिंक्सची आवश्यकता आहे.\nआपण एक स्पर्धात्मक संशोधन आयोजित करणे आणि हे पहाल कसे आपले प्राथमिक प्रतिस्पर्धी दुवे तयार करीत आहेत. आणि अखेरीस, आपण त्यांची प्रतिलिपी करणे आवश्यक आहे. आपण आपल्या प्रतिस्पर्धींनी त्यांचे दुवे निर्माण केलेले स्रोतशी संपर्क साधू शकता आणि आपल्या डोमेनसाठी लिंक इमारत संधी विचारात घेऊ शकता.\nआपण कदाचित या कुशल दुवा इमारत तंत्र बद्दल ऐकले आहे उत्कृष्ट एसईओ विशेषज्ञ ब्रायन डीन. हे सोपे आहे, परंतु उत्कृष्ट परिणामांसह वेबमास्टर्स प्रदान करा.\nसर्वप्रथम, तुम्हाला बाजारपेठेच्या शोधाचे पालन करावे लागते आणि लोकप्रिय आणि उच्च-दुवा साधलेले लेख किंवा पोस्ट मिळवणे आवश्यक आहे.नंतर आपण वाचले आहे त्या साहित्य प्रेरणा आपल्या सामग्री तुकडा करणे आवश्यक आहे. तथापि, आपण कॉपी-पेस्टिंग टाळण्यासाठी आवश्यक आहे कारण ते आपल्या विरूद्ध खेळेल. आपण आपल्या संशोधन आधारित एक अद्वितीय लेख तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण आपल्या नवीन अद्ययावत सामग्रीसह त्यास दुवा साधू शकता ��े सुनिश्चित करण्यासाठी जुन्या लेखातील आवृत्तीचा दुवा जोडणे आवश्यक आहे.\nहा दुवा निर्मिती तंत्र मागील प्रमाणेच आहे. तथापि, त्यात एक मोठा फरक आहे. आधीच अशा सामग्रीसाठी उत्कृष्ट काम केले जाते ज्यांच्याकडे बढतीची गरज आहे. या प्रकरणात, आपल्याला दुवा संधींसाठी अनेक गगनचुंबी इमारतींवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. ही तंत्र आपल्याला त्याच विषयावर आधारित इतर वेब पृष्ठांचा एक समूह शोधण्याची संधी देते ज्यात आपल्याकडे दिग्दर्शित केलेले अनेक दुवे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/palghar-lok-sabha-by-poll-congress-MP-ashok-chavan-criticize-on-BJP-Shivsena/", "date_download": "2019-03-26T08:12:47Z", "digest": "sha1:DRHJO4SKV7QLGEYBDBFD2JIXHSCDVP57", "length": 8411, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण\nजनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेल : अशोक चव्हाण\nसत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी खासदार अशोक चव्हाण आज (दि.२४) पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. डहाणू तालुक्यातील वानगाव येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्व. चिंतामन वनगा यांच्या नावाने भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भांडत आहेत. भाजपने वनगा यांच्या मृत्यूनंतर वनगा परिवाराची उपेक्षा केली. भाजपला उमेदवार मिळत नव्हता म्हणून गावितांना पळवून नेऊन उमेदवारी दिली. गावितांचा पराभव समोर दिसत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री मंडळातील डझनभर मंत्री पालघर जिल्ह्यात फिरत आहेत.\nगेल्या चार वर्षात सत्तेत आल���यापासून भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी आणि फडणविसांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींच्या विकास योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही. पालघर जिल्हा काँग्रेसला मानणारा जिल्हा असून माजी खासदार दामू शिंगडा हेच आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार आहेत. भाजपकडे पैसा आहे तर काँग्रेसकडे माणुसकी आहे. दामू शिंगडा यांना विजयी करून भाजपच्या धनशक्तीला पराभूत करा असे आवाहन खासदार चव्हाण यांनी केले.\nया सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई म्हणाले की, काँग्रेसशिवाय देशाला भविष्य नाही. संविधान आणि पर्यायाने देश वाचवायचा असेल तर भाजपला पराभूत करून काँग्रेसला विजयी करा.\nया सभेला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री शंकर नम, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Municipal-commissioner-munde-on-backfoot-on-issues-of-tax-increase/", "date_download": "2019-03-26T08:39:25Z", "digest": "sha1:IBX7RA2FNF2LOLQDPX4UYSLFFXGWFO5K", "length": 9982, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Nashik › मनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर\nमनपा आयुक्‍त मुंढे करवाढीवरून बॅकफूटवर\nमोकळे भूखंड व शेतजमिनीवर करयोग्य मूल्य लादण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.14) काही अंशी बॅकफूटवर आले. ग्रीन झोनमधील शेतीवर कर न लावण्याचा निर्णय आयुक्‍तांनी घेतला असला तरी मोकळे भूखंड व पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर 40 ऐवजी 20 पैसे कर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आपल्या या लवचिक भूमिकेमुळे संतप्‍त शेतकर्‍यांच्या आंदोलनाची धार कमी होईल, असे प्रशासन गृहीत धरत असले तरी संघर्ष कायम ठेवण्याचा इरादा शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.\nपंधरा दिवसांपासून महापालिका आणि शहरातील मिळकतधारक व शेतकरी यांच्यात करवाढीच्या निर्णयावरून धुसफुस सुरू आहे. मनपाविरोधातील वाढता असंतोष तत्काळ लक्षात घेता शहरातील नागरिक, शेतकरी, मनपा पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी मनपा आयुक्‍तांनी पत्रकार परिषद घेत करयोग्य मूल्य निश्‍चित करण्याच्या निर्णयावरून एक पाऊल मागे घेतले. त्यानुसार शहरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या शेतीवर कोणत्याही प्रकारचा कर लावला जाणार नसल्याचे आयुक्‍त मुंढे यांनी स्पष्ट केले.\nपरंतु, मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतजमिनीला 20 पैसे प्रतिचौ. फूट प्रमाणे करयोग्य मूल्य आकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे केवळ प्रमाण कमी करून कर आकारणीवर मात्र, आयुक्‍त आजही ठाम आहेत. ग्रीन झोनमध्ये शेतीव्यतिरिक्‍त इमारत असेल किंवा एखादा उद्योग (दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन सोडून) सुरू असेल तर त्यावर कर आकारणी केली जाईल, असे आयुक्‍तांनी सांगितले. त्याचबरोबर इमारतींचे सामासिक अंतर आणि पार्किंगसह इतरही मोकळ्या भूंखडांवरदेखील 20 पैसे प्रति चौ. फूट इतका दर आकारला जाणार आहे. यामुळे शहर तसेच परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कराचा बोजा मनपाने कायम ठेवला आहे.\nकरासाठी शेती विकायची का\nशहर विकास आराखड्यानुसार शेती क्षेत्र (हिरवा पट्टा) केवळ 16.98 टक्के म्हणजे 4542.59 हेक्टर इतके असून, त्या तुलनेत रहिवास (पिवळा पट्टा) क्ष��त्र 47.99 टक्के म्हणजेच 12,835.78 हेक्टर इतके आहे. यामुळे हिरवा पटट्ट्याचे प्रमाण पाहता करयोग्य मूल्य न लावण्याच्या निर्णयाचा लाभ अत्यंत अल्प शेतकर्‍यांना होणार आहे. तर सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पिवळ्या पट्ट्यात आजही हजारो शेतकरी शेतीव्यवसाय करत आहेत. मग असे शेतकरी 20 पैसे प्रतिचौ. फूट प्रमाणे एकरी 60 ते 70 हजार रुपये कोठून भरणार त्यासाठी त्यांनी शेती विकायची का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nशहरात करवाढीवरून सुरू असलेले रामायण पाहता सत्ताधारी गटाच्या अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या तसेच माहिती पोहोचती केली. नागरिकांचा असंतोष पाहता पक्षाला फटका बसू नये यासाठी मंत्रालयातूनच सूत्रे फिरली आणि मनपाकडून काहीशी तीव्र झालेली धार कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाला निर्णय जाहीर करावा लागला, अशी चर्चा आता सुरू आहे.\nआयुक्‍त म्हणतात, मीच खरा\nविशेष म्हणजे हे पाऊल मागे घेताना आयुक्‍तांनी त्याचा ठपका इतरांवरच ठेवला. नागरिक, पदाधिकारी व प्रसारमाध्यमे चुकीचा अर्थ घेत असल्याने त्यात आपल्याला काही बदल करावे लागल्याचे सांगत आयुक्‍तांनी आपलेच खरे करून सांगितले. तुम्ही माझे परिपत्रक वाचा, मी तसे म्हणालोच नव्हतो, तुमचा गैरसमज झाला आहे अशा प्रकारचे अनेक मुद्दे उपस्थित करत आयुक्‍त करवाढीच्या मुद्यावरून काहीसे लवचिक झाले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos", "date_download": "2019-03-26T08:56:01Z", "digest": "sha1:WTUFMUQMN2Q5BVT5I77X6OCJZUZOJZPJ", "length": 25964, "nlines": 282, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Videos - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बस बुलेटवर' गाण्यामध्ये पहा 'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसिरीज फेम भाग्यश्रीच्या अदांचा चस्का\nअचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची भारी अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी य�� साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड घालणाऱ्यांत आघाडीचं नावं घेता येईल ते म्हणजे चेतन गरुड प्रोडक्शन्सचं. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या गणितातला हुकमी एक्का म्हणून गणल्या जाणाऱ्या चेतन गरुडाची ही गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'सुरमई', 'आली फुलवली' आणि आत्ता 'बस बुलेटवर' ह्या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने यशस्वी चौकारच मारला आहे. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरूपात मांडल्यामुळे हे गाणं गल्ली-नाका व्हाया कॉलेज कट्ट्यावर ऐकू येईल यात दुमत नाही. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे पण त्यापूर्वी त्याचा टिझर तुम्ही 'वाजवा मराठी' या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. विशेष म्हणजे या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.\n‘धुमस’ चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर प्रदर्शित\n‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.\n१५ मार्चपासून जल्लोषमय वातावरणात साजरा होणार 'शिमगा' - पाहा ट्रेलर\nकाही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित 'शिमगा' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.\nभूषण - मानसी चं \"मन गुणगुणतंय\"\n'प्रियांका झेमसे' आहे \"रसगुल्लाबाई\" - 'आम्ही बेफिकर'चं धडाकेबाज आयटम साँग\nमहिला दिनाला रिलीज झाला तीन स्त्री निर्मातींच्या सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’चा ट्रेलर\n'एक होतं पाणी' ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस\nसूर सपाटा चे होळीगीत \"रंग भारी रे रंगणार..\"\nप्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या 'आम्ही बेफिकर' चा ट्रेलर नक्की बघा\nआला रे आला चांदणं रातीला \"शिमगा\" आला ...\nलग्नसोहळ्यातील धम्माल दाखविणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ चा टीझर प्रदर्शित\nसुवासिक प्रेमकहाणीचा थरारक \"परफ्युम\" - पाहा ट्रेलर\n‘धुमस’ चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर प्रदर्शित\n‘धुमस’ या चित्रपटाचा ऍक्शनपॅक्ड टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.\n१५ मार्चपासून जल्लोषमय वातावरणात साजरा होणार 'शिमगा' - पाहा ट्रेलर\nकाही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित 'शिमगा' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.\nभूषण - मानसी चं \"मन गुणगुणतंय\"\nलवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शिमगा' या चित्रपटातील नवीन गाणं 'गुणगुणतंय' रिलीज करण्यात आले आहे. भूषण आणि मानसी यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं एक रोमँटिक गाणं आहे. गाण्याची सुरुवात मानसीच्या गृह्प्रवेशाने होते. लग्नानंतर फुलत जाणारं हळुवार प्रेम या गाण्यात अगदी हुबेहूब दाखवण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून 'त्या' दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त करत आहे.\n'प्रियांका झेमसे' आहे \"रसगुल्लाबाई\" - 'आम्ही बेफिकर'चं धडाकेबाज आयटम साँग\nशीला, मुन्नी, जलेबीबाई अशा आयटम साँग नंतर आता 'रसगुल्लाबाई' प्रेक्षकांसमोर येत आहे. आम्ही बेफिकर या चित्रपटात हे धमाकेदार आयटम साँग पहायला मिळणार असून, प्रियंका झेमसेनं या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. कडाक्याच्या थंडीत या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं.\nसूर सपाटा चे होळीगीत \"रंग भारी रे रंगणार..\"\nगावखेड्यातल्या नदीकाठच्या निसर्गसौंदर्य धरतीवर काही मुलांचा खेळ रंगला आहे. 'रंग भारी रे रंगणार' म्हणत रंगलेला हा कबड्डीचा खेळ आणि सोबतच रंगपंचमीच्या रंगांची उधळण पाहताना रसिकही त्यात समरसून जातील यात काही शंका नाही. 'सूर सापटा'ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आत्ता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घ���तली आहे. 'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारं झालं आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे.\n'स्वप्नील जोशी' ची \"मी पण सचिन\" साठी खडतर मेहनत\nमराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी \"मी पण सचिन\" या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.\nसंतोष कोल्हे यांच्या \"हिजडा\" शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज\nव्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची हे गोष्ट आहे.\n'चॅट मसाला' या कार्यक्रमात “नमुने” मालिकेतील दिलीप प्रभावळकर व संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा\nपु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.\n'बस बुलेटवर' गाण्यामध्ये पहा 'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसिरीज फेम भाग्यश्रीच्या अदांचा चस्का\nअचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची भारी अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी या साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड घालणाऱ्यांत आघाडीचं नावं घेता येईल ते म्हणजे चेतन गरुड प्रोडक्शन्सचं. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या गणितातला हुकमी एक्का म्हणून गणल्या जाणाऱ्या चेतन गरुडाची ही गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'सुरमई', 'आली फुलवली' आणि आत्ता 'बस बुलेटवर' ह्या आगामी रोमॅंटिक सॉंगने मराठी म्युझिक इंडस्ट्रीत चेतन गरुड प्रोडक्शन्सने यशस्वी चौकारच मारला आहे. तरुणांच्या मनातले भाव बिनधास्तपणे गाण्याच्या स्वरूपात मांडल्यामुळे हे गाणं गल्ली-नाका व्हाया कॉलेज कट्ट्यावर ऐकू येईल यात दुमत नाही. हे मस्तीभर गाणं लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे पण त्यापूर्वी त्याचा टिझर तुम्ही 'वाजवा मराठी' या युट्युब चॅनेलवर पाहू शकता. विशेष म्हणजे या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसिरीजमधील भाग्यश्री आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे.\nव्हॅलेंटाईननिमीत्ताने अदिती द्रविडचे ‘राधा’ गाणे लाँच\nअभिनेत्री अदिती द्रविडने व्हॅलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5946-pipsi-film-s-colourful-song-ta-na-pi-hi-ni-pa-ja", "date_download": "2019-03-26T08:38:09Z", "digest": "sha1:OWJX5WX5G5GQ3KENVRPP2VYIGJZWE7IW", "length": 9492, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nPrevious Article 'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\nNext Article \"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\"\nलहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.\n'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण\n'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\nलॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल निर्मित आणि प्रस्तुत 'पिप्सी' सिनेमातील या सप्तरंगी गाण्याचे लिखाण ओमकार कुलकर्णी यांचे आहे. या गाण्याची पडद्यामागील गोष्ट म्हणजे, हे गाणे बनविण्याआधीच त्याचे शुटींग झाले होते. साधारणत: गाणे बनविल्यानंतर त्याचे चित्रीकरण केले जाते, मात्र 'ता ना पि हि नि पा जा' या गाण्याबाबत अगदी उलट घडले. या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी यांचा प्रभावशाली अभिनय आणि सिनेमातील त्यांचा मूड टिपत, संगीत दिग्दर्शक देबार्पितो यांनी ते सुरेख रचले.\nलहान मुलांच्या कल्पनाशक्तीची रंगीत सफर घडवून आणणाऱ्या या गाण्याला विदित मिथिलेश पाटणकर आणि अनाहिता अमेय जोशी या बालगायकांचा गोड आवाज लाभला आहे. लहानग्यांचा गोंडस स्वर या गाण्याला लाभला असल्यामुळे, 'ता ना पि हि नि पा जा' हे गाणे मनाला सुखावते.\nसमाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा बालदृष्टीकोन या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' या सिनेमात अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील आणि पूजा नायक यांचीदेखील महत्वाची भूमिका आहे. दोन चिमुकल्याची मैत्री आणि त्यांच्या 'पिप्सी' नामक एका माश्याची गोष्ट घेऊन येत असलेला हा सिनेमा, प्रेक्षकांसाठी आशययुक्त मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.\nPrevious Article 'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\nNext Article \"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\"\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2019-03-26T08:02:00Z", "digest": "sha1:CVCXEWCMFOGOPJ2HJANV4GH4L5PNP77L", "length": 6817, "nlines": 31, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा २० जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\n‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा २० जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nसमाजातल्या अनेक अनिष्ट रूढी –परंपरा, श्रद्धा अंधश्रद्धांचा वेध आजवर चित्रपटांतून घेण्यात आला आहे. मराठी चित्रपटही त्यात मागे नाही. असंख्य मराठी चित्रपटांतून या अपप्रवृत्तींवर कडाडून टिका करण्यात आली आहे. अशाच एका गोष्टीचा वेध घेत, राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून फसवणूक झालेल्या कुटुंबाची कथा ‘फांदी’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. अजित साबळे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘मनोरंजनाच्या माध्यमातून परिणामकारकरीत्या गोष्टी मांडता येतात’. श्रद्धा व अंधश्रद्धेच्या मानवी खेळाचा वेध घेणाऱ्या माझ्या ‘फांदी’या पहिल्या कलाकृतीचा आशय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना या चित्रपटाला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार दिग्दर्शक अजित साबळे यांनी याप्रसंगी मानले.\nकुणाल-करण लिखित ‘देवा सांग ना तू कुठे गेला’, ‘मला भेटा ना दुपारी’, ‘किमया झाली गावामंदी’ अशी कथेला पूरक तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या या गीतांना कुणाल-करण या���नीच संगीतबद्ध केलं आहे.\nअरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सायली शशिकांत पाटणकर ‘फांदी’ चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्या असून राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा, संवाद अजित साबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण संजय बापू थोरात तर संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. कलादिग्दर्शन राहुल व्यवहारे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन गणेश सरवणकर यांचे आहे. भूषण आंगणे, मृणाली साबळे, विठोबा तेजस,अमोल देसाई, सचिन गायकवाड, जितेंद्र जे.बांभानिया, अनिल शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\n२० जुलैला ‘फांदी’ प्रदर्शित होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/743", "date_download": "2019-03-26T08:18:10Z", "digest": "sha1:P7HA3OPTQSRJP2HKUD2U7TSMMRE7PU52", "length": 15773, "nlines": 220, "source_domain": "misalpav.com", "title": "व्यक्तिचित्र | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nश्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं\nमाझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nRead more about माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.\nआमचं कुलदैवत ~ पुलदैवत\nपुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की..\nमला भेटलेले रुग्ण - १८\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\n“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....\nटिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावू��� सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....\nह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १८\nतो आणि ती..... प्रस्तावना भाग १\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती............... प्रस्तावना\nRead more about तो आणि ती..... प्रस्तावना भाग १\nमला भेटलेले रुग्ण - १७\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nअहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......\nमी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये \nकारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १७\nमला भेटलेले रुग्ण - १६\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nमुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते. केबिन मध्ये शिरतांनाचा चेहरेच सांगत होते की चांगला फरक पडलाय , पण तरिही औपचारिकता म्हणून मी विचारलंच कसं वाटतंय म्हणून तर वडीलांनी उत्तर दिलं “ बरेच वर्षांचा त्रास गेल्या महिन्याभराच्या औषधांनी ईतका कमी झाला की नाहीसा झाला असं वाटतंय; त्यामुळे येतांना अजून दोन पेशंट सोबत घेऊन आलोय आणि त्या दोघांची गॅरेंटी घेतली आहे की जर फरक नाही पडला तर तुमची फी आणि औषधांचा जो काही खर्च झालाय तो मी परत करणार \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १६\nमला भेटलेले रुग्ण - १५\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\n६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो.... उद्या पगार होईल तेव्हा फीस उद्या दिली तर चालेल का \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १५\nमला भेटलेले रुग्ण - १४\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १४\nमला भेटलेले रुग्ण - १३\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १३\nपिशी अबोली in जनातलं, मनातलं\nगोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. यासंदर्भातला पैसाताईचा भन्नाट लेख माझी प्रेरणा\nRead more about गोव्यातला बसवाला\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/52", "date_download": "2019-03-26T08:24:38Z", "digest": "sha1:CEROBB2E4ZXEFWVIBXTQML4BF5Z4XHVH", "length": 18957, "nlines": 222, "source_domain": "misalpav.com", "title": "शिक्षण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचिगो in जनातलं, मनातलं\n(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात. तसेच लेखात कसलीही त्रुटी अथवा चूक झाल्यास ती केवळ आणि केवळ लेखकाची कमतरता आहे.)\nसांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nइस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विव���ध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.\nRead more about सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग\nआजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे\nआदित्य कोरडे in जनातलं, मनातलं\nआजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे.\nRead more about आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे\nअभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत\nजानु in जनातलं, मनातलं\nमाझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या.\nRead more about अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत\nएका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट\nबाजीप्रभू in जनातलं, मनातलं\n\"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट\". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डि��ांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल.\nअश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट,\nRead more about एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट\nअँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं\nRead more about 'रोगापेक्षा इलाज भयंकर'\nविसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर\nअँड. हरिदास उंबरकर in जनातलं, मनातलं\nप्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.\nRead more about विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर\nहिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nसाहना in जनातलं, मनातलं\nभाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक्षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते.\nRead more about हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nदम्याची कारणं बघण्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी -\n१.दमा निदान होण्यास उशीर का होतो\nदमा किंवा कोणताही जुनाट / chronic आजार निदान होण्यास विलंब होण्यासाठी खालील कारणं आढळली आहेत.\nA.निरक्षरता - आपल्या देशात जवळपास ३०% (exact आकडा थोडाफार वेगळा असू शकतो) जनता निरक्षर आहे आणि असे लोक सहज फसवले जातात , त्यामुळे निदान आणि उपचार लांबतात किंवा चुकीच्या दिशेनी जाण्याची शक्यता वाढते.\nOBAMA80 in जनातलं, मनातलं\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा ���िन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/744", "date_download": "2019-03-26T08:25:20Z", "digest": "sha1:BB6CDIEZX33PBIT34PLD3U7VTOPPRLNM", "length": 12420, "nlines": 169, "source_domain": "misalpav.com", "title": "वडे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nतेलात डीप डीप फ्रायम् \nबर्गर बन सँडविच पावम्\nमिर्ची चटणी सवे सर्व्हम् \nमराठी व्हेज फास्ट फूडम्\nक्रिस्पी वडा अन लादीपावम् \nतेलात पुनर पुनर तळनम्\nहायजीनस्य पर्वा न करनम् \nवन मोअर वन मोअरम्\nइति श्री वडा-पाव स्तोत्रम्\nकविताउपहाराचे पदार्थमराठी पाककृतीवडेवन डिश मीलशाकाहारीमुक्त कविताश्लोक\nRead more about श्री वडा-पाव स्तोत्र\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबात���ीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nहुरड्याचे वडे (पोंक वडे)\nहुरड्याचे वडे (पोंक वडे)\nRead more about हुरड्याचे वडे (पोंक वडे)\nमधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे.\nसाहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविष��ी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/2017/01/", "date_download": "2019-03-26T09:03:42Z", "digest": "sha1:45HEL33ZLKP3BQHVDLXD25UBEPMWB36W", "length": 1761, "nlines": 44, "source_domain": "yashwantho.com", "title": "January 2017 - Yashwantho", "raw_content": "\nप्रेम करण vs लग्न करण ‘इन रियालिटी’\n‘लग्न करण्याआधी माझं त्या व्यक्तीवर आणि त्याचं/तिचं माझ्यावर प्रेम असायला हव’ असं आपण बऱ्याच जणांकडून ऐ�...\nभंडारदरा लेक – कॅम्पिंग\nतुम्ही Artist असल्याचा हा एक एकदम भारी फायदा आहे. लोकं तुम्हाला मजा करायचं ‘काम’ देतात. 🙂 . हो.. हा...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/doctorsadvice/", "date_download": "2019-03-26T08:03:23Z", "digest": "sha1:Q7M7DV4CGJDJLKPO34THJ7RDUAJQLYSP", "length": 14993, "nlines": 113, "source_domain": "yashwantho.com", "title": "डॉक्टरच बोलतात भटकून या! - Yashwantho", "raw_content": "\nडॉक्टरच बोलतात भटकून या\nहे तर जग-जाहीर सत्य आहे कि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर तुमच्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला एक वेगळीच शांती मिळते; पण आता विज्ञानाने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे कि अशा प्रकारे राना-वनात, डोंगरकपारीतून फिरल्यावर आपल्या मेंदूची देखील उत्तम वाढ होते\nभटकंतीमुळे तुमच्यात Positive बदल होतात आणि मनात खराब विचार येत नाहीत\nफिरण्याची गोडी लागल्यामुळे आपल्याला चांगल्या विचारांसोबत आनंदी रहायचे तंत्र मिळते आणि आपण समाधानी राहायला शिकतो. हे सगळं होत असताना नकारत्मक भावनेला आपण कधी विसरून गेलो हे आठवत देखील नाही. बऱ्याचदा आपण अशाच नकारात्मक भावनांच्या आहारी गेल्यामुळे आयुष्यातला आनंद विसरून गेलेलो असतो. आणि ह्यामुळे आपण चालू क्षणातली मजा कशी घ्यायची हे विसरूनच जातो.\nनुकत्याच झालेल्या (Proceedings of the National Academy of Sciences च्या) अभ्यासावरून असे आढळून आले आहे की निसर्गासोबत वेळ घालवला तर ह्या सगळ्या दृष्टचक्रातून आपण काही अंशी बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ शकतो. ह्या सर्वेसाठी अभ्यासकांनी भटकंतीला गेलेल्या व्यक्तींच्या मानसिक उदासीनतेवर एक ओझरती नजर टाकली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आले आहे कि, ९० मिनिटांहून जास्त वेळ नैसर्गिक वातावरणात वावरणाऱ्या व्यक्तींच्या उदासीन दृष्टीकोनात बऱ्यापैकी फरक पडला आहे, आणि ते काही प्रमाणात आधीपेक्षा आनंदी देखील आहेत. याचं शास्त��रीय कारण असं कि, आपल्या मेंदूचा subgenual prefrontal cortex ह्या भागाला, जिथे मानसिक संतुलन राखले जाते, त्याला निसर्गात पोषक वातावरण मिळते. याउलट, शहरी वातावरणात हे होत नाही. आणि परिणामी आपल्यात चिडचिडेपणा वाढतो.\nम्हणजेच काय तर वाढत्या शहरीकरणामुळे, आणि त्यासोबतच वाढत जाणाऱ्या तणावामुळे अशा मानसिक व्याधी वाढत जाताना दिसत आहेत. तर यावर एक साधा सरळ सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून थोडासा का होईना पण Free वेळ काढून मित्र मंडळींसोबत, नातेवाईकांसोबत फिरावं. किंवा कोणाही सोबत फिरू वाटत नसले तर निदान एकटे तरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणं कधीही चांगलंच याने आपलं मानसिक संतुलनही राखलं जातं आणि तब्बेत देखील ठणठणीत राहते \nसमस्येवर रचनात्मक रित्या Creative उपाय शोधायचाय चला मग भटकंती तर झालीच पाहिजे\nरुथ एन एचले आणि डेविड एल. स्ट्रेयर या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांनी केलेल्या अभ्यासानूसार असे लक्षात आले आहे कि भटकंतीमुळे कोणत्याही समस्येवर रचनात्मक रित्या विचार करून उपाय काढण्याची क्षमता देखील वाढते. या अभ्यासात काही लोक्कांना ४ दिवसासाठी भटकंतीवर पाठवण्यात आलं होतं. त्यांना अशा जागी फिरवण्यात आलं जिथे टेक्नोलॉजी संबंधीत कोणतीही गोष्ट नव्हती. आणि त्याहूनही मोठा सांगाण्यासारखा मुद्दा म्हणजे तिथे सगळ्यांना अशी कामं दिली गेली ज्यात दिलेल्या समस्येवर मात करण्यासाठी लोक्कांना त्यांची Creative बुद्धी वापरावी लागणार होती.\nतर या अभ्यासाच्या शेवटी तज्ञांना असं आढळून आलं कि, निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस वावरल्यामुळे लोकांची रचनात्मक रित्या Creative उपाय शोधण्याची क्षमता ५०% हे वाढली आहे, आणि तज्ञांच्या मते हि कमाल त्यांनी केलेल्या टेक-फ्री भटकंतीमुळे झाली आहे. म्हणजेच काय तर टेक्नोलॉजी आणि ध्वनीप्रदूषित शहरी वातावरण यामुळे शहरी लोक्कांची एकाग्रशक्ती ढासळू लागली आहे.\nतुमची मुलं बनतील अजून हुशार\nहो.. उगाच काहीही बडबडत नाहीय.. खरंच ‘Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD)’ हा आजकाल लहान मुलांमध्ये सर्रास पाहायला मिळतो. आता तुम्ही विचार करत असाल कि हे ADHD काय आहे तरी काय ‘Attention Deficit Hyperactivity Disorder (ADHD)’ हा आजकाल लहान मुलांमध्ये सर्रास पाहायला मिळतो. आता तुम्ही विचार करत असाल कि हे ADHD काय आहे तरी काय ह्यामुळे लहान मुलांना एकाग्र चित्ताने अभ्यास करण कठीण जातं.\nADHD हि आजकालच्या पालकांना मोठ आव���हाहन आहे. साधारणतः पालक मुलांना ह्यावर सोपा आणि जलद उपाय म्हणून रासायनिक औषध गोळ्या देतात, पण हा तुमच्या मुलांसाठी धोकादायक पर्याय असू शकतो, कारण रासायनिक औषधांचे इतर दुष्परिणाम सुद्धा असतात. पण आपल्याकडे इतके चांगले नैसर्गिक पर्याय असताना कशाला खायच्या त्या गोळ्या प्रसिद्ध अभ्यासक फ्रान्सेस इ कूप, PhD आणि एन्डरे फेबर टेलर, PhD, यांनी केलेल्या अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे कि लहान मुलांना जास्तीत जास्त हिरवळीत राहायला दिल्यावर ADHD ची लक्षण कमी होतात.\nनिसर्गाच्या सानिध्यात मेंदूला चालना मिळते आणि व्यायाम सुद्धा होतो\nआपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि व्यायामाने आपल्या शरीराला मजबूत बनविता येतं. ब्रिटीश कोलंबिया मध्ये झालेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे कि जास्त ऑक्सिजन असलेल्या जागी व्यायाम केला तर मेंदूतील ‘hippocampal volume’ मध्ये वाढ होते, ज्यामुळे आपला मेंदू अजून तल्लक बनतो. या अभ्यासात असेही जाणवले आहे कि अशा व्यायामामुळे वयोवृद्ध व्यक्तींमध्ये विसरभोळे पण कमी होतो. बरीच लोकं यासाठी केमिकल गोळ्या खातात, पण कदाचित त्यांनी अजून हा लेख वाचला नसावा\nपण सुरुवात कशी करू\nसुदैवाने, ह्यात जास्त पैसे देऊन काही करावं लागत नाही. त्याहूनही चांगली गोष्ट हि कि, गेलेल्या पैशापेक्षा होणारे फायदे हे नक्कीच जास्त आहेत. यात वयाची अट अजिबात नाही, साध्या सोप्या भटकंतीसाठी मोठ्या कौशल्याची हि गरज नाही. पण आता तुम्ही विचाराल कि नक्की सुरुवात तरी कुठून करू आम्ही भटकंतीला ‘तुम मुझे वाह धुंद रहे हो और मै तुम्हारा यहा इंतेजार कर रहा हु, हांय ‘तुम मुझे वाह धुंद रहे हो और मै तुम्हारा यहा इंतेजार कर रहा हु, हांय’ ह्या हिंदी सिनेमातल्या डायलॉग सारखं झालं कि\nअहो हे ‘भटकंती’ चं सदर खास तुमच्या सारख्याच तर भटक्या जमातींसाठी सुरु करायचं ठरवलंय आम्ही. बस्स.. जसा हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचलात तसा आमचा प्रत्येक लेख तुम्ही वाचाल याची हमी तुम्ही आम्हाला द्या. बाकी १२ महिने ३६५ दिवस कुठे कुठे फिरता येईल ते एक-एक करून सगळ सांगू आम्ही तुम्हाला. वाचाल तर वाचाल, आणि म्हातारे झालात तरी नाचाल\nभंडारदरा लेक – कॅम्पिंग\nढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..\nचला हिमाचलला – ‘सर पास’\nलोकांचा कवी – लोकांपुढे\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – ज��वनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/saathchal-palkhi-wari-sant-tukaram-maharaj-136335", "date_download": "2019-03-26T09:27:45Z", "digest": "sha1:VMTUJD57XRXT23BBDWZQWIMKP4FMUJTI", "length": 12657, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal palkhi Wari Sant Tukaram Maharaj #SaathChal संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n#SaathChal संत तुकाराम महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nपिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले.\nपिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले.\nपालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सहभागी झाले होते. गोकूळ हॉटेलसमोर पालखीचे स्वागत करण्यात आले. पिंपरीगाव येथे सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाले. समर्थ रंगावलीतर्फे पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. संजोग वाघेरे, उषा वाघेरे उपस्थित होते. पिंपरीगावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पालखी मुक्कामी पोचली. तेथे आरती झाली. बुधवारी (ता.८) सकाळी सात वाजता पालखी चिंचवड-आकुर्डीमार्गे देहूसाठी मार्गस्थ होईल.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nभूसंपादनासाठी पुणे बाजार समिती ठेवी मोडणार\nपुणे - पुणे बाजार समितीमध्ये मुळशी बाजार समितीचे विलिनीकरण करण्यात आले खरे; परंतु मुळशी बाजारासाठी मान्यता देण्यात आलेल्या शंभर एकर जागेचे भूसंपादन...\nपत्नीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली चोरी\nपिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास...\nपिंपरी: थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याने अभियंत्याचा खून\nपिंपरी, (पुणे) थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संगणक अभियंता तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जिवे मारण्याची घटना डिलक्स चौक,...\nLoksabha 2019 : मावळचे रणांगण तापण्यास सुरवात\nपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा...\nLoksabha 2019 : राष्ट्रवादीची घराणेशाहीचीच 'री'; पार्थ पवार, समीर भुजबळ दुसऱ्या यादीत\nसर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे...\nLoksabha 2019 : पार्थ पवार उमेदवार; आता शिवसेनेची हॅटट्रिक अवघड\nपिंपरी : अखेर मावळात अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांनाच राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे आता तेथे थेट युती (शिवसेना) आणि आघाडी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/745", "date_download": "2019-03-26T08:32:18Z", "digest": "sha1:EUX2ZZHRMARHK4LGHIPJHANQBYBCGPU2", "length": 16153, "nlines": 202, "source_domain": "misalpav.com", "title": "उपहाराचे पदार्थ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__\nमाहितगार in जे न देखे रवी...\nप्रेर्ना हे आणि असेच असम्ख्य आपलेच\nउपहाराचे पदार्थमटणाच्या पाककृतीरतीबाच्या कविताविराणीकरुण\nRead more about जोहार परकीयासी फितुरांचा जोहार __/|__\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nतेलात डीप डीप फ्रायम् \nबर्गर बन सँडविच पावम्\nमिर्ची चटणी सवे सर्व्हम् \nमराठी व्हेज फास्ट फूडम्\nक्रिस्पी वडा अन लादीपावम् \nतेलात पुनर पुनर तळनम्\nहायजीनस्य पर्वा न करनम् \nवन मोअर वन मोअरम्\nइति श्री वडा-पाव स्तोत्रम्\nकविताउपहाराचे पदार्थमराठी पाककृतीवडेवन डिश मीलशाकाहारीमुक्त कविताश्लोक\nRead more about श्री वडा-पाव स्तोत्र\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nएक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.\nसंदीप डांगे in जनातलं, मनातलं\nनाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है,\nनाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय\nRead more about एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.\nहुरड्याचे वडे (पोंक वडे)\nहुरड्याचे वडे (पोंक वडे)\nRead more about हुरड्याचे वडे (पोंक वडे)\nडिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;)\n२. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे.\n३. नाही हो.. संपलं सगळं सांगून.\nमधल्यावेळेत खाण्यासाठी उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे.\nसाहित्य– पाउण कप उडदाची डाळ, १/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे, ४-५ मिरं, २ कप पातळ ताक, दीड कप दही, ५-६ टे.स्पू. साखर, मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, तळण्यासाठी तेल\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/malwan-trader-against-weekly-bazar/", "date_download": "2019-03-26T08:35:30Z", "digest": "sha1:SQ6M6CG4KBVUJPWZPHGQKMZYGMFSDK6N", "length": 14549, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवडा बाजार बैठक व्यवस्थेला मालवणातील व्यापाऱ्यांचा विरोध | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nआठवडा बाजार बैठक व्यवस्थेला मालवणातील व्यापाऱ्यांचा विरोध\nमालवण शहरात सोमवार आठवडा बाजारा दिवशी र��्त्याच्या दुतर्फा मांडलेल्या दुकानांमुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. बाजारपेठेत सकपाळ नाका मार्गापर्यंत दुकानांची रांग असते. याबाबत पालिकेला प्राप्त तक्रारी नुसार सोमवारी (१६) आठवडा बाजार भाजी मंडईत भरण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र भाजी मंडईतील अपुरी जागा व काही व्यावासिकांचा झालेला विरोध लक्षात घेता पालिका प्रशासनाला सोमवार २३ जानेवारी पर्यंत मोहीम गुंडाळावी लागली.\nदरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा मांडण्यात आलेल्या दुकानांवर सोमवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचार्याना व्यापार्यांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागला. काही व्यापार्यांनी आपल्याला पालिकेची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या आदेशाने पुढच्या सोमवार पर्यंत ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.\nआठवडा बाजार दिवशी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या व्यापार्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत नगराध्यक्ष महेश कांदळकर यांना विचारले असता, व्यापारी, ग्राहक व पादचारी यांना कोणताही अडथळा होणार नाही अश्या दृष्टीने नियोजन सुरु आहे. भाजी मंडईत व्यापाऱ्यांना अपुरी बैठक व्यवस्था असल्यास भाजी मंडई ते किनाऱ्यावर नेहमीच्या बैठक व्यवस्था ठिकाणी मातीचे ढिग हटवून अधिकची बैठक व्यवस्था केली जाईल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. मात्र सकपाळ नाका ते भाजी मंडई प्रवेशद्वार या रस्ता मार्गावर व्यापार्यांना बसता येणार नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याला विजेतेपद\nपुढीलबिकानेरमध्ये कॅमल फेस्टीवलचा जल्लोष\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गड��रींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/11/blog-post_14.html", "date_download": "2019-03-26T08:47:03Z", "digest": "sha1:HZNN5T4MEBI6ABZTNNT2MWB5T5EKCFLS", "length": 13663, "nlines": 124, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: तापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nतापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी\nठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाकिस्तानच्या क्रिकेट टीम सारखे झाले आहे म्हणजे पूर्वी ते या जिल्ह्यात टॉपला होते पण आज फारसे समाधानकारक चित्र नाही राष्ट्रवादीची जी दयनीय शोचनीय अवस्था मुंबईत आहे तेच चित्र त्यांच्याबाबतीत अख्ख्या ठाणे जिल्ह्यात आहे. काँग्रेस ची मते परंपरागत असतात त्यांना अमुक एखाद्या जिल्ह्यात उमदे नेतृत्व लाभलेले नसले तरी फारसा फरक पडत नाही. म्हातार्या झालेल्या गब्बरसिंग सारखी काँग्रेस ची अवस्था असते म्हणजे दे रे हरी खाटल्यावरी त्यांचे मतदारांना सांगणे असते आणि ठरलेले मतदार यांच्याव्यतिरिक्त इतरांना मतदान करून मोकळे होत नाहीत...\n२०१४-१५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मिळालेले नेते आणि मिळालेले यश अचंबित करणारे होते म्हणजे एखाद्या रिक्षावाल्याशी सरपंचाच्या मुलीने लग्न करून मोकळे व्हावे तसे या जिल्ह्यात राष्ट्रवादीला अचानक यश प्राप्त झालेले होते, पुढे ते टिकले नाही आणि यापुढे या जिल्ह्यात पुन्हा एकदा शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे फार पुढे जातील असे वातावरण नाही अपवाद जितेंद्र आव्हाड किंवा गणेश नाईक आणि नाईक कुटुंबातले सदस्य. अर्थात नाईक आणि कुटुंबीय फार मनापासून पवारांसंगे आहेत असे अजिबात नाही, एक नक्की कुठलीतरी दुखरी नस पवारांच्या हाती असल्याने बायकोला ���ाबरणार्या पण दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या पुरुषासारखे गणेश, संजीव आणि संदीप नाईक यांचे झाले आहे, त्यांना दुसरीकडे निश्चित निघून जायचे आहे पण पवारांना वचकून असल्याने त्यांची हिम्मत खचली आहे....\nसंघ भाजपाचे ख्रिश्चन मिश्नर्यांसारखे असते आणि राष्ट्रवादीचे मुस्लिम मुल्लांसारखे आहे. संघ भाजपा केव्हा कुठे झेप घेईल कळत नाही, सांगता येत नाही, त्यांच्याबाबतीत नेमका अंदाज बांधता येत नाही. पवारांना उगाचच वाटते कि मराठा समाज केवळ त्यांच्यासंगे मोठ्या प्रमाणात आहे, असे अजिबात नाही, पवारांना किंवा परंपरागत काँग्रेस ला सोडून मोठ्या संख्यने मराठा नेते आणि कार्यकर्ते भाजपासंगे गेले आहेत त्याखालोखाल शिवसेनेत आहेत. थोडक्यात ख्रिश्चन मिश्नर्यांमार्फत होणारे धर्मांतर जसे लक्षात येत नाही, संघ भाजपाचे नेमके चाललेले कार्य भल्याभल्यांच्या ध्यानात येत नाही. याउलट राष्ट्रवादी नेत्यांचे, अपवाद शरद पवार, सध्या काय चाललेले आहे हे आकांडतांडव करणाऱ्या मुल्लांसारखे असल्याने इतरांना पटकन कळते आणि विरोधक सावध होतात. सावधान होऊन अधिक जोमाने कामाला लागतात. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेखालोखाल आज भाजपा नंबर दोनला पुढे आलेली आहे उद्या याच भाजपाने डिमाण्डेड नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्याही पुढे मुसंडी मारली तरीही फारसे आश्चर्य वाटणार नाही. हे कदाचित तुम्हाला सांगून खरे वाटणार नाही कारण संघ भाजपामधले सारेच विश्वास पाठक पद्धतीने काम करून मोकळे होतात. आता हे विश्वास पाठक कोण आणि सध्या ते काय करताहेत, लवकरच त्यावर मोठा गौप्य्स्फोट मी करणार आहे....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपुरेपूर कोल्हापूर २ : पत्रकार हेमंत जोशी\nपुरेपूर कोल्हापूर जिल्हा १ : पत्रकार हेमंत जोशी\nआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत : पत्रकार हेमंत जोशी\nबोलणे एक कला : पत्रकार हेमंत जोशी\nप्रकाश विश्वास आणि चंद्र २ : पत्रकार हेमंत जोशी\nप्रकाश विश्वास आणि चंद्र : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे २ : पत्रकार हेमंत जोशी\nतापलेले ठाणे : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रालय मुतारी : पत्रकार हेमंत जोशी\nसंकल्प नवा ध्यास हवा : पत्रकार हेमंत जोशी\nउत्साही आणि उत्सवी ४ : पत्रकार हेमंत जोशी\nउत्सवी आणि उत्साही ३ : पत्रकार हेमंत जोशी\nउत्सवी आणि उत्साही २ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/54", "date_download": "2019-03-26T08:16:10Z", "digest": "sha1:3BI57PVOJ4TAFZA3AEYQWY26Q6VZEPIN", "length": 20528, "nlines": 237, "source_domain": "misalpav.com", "title": "चित्रपट | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकेसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट\nbhagwatblog in जनातलं, मनातलं\n“युद्धस्य कथा रम्या” असे म्हटले जाते. कारण युद्धात देशभक्ती, पराक्रम, त्याग, राजकारण, प्रखर संवाद, आरपारची लढाई, होत्याम्य, आणि बलिदान यांची भरपूर रेलचेल असते. बऱ्याच वेळेस आपल्या��ा कथा आपल्याला माहीत असते पण आपण चित्रपट बघतो कारण खरे कौशल कथेची मांडणी करण्यात असते आणि प्रेक्षक त्याकडे विशेष लक्ष देतात. केसरी हा चित्रपट ऐतिहासिक अश्या “सारगढीची लढाई” वर आधारित आहे. ही लढाई १२ सप्टेंबर १८९७ या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या 36व्या शीख रेजिमेंटच्या २१ जवान आणि १०००० अफगाणी पठाण यांच्यात झाली होती. जगातील आता पर्यंतच्या पहिल्या पाच सर्वोच्च लढाईत या लढाईची गणना होते.\nRead more about केसरी - चित्रपट परीक्षण/रिव्यू - स्पॉईलर अलर्ट\nचित्रपट परिचय - जलेबी\nमराठी कथालेखक in जनातलं, मनातलं\n२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला.\nचित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही.\nचित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते.\nRead more about चित्रपट परिचय - जलेबी\nआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nनाखु in जनातलं, मनातलं\nजनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला.\nRead more about आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\n'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'\nमंदार भालेराव in जनातलं, मनातलं\nकाल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही.\nRead more about 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'\nजिंदगी ना मिलेगी दोबारा...(Re-Revisited)\nराघव in जनातलं, मनातलं\nसाडे तीन शहाणे आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited) हे दोन्ही धागे वाचलेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय असू शकतील याचं हे विवेचन आहे असं जाणवलं. पण एक विचार आला की प्रॅक्टिकल नेहमी उलट किंवा वाईटच का असावं दु:खदायकच का त्यातून तयार झालेला हा संवाद.\nसिनेमा संपतो. जगणं नाही. काही संवाद [मराठीतून] -\nइमरानः काय रे मोरोक्को काय म्हणतंय\nलैला: काय मोरोक्को घेऊन बसलाहेस अजून. आम्हीही कामं धामं करतो म्हटलं.. :-)\nकादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी\nफारएन्ड in जनातलं, मनातलं\nहा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. \"बाप नंबरी बेटा दस नंबरी\" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स\nगोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी\nनट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला\nजाली नोट छापनेकी मशीन\nRead more about कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी\nचित्रपट सृष्टीत एकाच कलाकाराचे , एकाच नावाचे दोन चित्रपट....\nsrahul in जनातलं, मनातलं\nचित्रपट सृष्टीत ब्रेक मिळणे , त्यानंतर यश मिळणे , त्यानंतर दीर्घ काळ टिकणे यासाठी नशिबाची साथ लागतेच , पण त्याच बरोबर परिश्रमाची तयारी , बदलाला सामोरे जाण्याची तयारी हे गुण लागतात.\nअशा प्रकारे काही कलाकारांची प्रदीर्घ कारकीर्द झाली त्यात एक योगायोग असा झाला त्यांनी एकाच नावाचे दोन सिनेमे केले.\nमला सापडलेली हि यादी\nआणी काही नवीन असेल तर ऍड करा.\n१)नास्तिक (१९५४) अजीत , नलिनी जयवंत\nनास्तिक (१९८३)अमिताभ बच्चन , प्राण , हेमा मालिनी , नलिनी जयवंत\nRead more about चित्रपट सृष्टीत एकाच कलाकाराचे , एकाच नावाचे दोन चित्रपट....\nलई भारी in जनातलं, मनातलं\nकालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल.\n'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.\nपहिल्या फ्रेम पासून हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी चा आहे हे लक्षात येत.\nचित्रपट थेटरात बघण्यासारखाच आहे, त्यामुळे जरूर बघा आणि सुरुवात अजिबात चुकवू नका.\n'सर्चिंग' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'\nसमीरसूर in जनातलं, मनातलं\nकाही दिवसांपूर्वी 'सर्चिंग' हा इंग्रजी सिनेमा पाहिला. बर्याच दिवसांनी एक चांगला, उत्कंठावर्धक रहस्यपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अतिशय संयत हाताळणीमुळे 'सर्चिंग' एकाच मुख्य कथासूत्राभोवती प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मल��� या चित्रपटाबद्दल आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे कुठलाच इतर फापटपसारा या चित्रपटात नव्हता. समांतर असणारी उपकथानके नाहीत; विनाकारण वाढवून ठेवलेली गुंतागुंत नाही; प्रेक्षकांना भुलवण्यासाठी रचलेले फसवे भूलभुलैय्या नाहीत. एकच प्रश्न आणि त्याभोवती फिरणारे, खरे वाटणारे नाट्य एका माणसाची एक टीनेज्ड मुलगी एक दिवशी अचानक गायब होते.\nRead more about 'सर्चिंग' आणि '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'\nतुंबाड - अंगावर शहारे आणणारा चित्रपट\nसमीरसूर in जनातलं, मनातलं\nकाल दुपारी 'तुंबाड' पाहिला. नीलायमला दुपारी साडे बाराचा खेळ होता. पावणे बारा वाजता चिरंजीव गाढ झोपी गेले. म्हणजे १-२ तास निवांत होतो. बायकोला सांगीतले आणि ताबडतोब नीलायमला पोहोचलो. दिवाळीमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर साडे-बारा वाजता चित्रपट सुरु झाला. १९१८ चा काळ. कोकणातले तुंबाड गाव. तुफान पाऊस कोसळतोय; संध्याकाळ की रात्र अशा कात्रीत दिवस सापडला आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे. एका जुन्या वाड्याच्या चौकात एक गरीब, तरुण विधवा भर पावसात कुडकुडत उभी आहे. समोर वाड्याच्या पडवीत एका खुर्चीत वाड्याचा जख्ख म्हातारा मालक त्या तरुण विधवेकडे एकटक बघतो आहे.\nRead more about तुंबाड - अंगावर शहारे आणणारा चित्रपट\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/15/Article-on-Womens-Consumer-Rights.html", "date_download": "2019-03-26T08:25:35Z", "digest": "sha1:Q53547NGEZYPQNF2BHZN6E6WI6AAMJZ2", "length": 9577, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " महिलांचा ग्राहक हक्क! महिलांचा ग्राहक हक्क!", "raw_content": "\nग्राहक चळवळीमधील महिलांचा कामाचा अनुभव, ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात असणारी समज आणि शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्याचा एकत्रित विचार करून ग्राहक मंचात एका महिला सदस्याची नेमणूक होत होती.\nनवीन ग्राहक संरक्षण विधेयकातून महिला सदस्यांचा सहभाग काढून टाकण्यात आला आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचनाही देण्यात आलेली नाही. परंतु, महिलांचा ग्राहक हक्क अबाधित आहे. कारण बाजारपेठेशी ‘ग्राहक’ या नात्याने महिलांचा सर्वात जवळचा संबंध आहे. त्यामुळे गृहिणी हीच गुण ‘ग्राहक’ असू शकते, असे ग्राहक संघटनांचे मत आहे. कारण, कुटुंबातील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू गृहिणी आहे, असेच म्हणावे लागेल. तेव्हा, आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त या विषयाचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरते. जीवनावश्यक वस्तूंचे वाढणारे दर, महाग होणारे शिक्षण, खाजगी कोचिंग क्लासेसमधून वारेमाप उकळले जाणारे शुल्क, उत्पादनांच्या दर्जाबद्दलच्या समस्या, या सर्वांची झळ महिला ग्राहकांना अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे महिलांचा ‘ग्राहक’ म्हणून बाजाराशी असणारा संबंध जवळचाच नव्हे, तर डोळसही असतो.\n‘ग्राहकतीर्थ’ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या मते, “गृहस्थाश्रम हा राष्ट्रीय जीवनाचा आधार आहे. गृहिणी हा केंद्रबिंदू आहे. हा गृहस्थाश्रम पुन्हा एकदा सुव्यवस्थित प्रस्थापित करणे, ही राष्ट्रीय गरज आहे.” ‘ऐश्वर्यसंपन्न भारत’ हे ग्राहक चळवळीच्या लक्ष्यपूर्तीसाठी ग्राहक पंचायतीमध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग मानला जातो. मागील तीन दशकांमध्ये ज्या वेगाने बाजारपेठा बदलत गेल्या, त्याच वेगाने ‘ग्राहक’ ही संज्ञाही विस्तारत, विकसित होत गेली. ग्राहकांचे प्रश्न जसे बदलले, त्याच झपाट्याने समस्यांचं स्वरूपही बदलत गेलं. ऐंशीच्या दशकात खराब साडी दिली, इथपासून इस्त्रीवाल्याने कपडे जाळले, इथपर्यंत अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे येत. आज या तक्रारी ऑनलाईन शॉपिंगमध्ये झालेल्या फसवणुकीविरोधात दाद मागण्यापर्यंत पोहोचल्या आहेत.\nग्राहकांचे हक्क, अधिकारांसदर्भात निर्माण होणारे प्रश्नही आता बदलले आहेत. त्यामुळे ग्राहक मंचात त्रिसदस्य समितीत एका पदावर महिलांची नियुक्ती करण्यात येत होती. ग्राहक चळवळीमधील महिलांचा कामाचा अनुभव, ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात असणारी समज आणि शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्याचा एकत्रित विचार करून ग्राहक मंचात एका महिला सदस्याची नेमणूक होत होती. क���ंद्र सरकारने महिला सदस्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. यापूर्वी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक मंचासह ग्राहक आयोगामध्ये अनेक महिलांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आज देशभरात सुमारे पाचशे पदांवर महिला सदस्य सक्रिय आहेत. ग्राहक व उत्पादक यांची बाजू ऐकून न्याय देण्याचे महत्त्वाचे काम महिला सदस्यांनी अनेकवेळा केले आहे. त्यामुळे या समितीत महिला असण्याची गरज आहे. गुंतवणूकदार हा ग्राहक असतो, यासाठी दिलेल्या लढ्यामुळे केवळ राज्यातील नव्हे, तर देशातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना फसवणुकीविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक न्यायालयाचे दरवाजे खुले झाले.\nजाहिरातीमध्ये स्त्रियांचं बीभत्स चित्रण, विमानतळावर छापील किमतीपेक्षा अधिक दराने शीतपेयं, पाणी यांची विक्री, या विरोधात ग्राहक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य महिलांनी नेटाने आवाज उठवला. दूधभेसळ, तूरडाळीची कृत्रिम टंचाई, महागाई, सौंदर्यप्रसाधनांच्या विरोधात मागितलेली दाद व त्यांना मिळालेला न्याय, यामुळे ग्राहकांच्या अधिकारांच्या कक्षा अधिक रुंदावल्या. ‘ग्राहक’ म्हणून सबलीकरण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच वेळी महिलांचा प्रत्यक्ष ग्राहक तक्रार निवारण तसेच ग्राहक न्यायालयातील प्रत्यक्ष सहभागही अधिक सक्षम व्हायला हवा. तरच ग्राहकसाक्षर दृष्टी असलेल्या महिला सदस्यांचा सहभाग या समितीमध्ये कायम राहील. त्याच वेळी अशाप्रकारे गृहीत धरणे चालणार नाही, असा स्पष्ट संदेश जाईल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\nजागतिक ग्राहक हक्क दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/photo-gallery-of-dadasaheb-phalke/", "date_download": "2019-03-26T09:06:16Z", "digest": "sha1:V6FWUSQY3W4AFTNPGSIJJRGOL4BFT3SE", "length": 13471, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिनविशेष- दादासाहेब फाळके पुण्यतिथी, पाहा त्यांचे काही दुर्मीळ फोटो | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\n���्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nदिनविशेष- दादासाहेब फाळके पुण्यतिथी, पाहा त्यांचे काही दुर्मीळ फोटो\nआज दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी. आज जगात कोट्यवधींची उलाढाल असलेल्या हिंदुस्थानी चित्रपट व्यवसायाचा श्रीगणेशा फाळके यांनी केला.\nधुंडिराज गोविंद फाळके असं त्यांचं संपूर्ण नाव. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक येथे झाला. ते मुंबईच्या जे. जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते.\nछायाचित्रकार, छपाईकाम असे व्यवसाय करताना त्यांनी एक दिवस लाइफ ऑफ ख्रिस्त हा मूकपट पाहिला आणि त्यांनी स्वतःच मूकपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.\nमहत्प्रयासांनी त्यांनी 1912मध्ये राजा हरिश्चंद���र हा चित्रपट काढला. त्यानंतर तो 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात झळकला.\nराजा हरिश्चंद्रनंतर तब्बल सहा मूकपट फाळके यांनी निर्माण केले. मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन, सेतुबंधन, गंगावतरण हे ते सहा मूकपट होत.\nत्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीतील अजोड योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. 16 फेब्रुवारी 1944 रोजी दादासाहेब फाळके यांचे निधन झाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअपात्र खेळाडूला ‘शिवछत्रपती पुरस्कार’ जाहीर, हायकोर्टात याचिका\nपुढीलरॉबर्ट वाड्रांची कोट्यवधींची संपत्ती जप्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1632800/ragasthan-music-festival-thar-desert/", "date_download": "2019-03-26T09:12:04Z", "digest": "sha1:53XUZIAH3NHGPPE2NKUXLEJK7CETE6U2", "length": 9533, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Ragasthan Music Festival thar desert | थर वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान ��रणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nथर वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव\nथर वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव\nजगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, कलेची देवाणघेवाण व्हावी या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थरच्या वाळवंटात रंगणार आहे.\n२३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चाळीसहून अधिक देशांतील कलावंत सहभागी होणार आहेत.\nउत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत\nमुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.\nसुर्योदयापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सुर्यास्थानंतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट रसिकांना मोकळ्या आकाशालाखाली पाहता येणार आहेत.\nवाळूच्या ढिगाऱ्यावरून रोलिंग डाऊन, ४० फुट उंचीचा सी-सॉ, विविध कार्यशाळा आणि नक्षत्रदर्शनची सफर असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवादरम्यान हार्ली डेव्हिडसनवरून बाईक राइड करता येणार आहे.\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघ���डीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/04/blog-post_16.html", "date_download": "2019-03-26T08:41:22Z", "digest": "sha1:JJI77F6YZMK3YV7M55UOJVQZLHVK3CMS", "length": 17687, "nlines": 125, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nइकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धव ठाकरे परदेशातून परतल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती पुन्हा व्हावी म्हणून त्यांची भेट राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार होते तसे जवळपास ठरलेलंही होते पण हि भेट झाली नाही, नजीकच्या काळात लवकर होईल असे चिन्ह दिसत नाही पण भेट होईल, थोडा वेळ लागेल किंवा सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले आणि एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले, असे देखील लगेच होणार नाही कारण हि भेट म्हणजे हिंदी सिनेमा नाही त्यात कसे एका क्षणी नट नटी मधुचंद्र साजरा करतांना दाखवितात आणि पुढल्याच क्षणी नटीला नववा महिना लागल्याचे दाखवितात, असे युतीच्या बाबतीत नक्की घडणार नाही, आज तरी युती होईल असे वाटत नाही किंवा युती होईलही पण सेनानेते खूप आढेवेढे घेतील नंतरच मधुचंद्राला ते दोघे एकत्र जातील एकत्र साजरा करतील म्हणजे सेना आणि भाजपा एकत्र पुन्हा येतील निवडणुकाही एकत्र लढवतील, हातात हात घेतील पण हे नक्की यावेळी पटकन किंवा एका झटक्यात घडले असे अजिबात होणार नाही, कारणे नेमकी किती आणि कोणती हे त्या उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक पण ते केंद्रातल्या म्हणजे राज्यातल्या नव्हे भाजपा नेतृत्वाला काहीसे खूपसे उबगले आहेत त्यांचा केंद्रातल्या नेत्यांवर विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर राग आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांबद्दल राग नाही उलट आदर आहे आणि मुख्यमंत्री देखील उद्धव यांच्याशी चांगले संबंध जपून आहेत हे तुम्हा सर्वांनाही चांगले ठाऊक आहे. बघूया मुनगंटीवार यांच्या प्रेमाने डोळा मारण्याला उद्धव केव्हा कसा आणि किती झटपट रिस्पॉन्स देतात ते....\nजेव्हा मुख्यमंत्र्यांनी राधेश्याम मोपलवार या धाडसी प्रशासकीय अधिकाऱ्यावर समृद्धी महामार्ग हे महास्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली ते��्हा अनेकांनी त्यांच्या नावाने कडाकडा बोटे मोडली किंवा नाके मुरडली पण मला त्यांच्या या निर्णयाचे कौतुक वाटले होते कारण मोपलवार जेव्हापासून सरकारी नोकरीत आले तेव्हापासून तर आजतागायत मी त्यांना बऱ्यापैकी जवळून बघत आलेलो आहे म्हणून जो निर्णय फडणवीसांनी घेतला आहे घेतला होता म्हणजे आधी समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांनी मोपालवारांनवर टाकली तदनंतर मोपालवारांना त्यांनी निवृत्तीनंतर देखील वर्षभरासाठी जे एक्सटेंशन दिले ते त्यांचे दूरदर्शी डिसिजन होते त्यात फारसे वावगे वागण्यासारखे काहीही नव्हते कारण समृद्धी महामार्गाचे काम सुरु करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते तेथे एकाचवेळी डोके आणि ताकद लावू शकतो अशा धाडसी आणि बुद्धिमान प्रशासकीय अधिकाऱ्याची नितांत गरज होती आणि ते काम मुख्यमंत्र्यांनी परफेक्ट केले असे आमचे मत आहे विशेषतः जे मोपालवारांना अगदी जवळून बघतात ते नक्की माझ्याशी सहमत होतील, काही माणसे त्यांच्या दोषांसहित स्वीकारायची असतात कारण ते धाडसी असतात, दस्तुरखुद्द नितीन गडकरी यांचे दोष दाखवा असे जर कोणी मला सांगितले तर त्यावर नक्की अख्खे पुस्तक लिहिणे अगदी सहज शक्य आहे पण गडकरी हे देखील कमालीचे धाडसी म्हणून त्यांनी आपले आणि बांधकाम विभागाचे नाव देशात गाजवून सोडले किंवा त्यांचे एकमेव असे खाते होते त्याच खात्याचे काम या पंचवार्षिक योजनेत दिसले गडकरींचा पियुष गोयल झाला नाही म्हणजे फक्त गोयल यांच्याप्रमाणे गडकरी यांच्या केवळ कुटुंबाचे उत्पन्न या पंचवार्षिक योजनेत कित्येक पटीने वाढले असे झाले नाही थोडक्यात नितीन गडकरी यांचा पियुष गोयल किंवा प्रफुल्ल पटेल झाला नाही, त्यांनी चांगले कामही करून दाखविले, कामे सुरु आहेत....\nमराठी बिग बॉस सुरु करण्यापूर्वी एका पत्रकालाही त्यात सामावून घेण्याचे जेव्हा ठरले तेव्हा तीन पत्रकारांच्या नावाची चर्चा तेथे आघाडीवर होती त्यातले एक निखिल वागळे हेही होते, तीसरे नाव मी येथे सांगत नाही पण अगदी शेवटी वागळे कि थत्ते या चर्चेत थत्ते अधिक उजवे ठरले आणि ते मराठी बिग बॉस मध्ये आले. आता नेमके हे बघायचे आहे कि थत्ते तेथे किती आणि कसे टिकतात विशेषतः थत्ते त्यातल्या इतरांना वेडे करून सोडतात कि तेथे जमलेले थत्ते यांना वेडे करून सोडतात, हे बघण्यात मजा येणार आहे, काहीही असो थत्��े अनेक वर्षानंतर प्रकाशझोतात आलेले आहेत कारण अलिकडल्या काही वर्षात जसे आसूड ओढणारे रस्त्याने दिसणारे कायम स्वतःचा आसूड स्वतःवरच मारून घेतात तसे अनिल थत्ते स्वतःच स्वतःची वेगळ्या पद्धतीने जाहिरात करून घ्यायचे ज्याची त्यांना वास्तवात अजिबात गरज नव्हती, थत्ते यांनी आपली लेखणी बंद पाडली नसती तर ते आज या राज्यातले लिखाणातल्या पत्रकारितेत प्रथम क्रमांक पटकावून मोकळे झाले असते जे मी नेहमीच लिहीत आलेलो आहे पण त्यांनी मूळ मुद्य्यांकडे दुर्लक्ष केले त्याची करणे त्यांना स्वतःलाच नेमकी माहित असतील पण झाले तेही\nछान झाले म्हणजे बिग बॉस च्या माध्यमातून का होईना इतरांनी त्यांना प्रकाशझोतात आणले, बघूया पुढे काय घडते ते....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nमुख्यमंत्री फडणवीस २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्री फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nआपले मुख्यमंत्र�� २ : पत्रकार हेमंत जोशी\nआपले मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर : पत्रकार हेमंत जोशी\nबुवा बनलेले बदमाश : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nमुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धव सेना ५ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना ४ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना ३ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवसेना १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gaatha-shastranchi-news/different-types-of-weapons-part-27-1642388/", "date_download": "2019-03-26T09:15:50Z", "digest": "sha1:HJNVETKMGQZVUMVTJVS7TNFKBAHWPL3M", "length": 16017, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Different Types Of Weapons Part 27 | गाथा शस्त्रांची : स्मिथ अँड वेसन एम २९/.४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nगाथा शस्त्रांची : स्मिथ अँड वेसन एम २९/.४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर\nगाथा शस्त्रांची : स्मिथ अँड वेसन एम २९/.४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर\nडर्टी हॅरी या १९७०च्या दशकातील हॉलीवूड चित्रपटातील एक गाजलेला प्रसंग.\nडर्टी हॅरी या १९७०च्या दशकातील हॉलीवूड चित्रपटातील एक गाजलेला प्रसंग. हॅरी कलहान या पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता क्लिंट ईस्टवुड दुपारी एका हॉटेलात काही तरी खात असतो. बाहेर अचानक आरडाओरडा ऐकू येतो. शेजारच्या बँकेवर दरोडा पडलेला असतो. हॅरी शिताफीने गोळीबार करून दरोडेखोरांना टिपतो. त्यांपैकी एक दरोडेखोर जखमी होऊन बँकेच्या दारात पडलेला असतो. त्याच्यापासून काही अंतरावरच त्याची बंदूक पडलेली असते. हॅरी त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखतो आणि त्याचा तो गाजलेला डायलॉग म्हणतो.. ‘मला माहीत आहे तू कसला विचार करत आहेस. मी सगळ्या सहा गोळ्या झाडल्या की पाच पण खरं सांगायचं तर या गोंधळात मीही ते विसरून गेलो आहे. पण ही स्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नम – जगातील सर्वात शक्तिशाली – रिव्हॉल्व्हर असल्याने सहजपणे तुझ्या डोक्याच्या चिंधडय़ा उडवू शकते. तेव्हा तूच विचार कर की तू भाग्यवान आह���स की नाही.’ क्लिंट ईस्टवुडच्या खास शैलीतील या डायलॉगनंतर तो गुंड शरण येतो.\nस्मिथ अँड वेसन मॉडेल २९ किंवा .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हरची ख्याती तशीच होती. अमेरिकेत १९३० च्या दशकात आणि त्यानंतर गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी थॉमसन सब-मशिनगनसारख्या (टॉमी गन) संहारक बंदुका मिळवल्या होत्या. वेगवान मोटारीतून येऊन गोळ्यांचा वर्षांव करून पसार होणाऱ्या गुन्हेगारांना रोखताना पोलिसांच्या पारंपरिक शस्त्रांची ताकद अपुरी पडत होती.\nत्याच दरम्यान १९३४ साली स्मिथ अँड वेसन आणि विंचेस्टर कपन्यांमधील एल्मर कीथ आणि फिलिप शार्प यांनी मिळून .३५७ कॅलिबरचे नेहमीपेक्षा मोठे आणि शक्तिशाली काडतूस विकसित केले होते. त्याला नाव काय द्यावे याची चर्चा सुरू असताना मॅग्नम शॅम्पेनचा विषय निघाला. मॅग्नम शॅम्पेनची बाटली नेहमीच्या बाटलीपेक्षा मोठी असते. हे काडतूसही अन्य काडतुसांपेक्षा मोठे होते. त्यामुळे त्याला मॅग्नम असे नाव देण्याचे ठरले. तेव्हापासून नेहमीपेक्षा मोठय़ा आणि शक्तिशाली काडतुसाला मॅग्नम म्हटले जाते आणि तशी काडतुसे वापरणाऱ्या बंदुकीला मॅग्नम म्हणतात.\nया काडतुसावर आधारित अनेक बंदुका तयार झाल्या. पुढे स्मिथ अँड वेसननेही १९५५ साली मॉडेल २९ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. त्यात .४४ कॅलिबरचे मॅग्नम काडतूस वापरले जायचे. त्यावरून ती रिव्हॉल्व्हर .४४ मॅग्नम म्हणून ओळखली गेली. जगातील सर्वात शक्तिशाली हँडगनमध्ये तिचा क्रमांक खूप वरचा आहे. या बंदुकीने अमेरिकी पोलिसांना गुन्हेगारांना रोखण्याची मोठी शक्ती मिळाली. ती गुन्हेगारांची कर्दनकाळ ठरली. अनेक सुरक्षा दलांनी ती रिव्हॉल्व्हर स्वीकारली. गोळी झाडल्यावर तिचा मागे हाताला बसणारा झटकाही तितकाच जोरदार असे.\nस्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नमची हीच खासियत डर्टी हॅरी चित्रपटांच्या मालिकेत अधोरेखित केली आहे. १९७० च्या दशकात त्यांच्या प्रदर्शनानंतर या बंदुकीची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली. अनेकांनी डर्टी हॅरीची बंदूक म्हणून हौसेने ती विकत घेतली. १९७५ साली तिची मॉडेल ६२९ नावाची आवृत्तीही बाजारात आली. ती स्टेनलेस स्टीलची आणि क्रोमियमचा मुलामा दिलेली बंदूक होती. तीही ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आजही .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर स्मिथ अँड वेसन कंपनीची ‘मॅग्नम ओप���’ बनून राहिली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/for-the-strengthening-of-supraspinatus-muscles-1644929/", "date_download": "2019-03-26T08:44:14Z", "digest": "sha1:Q6SGCHSAPHCIQVFQEPLUVULG2QDBWY5D", "length": 10431, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "For the strengthening of Supraspinatus muscles | हसत खेळत कसरत : ‘सुप्रास्पिनॅट्स मसल्स’च्या मजबुतीसाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nहसत खेळत कसरत : ‘सुप्रास्पिनॅट्स मसल्स’च्या मजबुतीसाठी..\nहसत खेळत कसरत : ‘सुप्रास्पिनॅट्स मसल्स’च्या मजबुतीसाठी..\nखांद्याच्या पाठीमागील स्नायूच्या (सुप्रास्पिनॅट्स मसल्स) मजबुतीसाठी हा व्यायाम आवश्यक आहे.\nखांद्याच्या पाठीमागील स्नायूच्या (सुप्रास्पिनॅट्स मसल्स) मजबुतीसाठी हा व्यायाम आवश्यक आहे.\n१ ) पलंगाच्या एका बाजूला पोटावर झोपा. हात मात्र पलंगाबाहेर असतील, अशा स्थितीत ठेवा. खांद्यांना उशीचा आधार घ्या. (छायाचित्र १ पाहा.) हातात पाण्याने भरलेली बाटली पकडा. हे करताना हाताच्या पंजाची मागील बाजू समोर आली पाहिजे. हळूहळू खांदे वर उचला.\n२ ) आता बाटलीसह हात पुढे घ्या. (छायाचित्र २ पाहा) आता पुन्हा खांदे वर उचला. असे करताना मात्र हाताचा कोपर आणि मनगटाचा सांधा यांची हालचाल करू नका. हा व्यायाम करताना जास्त जड वजन उचलू नका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/748", "date_download": "2019-03-26T08:55:23Z", "digest": "sha1:R22O6GKN2XSYFLK5OHE6E73RECEUQTNO", "length": 14155, "nlines": 252, "source_domain": "misalpav.com", "title": "मिसळपाव | Marathi People Marathi Forum in Marathi Language! मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती.. !", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nकाल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली. वाचल्यापासून ती मनात घोळत होती; आणि वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत....\nRead more about गोपाळकाल्याच्या निमित्ताने\nतो आणि ती..... श्रीकृष्ण\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nRead more about तो आणि ती..... श्रीकृष्ण\nतो आणि ती..... रुक्मिणी\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nतो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nRead more about तो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी\nतो आणि ती... जांबवती\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nतो आणि ती....... सत्यभामा\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nतो आणि ती..... सुभद्रा\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nतो आणि ती...... द्रौपदी\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती........ कुंती\nतो आणि ती........ कुंती\nज्योति ��ळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\nतो आणि ती.... राधा\nतो आणि ती ........ कुंती\nतो आणि ती.... राधा\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतो आणि ती.... देवकी\nतो आणि ती.... यशोदा\n\"राधे...... तू आणि इथे द्वारकेत\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-budget-2018-live-updates-finance-minister-sudhir-mungantiwar-vidhan-sabha-farmer-agriculture-industry-1642663/", "date_download": "2019-03-26T08:45:43Z", "digest": "sha1:ZSDN7Z7YYHGPFLPII74BVMJOISHT5ULS", "length": 26786, "nlines": 243, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra budget 2018 live updates finance minister sudhir mungantiwar vidhan sabha farmer agriculture industry | आज राज्याचा अर्थसंकल्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nMaharashtra Budget 2018: प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र\nMaharashtra Budget 2018: प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र\nसुधीर मुनगंटीवार हे आपला चौथा अर्थसंकल्प सादर करतील.\nMaharashtra Budget 2018: प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग्यांसाठी मोबाईल स्टॉल्स, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, पोलीस दलाचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी १३ हजार ३६५ कोटी रुपये अशा महत्त्वपूर्ण घोषणांचा समावेश असलेला सन २०१८- १९ सालचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. शेतक-यांच�� उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. शेतमाल तारण योजनेची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करुन कृषि पणन मंडळाच्या आर्थिक सहभागाने गोदामांची उभारणी करण्याची नवीन योजना सुरु करु, असे त्यांनी सांगितले. राज्यातील १४५ मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार आणि ज्यातील ९३ हजार ३२२ कृषि पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटी निधीची तरतूद, असे त्यांनी नमूद केले.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेकरीता ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरून उत्पादन खर्च मर्यादित राहील ह्या उद्देशाने सेंद्रिय शेती- विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असून ह्या स्वतंत्र योजनेसाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.\nकाथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने शाश्वत व पर्यावरण पूरक काथ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी १० कोटींची तर कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\n* ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविणार. ह्यासाठी ३३५ कोटी रू. निधीची तरतूद\n* नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मल:निस्सारण ह्यासाठी राबविण्यात येणा-या अमृत योजनेसाठी २ हजार ३१० कोटींची तरतूद\n* सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद\n* कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्ह्यांसाठी तसेच बिगर- आदिवासी‌ क्षेत्रांतील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र योजना सुरू करणार. ह्यासाठी २१ कोटी १९ लाख रूपयांची तरतूद\n* दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही मोबाईल स्टॉल्स मोफत उपलब्ध करणार, त्यासाठी २५ कोटींची तरतूद\n* अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळांसाठी ९९४९.२२ कोटी रुपयांची तरतूद\n* राज्यात ५ लाख ३२ हजार नव्या करदात्यांची नोंद\n* मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना ११ हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई\n* जीएसटी अंतर्गत ४५ हजार कोटी रुपये प्राप्त झाले\n* हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष निधीची तरतूद\n* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, २० कोटी रुपयांची तरतूद\n* केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ९६४ कोटी रुपयांची तरतूद\n* स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील ८ शहरांसाठी १ हजार ३१६ कोटींची तरतूद\n* स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. १ हजार ५२६ कोटी निधीची तरतूद\n* पोलीस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी १६५ कोटी ९२ लक्ष रुपयांची तरतूद\n* पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी १३ हजार ३६५ कोटींची तरतूद\n* विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र ह्या भागातील डी व डी+ उद्योगांना दिल्या जाणा-या वीज दरामध्ये सवलतीसाठी ९२६ कोटी ४६ लक्ष रू. निधी प्रस्तावित\n* मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रू. तरतूद.\n* मुंबईमध्ये एमएमआरडीएच्या सहभागातून २६६ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाच्या आराखड्यास मंजूरी. ६७ लाख प्रवाशांना दररोज वातानुकूलित, सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार\n* २०१८-१९ मध्ये सुमारे ७ हजार कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, त्यासाठी रु. २ हजार २५५ कोटी रुपयांची तरतूद\n* नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेतून रस्ते सुधारणा व पूल बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद\n* मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने ४ हजा�� ७९७ कोटी, तसेच वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूच्या रू. ७ हजार ५०२ कोटी किमतीच्या कामास मंजुरी\n* समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एप्रिल २०१८ मध्ये सुरू होणार होणार असून हा महामार्ग ३० महिन्यांच्या अवधीत पूर्ण करण्याचे नियोजन\n* मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यासाठी भरीव तरतूद\n* थोर पुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्यात येणार असून यासाठी ४ कोटीची तरतूद.\n* रस्ते विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद\n* बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता ४० कोटींची तरतूद\n* प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार, यासाठी ५० कोटींची तरतूद\n* तरुण- तरुणींना कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने ६ कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार\n* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत मालवाहतुकीची नवीन सेवा सुरू करणार\n* ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद\n* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. ह्यासाठी १६० कोटी एवढा निधी.\n* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी\n* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.\n* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद\n* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद\n* मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.\n* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.\n* भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार २०२५ पर्यंत ५ हजार अब्ज डॉलर्स इतका करण्याचे लक्ष्य ठेवले असून यात महाराष्ट्राचा वाटा १ हजार अब्ज डॉलर्स असेल. हे लक्ष्य डोळ्यासमोर राज्य सरकार काम करणार.\n* इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले असून २०१८- १९ मध्ये यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद\n* प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद\n* अरबी समुद्रातील शिवस्मारकाची निविदा अ���तिम करण्यात आली असून ३६ महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.\n* चांदापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला आश्वासन देतो की हा अर्थसंकल्प त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्याचा सरकारचा संकल्प आहे\n* अर्थमंत्री म्हणून मी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून मला याचा अभिमान वाटतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएसटी संपाला हिंसक वळण, जाणून घ्या कुठे काय स्थिती\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/political-dispute-due-to-rto-center-1642990/", "date_download": "2019-03-26T08:49:49Z", "digest": "sha1:RSDPWBI6CRGJONFUFSAPWMEVAYEDVJDL", "length": 14697, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Political dispute due to RTO Center | चाचणी मार्गिकेअभावी रस्त्यावरच वाहनतपासणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nचाचणी मार्गिकेअभावी रस्त्यावरच वाहनतपासणी\nचाचणी मार्गिकेअभावी रस्त्यावरच वाहनतपासणी\nआरटीओच्या नेरुळ येथील केंद्रावरून राजकीय वाद\nआरटीओच्या नेरुळ येथील केंद्रावरून राजकीय वाद\nसिडकोने आरटीओला नेरुळ सेक्टर १९ ए येथील भूखंड दिला आहे. या भूखंडावर वाहन तपासणीसाठी ब्रेक टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. या ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे १५ मार्चपर्यंत रस्त्यावरच वाहन तपासणी करण्याची परवानगी न्यायालयाने आरटीओला दिली आहे. येथे आरटीओचे वाहन तपासणी केंद्र उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\n१ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत वाहन तपासणीचे शहरातील केंद्र बंद करण्यात आल्याने वाहन तपासणीसाठी पेण येथे जावे लागत होते. अनेक वर्षांपासून भिजत पडलेला आरटीओच्या वाहन तपासणी केंद्राच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोने सेक्टर १३ व सेक्टर १९ ए मध्ये भूखंड दिले आहेत. परिसरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालय, वंडर्स पार्क असल्याने येथे तपासणी केंद्र सुरू झाल्यास जड, अवजड वाहनांचा स्थानिकांना त्रास होईल, असे कारण देऊन या केंद्राला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात येत होता. स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, सभागृह नेते स्थानिक नगरसेवक रवींद्र इथापे यांचा या केंद्राला विरोध आहे. सिडकोने आरटीओला अन्यत्र भूखंड द्यावा, अशी मागणी भाजप व राष्ट्रवादीने आयुक्त व सिडको संचालकांकडे केली होती. सिडकोने आरटीओला येथे भूखंड दिले. परंतु न्यायालयाने आरटीओला रस्त्यावरच वाहन तापसणी करण्यासाठी १५ मार्चपर्यंतच परवानगी दिल्याने सध्या घणसोलीतील बस डेपोजवळच्या रस्त्यावरच तात्पुरती वाहन तपासणी सुरू करण्यात आली आहे.\nन्यायालयाने या भूखंडावर काम करण्यास अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीने तात्पुरते वाहन तपासणी केंद्र सुरू आहे. त्याची परवानगी १५ मार्चला संपत ��हे. पुन्हा वाहन तपासणीचा प्रश्न निर्माण होणार असल्याने योग्य तो निर्णय घेण्यात येईल. – संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी\nनेरुळ सेक्टर-१९मध्ये आरटीओ ब्रेक टेस्टिंग केंद्राला भूखंड देण्यास विरोध केला आहे. रवींद्र इथापे नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. आरटीओचे अधिकारी एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. उद्घाटनाला काळ्या फिती लावून विरोध करण्यात येणार आहे. – विजय घाटे, महामंत्री, भाजप\nआरटीओला दुसरा भूखंड द्यावा, अशी मागणी सिडको, पालिका, न्यायालयाकडे केली आहे. पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी आहे. भाजप माझ्या राजीनाम्याची मागणी करीत असेल तर आमदार म्हात्रे यांनीही येथील भूखंड बदलून देण्याची मागणी केल्यामुळे भाजपच्या आमदारांचाच राजीनामा घ्यावा. – रवींद्र इथापे,सभागृह नेता,नमुंमपा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/benefits-of-ginger/", "date_download": "2019-03-26T08:29:43Z", "digest": "sha1:X6Y673LAUJCA5CL23XMEBMCMBSVKPKIW", "length": 5829, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुणकारी आलं...", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nटीम महाराष्ट्र देशा : आलं हे अतिशय औषधी आहे. पण बरेच लोकांना आलं फक्त चहात टाकण्यापुरतेच मर्यादित आहे एवढेच माहिती आहे. आलं उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची सुंठ तयार होते. आले आयुर्वेदामध्ये वायुनाषक म्हणून प्रसिद्ध आहे. भारत आणि इतर देशांमध्ये आल्याचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.\nखोकला असेल तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून तीन चार वेळा घ्यावा. सर्दी असेल तर आल्याचे तुकडे टाकण पाणी उकळवावे. आले टाकून केलेल्या चहाने सुद्धा सर्दी बरी होते.\nआले वेदनाशामक आहे. डोके दुखत असेल तर आले पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप करून कपाळावर लावावा. याने दाढ दुखणे ही थांबते. कान दुखत असेल तर आल्याचा रस 2-3 थेंब कानात टाकावा.\nअपचन, पोटात गुबारा धरणे, पोट दुखणे, आणि इतर पचन विकार यांवर आले अत्यंत गुणकारी आहे. पचन विकार होऊ नये यासाठी जेवण झाल्यानंतर रोज आल्याचा तुकडा चावून खावा. त्यामुळे तोंडामध्ये चांगली लाड सुटते. आणि दायास्टेज नावाचा पाचक रस पाझरायला मदत होते.\nडायबिटीज अर्थात मधुमेहाचा त्रास असेल, तर दररोज सकाळी आल्याचं पाणी प्यायल्यास साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं.\nआले आणि सुंठ असे आल्याचे दोन प्रकार आहे. चीनी स्वयंपाकात आले मासाल्याचा पदार्थ म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. आल्याचे तेल सुगंधी द्रव्यात आणी औषधी मध्ये वापरतात.\nफणसाचे हे गुण तुम्हाला ठेवतील आजारापासून दूर…\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर ���ैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का \nतर मी त्याचा खून करेल – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mumbai-now-zebra-jiraf-and-lion-will-arrive-in-ranicha-baug/", "date_download": "2019-03-26T09:11:57Z", "digest": "sha1:ZYGNR5VO3QAD5OUEF62YYBYVHIPNBGZZ", "length": 17062, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि सिंह आणणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराच�� सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nराणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि सिंह आणणार\nभायखळय़ाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि फ्लेमिंगो असे परदेशी पाहुणे येणार असून त्यांच्या निवासासाठी राणीच्या बागेत सध्या जय्यत तयारी सुरू आहे. परदेशी पाहुण्यांबरोबरच पांढरा सिंह, वाघ, बिबटय़ा, लांडगा, तरस, अस्वल असे देशातील प्राणीही येणार आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकासांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.\nराणीच्या बागेत मुंबईसह देशविदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने येत असतात. ऑगस्ट 2017 मध्ये राणीबागेत पेंग्विन आल्यापासून या ठिकाणी येणाऱया पर्यटकांच्या संख्येत लाखोंची वाढ झाली आहे. राणी बागेच्या सुधारणांचे दोन टप्पे अंतिम टप्प्यात असून तिसऱया टप्प्यातील आव्हानात्मक कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामध्ये प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार असून पालिकेच्या ताब्यात असलेल्या 12 एकरच्या भूखंडावर विदेशी प्राण्यांकरिता विविध सेवा विकसित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, उपायुक्त सुधीर नाईक, उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्या उपस्थितीत नवीन सुधारणांची माहिती देण्यात आली.\nकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी\nकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने राणीच्या बागेचे आधुनिकीकरण आणि आकर्षक विस्तार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बृहत् आराखडय़ास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे.\nजग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी आणले जाणार असून त्यांच्यासाठी पिंजरे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये पक्षीगृह-3 बनविण्यात येणार आहे. तिसऱया टप्प्यासाठी निविदा मागवण्याचे काम सुरू असून मे 2019मध्ये ही कामे सुरू होतील. या ���ामांसाठी 200 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांत हे काम सुरू होईल.\nहे असणार देशी प्राणी\nप्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, बिबटय़ा, तरस, लांडगा, देशी अस्वल, कोल्हा, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर असे प्राणी आणले जाणार आहेत. शिवाय पक्षीगृह-1 व 2, सर्पालयही बनविण्यात येणार आहे. शिवाय गांडूळ खत प्रकल्प, जुन्या कार्यालयाजवळील उद्यानही विकसित केले जाणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारली\nपुढीलराज्यभरात हायऍलर्ट; रेल्वे स्थानके, एसटी स्थानके, संवेदनशील ठिकाणांवर कडक वॉच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/relationship_tips_her_expectations_vs_his_expectations/", "date_download": "2019-03-26T08:58:19Z", "digest": "sha1:T2L4R4IU5W4OMX345CQ6M7GQAAJOMWPX", "length": 10826, "nlines": 131, "source_domain": "yashwantho.com", "title": "अपेक्षा - Yashwantho", "raw_content": "\nलग्न ठरवत असताना हल्ली मुलींकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल���या जातात. जेवण आलं पाहिजे, नोकरी असली पाहिजे, स्वभावाला प्रेमळ (आणि हि लिस्ट वाढवू तितकी वाढते) तर आपला मुद्दा हा आहे कि आजकाल मुलांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षांची लिस्ट वाढतच चाललीय का.. आणि सगळ्या अपेक्षा पूर्ण करता करता स्त्री-शक्तिच्या एक न धड़ भारा भर चिंध्या होत आहेत का..\nउत्तर ‘हो’ असेल तर यावर उपाय काय निघू शकतो ते सांगा\nकिंवा असं हि होऊ शकतं कि तुम्ही याच्या अगदी उलट विचार करता. तुमच्या मते मुलाकडून सुद्धा मुली अशा काही अवाजवी अपेक्षा ठेवतात कि त्याचं जगण कठीण होऊन बसतं\nगंभीर नको.. उलट हलक्या गमतीदार शब्दात मला सांगा.. आपल्याला स्त्री-पुरुषांमधले मतभेद दूर करायचे आहेत.. तुमच्या ओळखी मधल असंच कोणत example असेल तर प्लीज सांगा..\nतुमच्या पार्टनरने सिगारेट का सोडू नये याची ७ कारण\nत्याला तिच मदत करू शकते\nबिझी नात्याला पूर्णविराम नाही, थोडा आराम हवाय\nआजपर्यंत कानावर मुलांच्या व त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा असतात हे पडलेल आणि तस आहे, पण आता चित्र बदलले आहे. मुलींनी याबाबतीत ही मुलांची बरोबरी करायला सुरुवात केली आहे. अपेक्षा असणं चूक नाही पण त्या अवाजवी नसाव्यात. जेवण यायला हव नोकरी हवी ठीक आहे आणि जेवण नाही येत असेल तर काय बिघडले नाही येत असेल पण येणारच नाही अस का गृहीत धराव. काळाबरोबर update व्हायलाच हव. जेवण आणि नोकरी balance करू शकतात मुली पण balance केलच पाहिजे हा हट्ट का तसच गल्लेलठ पगार हवा आणि मुंबईतच घर हव या मुलींच्या अपेक्षा.पण हा विचार नाही की आज नसेल त्याच्याकडे पण भविष्यात घडवू शकेल.. मुलगा असो वा मुलगी..Robots नाही माणस आहोत ..प्रश्न उरला प्रेमळ स्वभावाचा त्यासाठी आधी नाती जुळू तरी द्या, दाखवायचे म्हणून कोणीही प्रेमळ दाखवेल खरी ओळख तर त्या व्यक्तीबरोबर time spend केल्यावर पटते. आणि त्यासाठी अपेक्षांची नाही विश्वासाची, एकमेकांना समजून घेण्याची आहे.. बघा पटतंय का..\nप्रत्येक मुलाला आणि मुलीला आपला साथीदार हा “वेल सेटल” असावा असं वाटतं. जे गैर नाहीये पण वास्तविकतेचं भान ठेवून केलेल्या अपेक्षा जास्त फलदायी असतात असं मला वाटतं. सगळ्या अडचणीचं मूळ आहे अवाजवी अपेक्षा.\nआज जर प्रत्येक मुलीला इंजिनियर मुलगा हवा असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचं किंवा जर प्रत्येक मुलाला कॉरपरेट मध्ये काम करणारी मुलगी हवी असेल तर गावाकडच्या मुलींनी काय करायचं\nअशी कित्येक मुलं-मुली आहेत जे ह्या अपेक्षांच्या गुंत्यात अडकलेली आहेत.\nअपेक्षा जेवढ्या वास्तविक असतील तेवढा गुंता कमी.\nमन जुळली पाहिजेत विचार जुळले पाहिजे बाकी सारं नंतर…\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-ncp-alliance-for-sangli-municipality-possible/", "date_download": "2019-03-26T08:35:07Z", "digest": "sha1:RQOF2PQ3NM2QDD6RIGGWUANCKC57OWZW", "length": 7053, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सांगली महापालिकेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी शक्य?", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nसांगली महापालिकेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी शक्य\nसांगली : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकारचा कारभार पाहता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ सांगली महापालिका निवडणुकीतच नव्हे, तर राज्य पातळीवरील सर्वच निवडणुकीत एकत्र यावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी केले.\nअवघ्या आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन बांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कामकाजाबाबत सध्या सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. वास्तविक, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत पदाधिकार्‍यांचा बेबनाव झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. त्यात लवकरच सुधारणा झालेली दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.\nकॉंग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आम��ार डॉ. पतंगराव कदम यांची महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रविंद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच सर्वांची व्यापक बैठक घेऊन समेट घडवून आणला जाईल. महापालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे.\nयाठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ आमच्यापेक्षा निम्मेही नाही. महापालिका क्षेत्रात भाजपची ताकद नाही. तरीही समविचारी या दोन्हीही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आल्यास महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी झालेली दिसेल. अन्यथा, कॉंग्रेस पुन्हा एकदा स्वबळावर महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यास आजही सक्षम आहे, असा दावाही विश्‍वजित कदम यांनी केला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nसंत एकनाथ सहकारी साखर कारखाना देणार उसाला चांगला भाव\nआत्महत्येचा अभिनय करताना गेला जीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/states-education-percentage-slips-says-supriya-sule-1223/", "date_download": "2019-03-26T08:39:05Z", "digest": "sha1:VLVVDYHYLCIVMFMHUKUR5HXNNLS7TWHC", "length": 5841, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक - सुप्रिया सुळे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nराज्यातील शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक – सुप्रिया सुळे\nपुणे : राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुरवातीपासूनच विरोधकांकडून टीका होतीये. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. राज्यात शैक्षणिक क्षेत्रात होणारी प्रगती निराशजनक सल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलतं होत्या.\nसुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय वादग्रस्त असून, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्याचा शिक्षणातील क्रमांक १६ वरून ३ वर आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला कसलाही आधार नसून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री त्याबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, हे खेदजनक असल्याचे त्यांनी म्हंटले.\nदरम्यान, २ दिवसांपूर्वी त्यांनी टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्युशन लावायला हवी, म्हणजे राज्यातील विकास कामे तरी लवकरात लवकर पूर्ण होतील, त्यासाठी जास्त अभ्यास करावा लागणार नाही असं म्हंटलं होतं.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, राष्ट्रपतींना राजु शेट्टी यांनी केली विनंती\n तुरुंगात फेसबुक लाइव्ह करत कैद्याची मुख्यमंत्र्यांना धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/the-worlds-largest-cricket-stadium-is-shaping-up-in-gujarats-ahmedabad-16182.html", "date_download": "2019-03-26T08:32:21Z", "digest": "sha1:F5WC6MDBD7WHQ5TW3BQUZQXRYDUEGTM7", "length": 29242, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "तब्बल 700 कोटी रुपये खर्चून, गुजरातमध्ये आकार घेत आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्���ोजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची नि���डणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nतब्बल 700 कोटी रुपये खर्चून, गुजरातमध्ये आकार घेत आहे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम\nजगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान (Photo: @mpparimal/Twitter)\nWorld's Largest Cricket Stadium : क्रिकेट... भारतीयांचा जीव की प्राण, सध्याच्या घडीला जवळ जवळ प्रत्येक भारतीयाला आपल्या क्रिकेट टीमचा अभिमान आहे. भारतात टीव्हीवर क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या तर आहेच, मात्र स्टेडियमवर जाऊन प्रत्यक्ष क्रिकेटचा आस्वाद घेणारेही अनेक लोक आहेत. क्रिकेटप्रेमींच्या या भारत देशात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मैदाने आहेत. भारतात एकूण 52 आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Cricket Stadium) आहेत. भारतानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक 23 क्रिकेट स्टेडियम आहेत. अशातच भारतात आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आकार घेत आहे. होय अहमदाबाद येथील 'सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम' (Sardar Patel Stadium) चा कायापालट करण्यात येणार असून हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे. भारताने 2011 सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भूषविले होते, त्यानंतर आता 2023 सालच्या यजमानपदाच्या तयारीचे दृष्टीने या मैदानाचे काम चालू आहे. (हेही वाचा : पुणे: गहुंजे मैदानाचा प्रतिकात्मक ताबा बँक ऑफ महाराष्ट्रकडे)\nसध्या जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम म्हणून मेलबर्न स्टेडियमकडे पहिले जाते. ज्याची आसनक्षमता 90 हजार इतकी आहे. तर कोलकाताचे इडन गार्डन स्टेडियम हे भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. इडन गार्डन स्टेडियमची आसनक्षमता 66 हजार इतकी आहे. मात्र आत भारतात या स्टेडियमपेक्षाही मोठे मैदान बनत आहे, ज्याची सुरुवात 2017 पासूनच झाली आहे. तब्बल 63 एकर जागेत हे मैदान बनत असून, तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक या मैदानावर बसू शकतात. ‘लार्सन अँड टूब्रो’ ही कंपनी हा मेकओव्हर करत आहे.\nअहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम साकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यानुसार हे मैदान बनत आहे. या स्टेडियमसाठी अंदाजे 700 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या नवीन स्टेडीयममध्ये 3 प्रॅक्टीस ग्राउंड, 1 इनडोअर क्रिकेट अॅकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल याचाही समावेश असणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक संख्या सांभाळून त्यांच्या सुरळीत प्रवेशाचा आणि ट्राफीकच्या समस्या उद्भवणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेऊन या स्टेडियमची रचना करण्यात येत आहे. 2019 मध्ये या स्टेडियम काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर; 'अहमदाबाद मेट्रो'च्या पहिल्या टप्प्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन\nIndia vs Australia 1st ODI 2019: T20 मालिका पराभवाचा वचपा काढण्याची भारताला विश्वचषक स्पर्धेपूर्वी शेवटची संधी\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस��त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्���णून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/post-2017-marathi-review", "date_download": "2019-03-26T08:08:29Z", "digest": "sha1:CBHGLR263ECNSPEGZCFLLROCWYH333GA", "length": 16056, "nlines": 33, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "द पोस्ट (२०१७): एका पत्रकारदिनाच्या निमित्ताने | पाहावे मनाचे", "raw_content": "\nद पोस्ट (२०१७): एका पत्रकारदिनाच्या निमित्ताने\nस्टीवन स्पीलबर्गचा एक नवा सिनेमा आला आहे - 'द पोस्ट'. पोस्ट म्हणजे 'द वॉशिंग्टन पोस्ट' हे वर्तमानपत्र. एका कुटुंबाच्या मालकीचं मर्यादित खपाचं वर्तमानपत्र. साठचं दशक मावळून सत्तरचं दशक उजाडतानाच्या अमेरिकेत या वर्तमानपत्रात एक स्थित्यंतर होत आहे. मालकानं आत्महत्या केल्यावर त्याच्या बायकोकडे - 'कॅथरीन ग्रॅहम'कडे - (मेरील स्ट्रीप) या वर्तमानपत्राची मालकी आली आहे. एखाद्या बऱ्यापैकी माहीत असलेल्या वर्तमानपत्राची मालकी प्रथमच एका स्त्रीकडे आहे. वर्तमानपत्राची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. त्यातून सावरण्यासाठी, तसंच भविष्यातल्या वाढीसाठी भांडवलाची गरज आहे हे जाणून कॅथरीनने रोख्यांद्वारे भांडवल उभा करण्याचा न��र्णय घेतला आहे. त्यासाठी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, बॅंका, गुंतवणूकदार यांच्यासोबत सततच्या वाटाघाटी चालू आहेत. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटा वाजल्यापासून पहिल्याच आठवड्यात एक अशी मोठी उलथापालथ होऊ घातली आहे, ज्यामुळे हे गुंतवणूकदार अटीशर्तीत नमूद केलेल्या तरतुदीवर बोट ठेवून आपले पैसे काढून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nझालंय असं, की रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष आयजनहॉवरने सुरू केलेल्या नि केनेडी, जॉन्सन या डेमॉक्रॅटिक व निक्सन या रिपब्लिकन अशा नंतरच्या तीन राष्ट्राध्यक्षांनी चालू ठेवलेल्या विएतनाम युद्धाबाबतची काही गोपनीय कागदपत्रं 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या हाती लागली आहेत. जिंकण्याची काहीही शक्यता नसताना निव्वळ लोकापवादाच्या भयापायी नि देशाची इभ्रत जपण्यासाठी हे युद्ध चालू ठेवण्यात आले आहे असं मत तपशीलवार नोंदवणारा हा अभ्यास आहे. या संदर्भातले काही लेख प्रकाशित केल्यानंतर निक्सन प्रशासन 'टाइम्स'च्या मागे हात धुवून लागलेलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत इतर लेख प्रकाशित करण्याला तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान व्यावसायिक अहमहमिकेत 'पोस्ट'नेसुद्धा ही कागदपत्रं मिळवली आहेत. आता प्रश्न असा आहे, की 'टाइम्स' जे छापू शकत नाही ते 'पोस्ट'ने छापावे का\nराष्ट्राची सुरक्षितता धोक्यात आल्याचा सरकारचा दावा, त्या दाव्याआडून निक्सन सरकारचा वर्तमानापत्रांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा व अडचणीची बातमी दाबण्याचा प्रयत्न, न्यायालयीन प्रक्रिया, व्यावसायिक स्पर्धा, गुंतवणूकदारांचा संभाव्य रोष, सरकारचा आकस व त्यातून पोस्टच्या अस्तित्वावर आलेलं संकट, दर्जेदार पत्रकारिता व त्यातून व्यवसायवृद्धीचं ‘पोस्ट’चं ब्रीद, आपली ज्या राजकारण्यांसोबत ऊठबस होती त्यांना अडचणीत आणणारी बातमी, राष्ट्रहित, लोकहित, कर्तव्य व सदसद्विवेकबुद्धी या सगळ्या बाबींतून निर्माण झालेला तिढा कॅथरीन कसा सोडवणार याची नाट्यमय कथा प्रत्यक्ष सिनेमात पाहावी. पण त्याशिवाय पाहावं ते कॅथरीनचं अडखळणं, एक स्त्री म्हणून स्वतःला सतत सिद्ध करत बसायला लागणं, आपल्याला जमेसही न धरणाऱ्या गुंतवणूकदार, बँकांपुढे ‘ओ मीही आहे इथे’ असं स-त-त देहबोलीतून सांगणं, ते ओझं पेलून दमणं नि ठेचकाळत थोर होत जाणं.\nया सिनेमातले सगळे लोक सुस्थितीतले गोरे आहेत. ‘पोस्ट’ची मालकीणही गोरीच आहे. गरीब स्त्री, कृष्णवर्णीय गरीब स्त्री, परदेशी कृष्णवर्णीय गरीब स्त्री, परदेशी मुस्लिम कृष्णवर्णीय गरीब स्त्री असे एक वा अनेक पदर जोडत गेलं की परिस्थितीची, पैलूंची, दृष्टिकोणांची गुंतागुंतही वाढत जाते हे खरं. त्यामुळे या कथेवर सगळा स्त्रीवाद तोलून धरायची गरज नाही. पण या कथेच्या विशिष्ट सामाजिक पापुद्र्यात या बाईच्या आसपासचे पुरुष पाहणे हीदेखील एक गंमत आहे. तिला खिजगणतीतही न धरणारे वॉल स्ट्रीटवरचे पुरुष, ही कंपनी अजूनही तिच्या नवऱ्याचीच आहे अशा आविर्भावात वावरणारे सल्लागार पुरुष, आपल्याला कंपनीची काळजी आहे म्हणून बोलतोय या भूमिकेतून बोलणारे पुरुष, तिच्या वतीने बोलणारे पुरुष, तिच्यासाठी बोलणारे पुरुष, तिला धड बोलताही येऊ नये इतकं पुरुषी वातावरण तयार करणाऱ्या पुरुषांवरच काहीसे हताश होऊन क्रमप्राप्त म्हणून तिच्या वतीने बोलणारे पुरुष, तिला मागितल्यावर(च) सल्ला देणारे पुरुष, सल्ला देऊन अंतिम निर्णय तिचा आहे हे मान्य करणारे पुरुष आणि यापैकी काहीच प्रतिक्रिया न देणारे स्वमग्न पुरुष. या स्वमग्न पुरुषांतलाच एक ‘पोस्ट’चा मुख्य संपादक बेन (टॉम हँक्स).\nबेनचा वावर हा आल्मोस्ट पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचं सारं ओझं आपल्याच खांद्यावर आहे असा आहे. ‘प्रकाशित करण्याचा आपला हक्क अबाधित राखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रकाशित करणं’, ‘सरकार आपल्या मुळावर उठून आपलं वर्तमानपत्र बंद करेल का हा विचार करून छापणं म्हणजे आपण आल्रेडी मेलेलं असणं’ असली वाक्य तो नॉर्मल संभाषणात फेकत असतो. आपण सरकारी धाकदडपशाहीला न जुमानता हे अमेरिकी जनतेसमोर आणणं गरजेचं आहे हे त्याचं मत. यात त्याला आपल्या धैर्याचं सुप्त कौतुक असावं. त्याचा हा निरुपद्रवी माज त्याचीच बायको उतरवते हा सिनेमाचा एक हाय पॉईंट आहे. तिचा स्पष्ट सवाल आहे की कॅथरीनचं सर्वस्व या एका निर्णयावर पणाला लागलं आहे, तुझ्याकडे काय आहे गमावण्यासारखं बेनच्या पात्राचा जेंडर-ब्लाइंड असण्याकडून जेंडर-सेन्सिटिव्ह होण्याचा एक सूक्ष्म प्रवास इथे सुरू होतो.\nआणि हे सगळं चालू असताना आपल्याला प्रश्न पडतात ते हे, की - आज जगभर नि त्यातही भारतात पत्रकारिता इतका कणा राखून आहे का समकालीन घटना (व त्यातही युद्धासारख्या) इतक्या युद्धज्वरविरहित, राष्ट्रवादविरहित डोळयांनी समाज व माध्यमं पाहू शकतील का समकालीन घटना (व त्यातही युद्धासारख्या) इतक्या युद्धज्वरविरहित, राष्ट्रवादविरहित डोळयांनी समाज व माध्यमं पाहू शकतील का त्यावर लोकहिताच्या भूमिका निर्भीडपणे घेतील का त्यावर लोकहिताच्या भूमिका निर्भीडपणे घेतील का आक्रस्ताळेपणा ना करता चर्चा घडवून आणतील का आक्रस्ताळेपणा ना करता चर्चा घडवून आणतील का कॅथरीन बेनला एके ठिकाणी म्हणते, “बातमी हा इतिहासाचा कच्चा खर्डा असतो.” आपला समकालीन इतिहास कसा लिहिला जात आहे व भारतीय पत्रकारितेची सध्याची स्थितीची काय आहे हे समजून घेण्यासाठी ही चर्चा आवर्जून पाहा.\nलहानमोठे पत्रकार, स्वतंत्र व्यासपीठं आपापल्या परीने होईल ते करत असतातच, आहेतही. मुद्दा लोकमानसावर प्रभाव असणाऱ्या, पाडणाऱ्या मुख्यधारेतल्या वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांचा आहे. त्यांचा सत्तेप्रति असणारा लाळघोटेपणा व त्यातून खालावलेला दर्जा चीड आणणारा आहे. आमच्या अनेक सवर्ण, सुशिक्षित मित्र-मैत्रिणींचं नेहमीच असं ठाम मत असतं, की सरकारी मालकी आणि राखीव जागांमुळे दर्जा खालावतो. माध्यमांना तेही शिव्या घालत असतातच. वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रे तर खाजगीच आहेत. त्यांत राखीव जागाही नाहीत, मग तरीही असं का असावं हे मात्र ते सांगत नाहीत.\nकाल फेसबुकावरच्या माझ्या बुडबुड्यात पत्रकारदिनाची चर्चा होती. परवा 'द पोस्ट' पाहिला. म्हणून.\nद पोस्ट (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: टॉम हॅन्क्स, मेरील स्ट्रीप\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nहिचकी (२०१८): एका व्यावसायिक फॉर्म्युलाचा छान वापर\nकौल (२०१६): दुर्बोधतेला लिहिलेलं उत्कट पत्र\nरुद्रम (२०१७): निव्वळ थरारापेक्षा अधिक काही देणारी मालिका\nकबाली (२०१६): इट इस सो बॅड दॅट इट्स गुड\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2019-03-26T08:01:20Z", "digest": "sha1:2C4UOIX7LY3DNOF3ICF3C3RACBDDVM3P", "length": 26052, "nlines": 145, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "पंढरीची वारी - काय आहे जाणून घ्या - Thinkmarathi.com", "raw_content": "\nपंढरीची वारी – काय आहे जाणून घ्या\n१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली… काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच… निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच\n२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.\n३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.\n४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.\n५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.\n६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.\n७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण ��णि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.\n८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.\n९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.\n१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.\n११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.\nया रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.\n१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.\n१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.\n१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.\n१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.\n१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही ��क्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.\n१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.\n१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.\n१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.\n२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.\n२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.\n२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.\n२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.\n२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊल��’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.\nजगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.\n२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत..\nचाळ संस्कृती – फ्लॅट संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/story-of-crime-master-gogo-shakti-kapoor/", "date_download": "2019-03-26T08:54:40Z", "digest": "sha1:OLNGSLM22ADB2HYF6TF3WFGOH6IMZ6YA", "length": 20328, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"क्राईम मास्टर गोगो\" मागचा मेहनती, गुणी - शक्ती कपूर", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza\nनसीरूद्दीन शाह, परेश रावल, गोविंदा, संजय दत्त, इत्यादी लोक थोड्याफार फरकाने समकालीन म्हणता येतात. पण त्यांच्यात तसं फारसं साम्य आढळत नाही. मग तो त्यांचा करिअर ग्राफ असो, अभिनय असो वा इतर गोष्टी. या सर्वांनाच समकालीन असलेला असाच अर्थाअर्थी काहीच आणखी एक अभिनेता म्हणजे शक्ती कपूर.\nशक्ती कपूर तसा नसिर, परेश, वगैरेंसारखा अॅक्टर म्हणून खूप मानला जात नसला तरी तो आणि नसीरूद्दीन शाह ‘एफटीआयआय’मध्ये एकाच बॅचचे विद्यार्थी होते. त्यांच्या बॅचमध्ये अकरा मुलं आणि दहा मुली होत्या, असे तो आजही सांगतो. पण त्यातील फक्त नसिर आणि तो स्वतः, अशी दोघेच चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकले आणि टिकूही शकले. थोडक्यात, स्ट्रगलबाबत खरोखर या लोकांची उदाहरणं अभ्यासण्यालायक आहेत. असो… तो विषय आणखी वेगळा आणि इथे न मावण्यासारखा आहे.\nएफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर यांचा खर�� प्रवास सुरू होतो. मग पदार्पणासाठीचा प्रयत्न, पहिली भूमिका, वगैरे गोष्टींचा शोध सुरू होतो. पण काहीच लोकांना बरेच प्रयत्न केल्यावर चांगली भूमिका मिळते आणि त्याहून कमी लोकं त्या भूमिकेचे सोनं करून दाखवतात आणि याहून कमी लोकं शेवटपर्यंत इंडस्ट्रीत तग धरून राहतात. शक्ती कपूरदेखील अशाच मिळालेल्या पहिल्या भूमिकेचे सोनं करून, शेवटपर्यंत इंडस्ट्रीत टिकून राहिला.\nत्याचा जन्म 3 सप्टेंबर 1958 मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय शिवणकाम करणाऱ्या माणसाच्या घरातील आणि त्याचं खरं नाव ‘सुनिल सिकंदरलाल कपूर’. मग त्याचं नाव बदललं कसं\nतर झालं असं की, ‘एफटीआयआय’मधून बाहेर पडल्यावर तो काम शोधत होता. तसं पाहिलं तर त्याला दोन जासूस, दरवाजा, संगम वगैरे चित्रपटांमध्ये लहानसहान रोल मिळाले होते. पण ते फारच लहान होते. अगदी 1979 च्या ‘जानी दुश्मन’ मध्येही तो होता. पण त्याच्या भूमिकेचं स्क्रिप्टमधील नाव होतं – ‘नववधूला घोड्यावरून घेऊन जाणारा नवरा मुलगा’. त्यामुळे त्याला अशा रोलमध्ये कुणी नोटिस केलं असेल असं दिसत नाही. त्यामुळे इंडस्ट्रीत पाचेक वर्षं काम करूनही तो फारसा कुणाला माहित नव्हता.\nपण 1980 च्या आसपास सुनिल दत्त त्याच्या मुलाला म्हणजे संजय दत्तला लाँच करायच्या तयारीत होता. त्या रोलमध्ये नेमकी याच सुनिल सिकंदरलाल कपूरची निवड झाली. पण नेमका यातील सुनिलचा रोल निगेटिव्ह आणि व्हिलनचा होता. त्यामुळे त्याला स्क्रीन नेम म्हणून सुनिल कपूर हे नाव शोभणार नाही, असं सुनिल दत्तला वाटलं आणि मग याचं नामकरण शक्ती कपूर करण्यात आलं ते कायमचचं.\nयाच दरम्यान त्याचा अजून एक चित्रपट येत होता, तो म्हणजे फिरोज खानचा ‘कुर्बानी’. यातही त्याचा निगेटिव्ह रोल असल्याने यातही त्याने शक्ती कपूर हेच नाव लावलं आणि हा चित्रपट राॅकीच्या आधी प्रदर्शित झाला. असा हा शक्ती कपूरचा उदय झाला. आणि आधीपासूनच इंडस्ट्रीत असलेल्या या अभिनेत्याचं हे दमदार पदार्पण झालं.\nशिवाय, राॅकीच्या आधी मनमोहन देसाईचा नसीब, वगैरे काही चित्रपटही आलेच होते. पण शक्ती कपूर इंडस्ट्रीला आणि प्रेक्षकांना खरा माहित झाला तो कुर्बानी आणि राॅकीमधूनच.\nयानंतर त्याला कधी मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.\n1980 ते नंतरही दोनेक दशकं त्याने किती रोल केले हे त्याला स्वतःला ही सांगता येणार नाही. यात हरतऱ्हेचे रोल होते. म��� मुख्य खलनायक, खलनायकाचा मुलगा, वगैरे सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या लांबीचे रोल त्याने केले. काही चित्रपट चालले, काही जोरदार आपटले. पण शक्ती कपूर तसाच तग धरून राहिला. त्याने सगळे नायक पाहिले, सगळ्या नायकांसोबत काम केलं. अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं.\nअगदी शत्रुघ्न सिन्हा ते मिथुन चक्रवर्ती सर्व लोक त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना त्यांच्यासोबतही काम केलं. शिवाय, ही सगळी लोकं पुढे जाऊन ऱ्हास होऊन मागे पडली. तरीही त्यांचाच समकालीन असलेला शक्ती कपूर चित्रपटांमधून दिसतच होता. कारण त्याला इंडस्ट्रीत होणार्‍या बदलांची नाही म्हटलं तरी जाण होतीच.\nम्हणूनच तर आधी इतके खलनायकी स्वरूपाचे रोल केलेल्या शक्तीने पुढे जाॅनर चेंज केला आणि तो नाइन्टीजनंतर डेव्हिड धवनच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांमधून दिसू लागला. इतकंच काय तर एरवी व्हिलन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला पहिलं फिल्मफेअर नाॅमिनेशन मिळालं ते विनोदी भूमिकेकरिता आणि त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला तो डेव्हिड धवनच्या ‘राजा बाबू’मधील ‘नंदू’ या विनोदी भूमिकेसाठीच.\nआताही तो थोड्याफार फरकाने अशाच विनोदी आणि गेस्ट अपिअरन्स असलेल्या भूमिकांमधून दिसतो. डेव्हिड धवननंतर त्याची ज्याच्याशी खास मैत्री झाली त्या प्रियदर्शनच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये तो हमखास असतो म्हणजे असतोच. आज शक्तीच्या नावावर ज्ञात अज्ञात, उपलब्ध असलेले आणि नसलेले असे सातशेपेक्षा जास्त चित्रपट आहेत. यात प्रत्येक छटा असलेली भूमिका त्याने केली आहे, यात शंकाच नाही. मग तो अगदीच लहान दुय्यम भूमिका असो, की मोठमोठ्या अभिनेत्यांसमोर साकारलेला तगडा व्हिलन असो, वा कारस्थानी मुलगा आणि भाऊ असो. त्याच्या नावावर इतकं सगळं काही असूनही फारसं कुणी त्याविषयी लिहिलेलं आढळत नाही, हे नवलच आहे. कारण त्याच्या नुसत्या चित्रपटांचा जरी उल्लेख केला तरी हजारेक ओळी सहज भरतील.\nपण बालपणापासून ‘आऊ…’ म्हणणारा ‘अंदाज अपना अपना’मधील ‘क्राइम मास्टर गोगो’ ते ‘नंदू सब का बंधू’ म्हणत ‘राजा बाबू’मधून हसवणारा ‘नंदू’ आणि व्हिलन म्हणून संजय दत्त पासून ते जितेंद्र आणि जॅकी श्राॅफसमोर उभा ठाकणाऱ्या ‘शक्ती कपूर’विषयी थोडं फार का होईना, पण लिहिणं या गोष्टीला मी माझं कर्तव्य नाही तर एका चाहत्याने दिलेल�� ट्रिब्यूट समजतो आणि त्यासाठी आजच्या त्याच्या एकोणसाठाव्या वाढदिवसाहून चांगला दिवस कोणता असेल.\nपण ही चंदेरी दुनिया, हा रूपेरी पडदा मात्र असा आहे की, काही गुणी हिरे दुर्लक्षित रहातात. काही लोकांचं जन्म झाल्यापासून कौतुक केलं जातं तर काही लोक कधी या रूपेरी पडद्यापासून दूर गेली आणि काही तर थेट काळाच्या पडद्याआड गेली तरी त्यांची दखल घेतली जात नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza \n← इंटरनेट नसतानाही तुम्ही मोबाईल बँकिंग वापरू शकता…कसं\nझोपेतून उठल्यावर “तो” मोठा झालेला असतो तुमच्याबरोबर असं का आणि कधी घडतं तुमच्याबरोबर असं का आणि कधी घडतं\nOne thought on ““क्राईम मास्टर गोगो” मागचा मेहनती, गुणी – शक्ती कपूर”\nरात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे जाणून घ्या यामागचं रंजक उत्तर\nवेगवान टायपिंग करणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला कुतूहल का असते\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\n फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टींची पडताळणी आवर्जून कराच\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\n“यात्रीगण कृपया ध्यान दे…” हा कुणाचा आवाज आहे माहित आहे\nआभासकुमार गांगुली ते किशोर कुमार : एक दृष्टी आड घडलेला प्रवास\nजेव्हा पी चिंदंबरम स्वतः ६००० लोकांना देशद्रोही ठरवतात\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राने लावलेला शोध आज ८ देशांमध्ये वापरला जातोय\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\nIBN लोकमत ला खुलं पत्र – “आम्ही मराठीच्या अक्षरालाही धक्का लागू देणार नाही”\nरशियामधे LinkedIn वर बंदी \nमुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण… मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…\nअपंगत्वावर मात करून यशाचे शिखर काबीज करणारा ‘भल्लालदेव’ राणा दग्गुबाटी\nभविष्यातील इंधन टंचाईवर रामबाण उपाय : ‘मिथेनॉल’\nपिकनिकचा संपुर्ण आनंद लुटण्यासाठी ह्या छोट्या गोष्टी विसरू नका\nबाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं अशा वेळी काय काळजी घ्याल अशा वेळी काय काळजी घ्याल \nह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही…\nआपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही\nभाजप विरोधक आणि विश्लेषकांना ए���हाती धूळ चारणारा भाजपचा फड(णवीस)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4779320231417618052&title=Sarhad%20organisation%20communicate%20with%20Kashmiri%20students&SectionId=5729656147093998219&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-03-26T08:07:37Z", "digest": "sha1:BVSVTQWVSOSLWZ4GGUROCNOCCWRKYBE6", "length": 10481, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी साधला काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद", "raw_content": "\nपोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी साधला काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद\n‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून ‘सरहद-जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’चा पुढाकार\nपुणे : ‘पुलवामा’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. त्या पार्श्वभूमीवर येथील ‘सरहद’ संस्थेत ‘सरहद - जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटने’च्या पुढाकाराने पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.\nया दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान यांनी देशवासियांना आवाहन केले होते. त्या धर्तीवर हा संवाद साधण्यात आला. ‘पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांबाबत सदैव उदार दृष्टीकोन बाळगला आहे’, असे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आकीब भट आणि सचिव जावेद वाणी तसेच उपाध्यक्ष ओवेस वाणी यांनी नमूद केले.\n‘या शहरातील लोक चांगले वागणाऱ्यांशी जास्त चांगले वागतात’, असे नमूद करून पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी अथवा विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीला पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच, ‘आपल्याकडून कोणताही नियम भंग अथवा अतिरेकी कृत्य याला हस्ते परहस्ते मदत होणार नाही याची काळजी घ्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले.\nसमन्वयक जाहिद भट यांनी, ‘अशा प्रकारच्या काही तुरळक घटना जरी घडल्या, तरी करणारा एक असेल तर काश्मिरी लोकांना मदत करणारे शेकडो आहेत. याचा अनुभव पुणे शहरात वेळोवेळी आला’, असे नमूद केले. यावर खान तसेच उमर गुरू या दोघांनी, ‘पोलिसांनी या संवादासाठी पुढाकार घेतल्याने मनातून भीती वाटणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना आधार वाटला’, असे नमूद केले. ‘सरहद – जम्��ू-काश्मीर विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष आकीब भट यांनी पुण्यातील काश्मिरी विद्यार्थी तसेच नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना जम्मू काश्मीर सबंधित शासकीय अधिकारी तसेच स्थानिक इतर संघटनांशी समन्वय साधून देणार असल्याचे जाहीर केले.\nया संवादासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू नाथा ताम्हाणे हेदेखील हजर होते. त्यांना काश्मिरी विद्यार्थ्यांच्या समन्वयासाठी नेमल्याचे या प्रसंगी बच्चनसिंग यांनी जाहीर केले, अशी माहिती सरहद संस्थेच्या पत्रकात देण्यात आली आहे.\nTags: PuneSarhadJammu-KashmirStudentsसरहदजम्मू-काश्मीरसरहद-जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनाबच्चनसिंगBOI\nजम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आव्हान सरहदच्या वतीने जम्मू-काश्मीर चित्रपट महोत्सवाचे आयोजन ‘माझा लढा लष्कराच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात’ राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/petrol-and-diesel-price-in-mumbai-drops-on-diwali-padwa-day-6543.html", "date_download": "2019-03-26T08:17:26Z", "digest": "sha1:HARBYSP63OOPYE4MUXMB7BOWFGNMQJLG", "length": 26491, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई : पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंद��जी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nमुंबई : पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त\nराष्ट्रीय दिपाली नेवरेकर Nov 08, 2018 09:49 AM IST\nआंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या तेलाच्या किमती पाहता मुंबई, दिल्ली भागातही पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी होत आहेत. दिवाळी पाडाव्या दिवशी मुंबईत पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किंमती ८३ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची प्रति लिटर किंमत ७६ रुपये ३८ झाली आहे.\nमागील आठवड्या भरात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दार कमी होत आहेत त्यामुळे सामान्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट दिलासा देणारी ठरली आहे. जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घटनांचा थेट परिणाम पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींवर होत होता. परिणामी वाढत्या इधंदारामुळे भाजीपाल्याचे दार, महागाई दर देखील वाढणार अशी भीती होती. मात्र आता . कमी होणाऱ्या किमती सामान्यांसाठी आल्हाददायक दिवाळी गिफ्ट आहे.\nमुंबई प्रमाणेच दिल्लीतही पेट्रोल आणि डीझेल चे दार कमी होत आहे. आह . दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये २१ पैसे प्रति लिटर आणि डीझेल ७२ रुपये ८९ पैसे प्रति लिटर झाले आहे. दिल्लीत पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी कमी झाले आहे.\nTags: Diesel price in Mumbai Petrol price in Mumbai आजचे पेट्रोल दर पेट्रोल डिझेल दर पेट्रोल डिझेल दर कपात\nपेट्रोल डिझेल दरवाढ कायम; पाहा काय आहेत आजचे दर\nपेट्रोल-डिझेल दर वाढ: पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागले\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/it-indistry/", "date_download": "2019-03-26T08:08:55Z", "digest": "sha1:FFHOD6766OSLTGU3BA5KQSYM3M33CL54", "length": 6509, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "IT Indistry Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य मराठी पालकांनी करावे तरी काय\nकुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त\nसंगीत रसिकांसाठी All India Radio ची मेजवानी – “रागम्”\n“टर्मिनेटर” मधील स्कायनेट खरंच अवतरतोय की काय\nहिटलरची जगाला एक अशीही देणगी : जगाला भुरळ पडणारी एक “सुंदरी”…\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nवाढदिवसाला मेणबत्ती विझवण्याच्या प्रथेमागची सुरस कथा\nभारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र\n“चीन” नावाचं भारतीय कनेक्शन भारत-चीन प्राचीन संबंधांबद्दल ह्या गोष्टी माहितीच हव्यात\nआर माधवन ने रिलीज केलेलं हे गाणं युट्युबवर जबरदस्त व्ह्यूज खेचतंय\n‘इलेक्ट्रॉनिक’ नाकाच्या मदतीने आता आपला गंध ओळखून अनलॉक होणार स्मार्टफोन \nसर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत\nमुलींनो – तुम्हाला मेकअप करायला आवडतं खरं, पण “ह्या” गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का\nऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे\nभारतीय जेम्स बॉंड: अजित कुमार डोवल\nमोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला\nतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पूर्वी कॉंग्रे�� पक्षाचं चिन्ह ‘वेगळं’ होतं\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nभारतातील या मंदिरांत चक्क पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे\nजाणून घ्या भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास शिक्षेची काय तरतूद होऊ शकते\nप्रियांका चोप्रा – जगातील दुसरी सर्वात सुंदर स्त्री जाणून घेऊया पहिल्या १० जणी कोण आहेत\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/north-maharashtra-university-jalgaon-1637472/", "date_download": "2019-03-26T09:15:56Z", "digest": "sha1:KV2UVYPTMLRFLOWDKCPVRGWTUSEMLWQM", "length": 21490, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "North Maharashtra University Jalgaon | विद्यापीठ विश्व : ज्ञानज्योतीचा ध्यास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nविद्यापीठ विश्व : ज्ञानज्योतीचा ध्यास\nविद्यापीठ विश्व : ज्ञानज्योतीचा ध्यास\nविद्यापीठाच्या मुख्य परिसरामध्ये विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभाग चालतात.\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\nतुम्ही जळगावकडून धुळ्याकडे जायला निघालात की, गिरणा नदी ओलांडताना मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला लांबवर टेकडय़ांवरील तांबूस – गुलाबी इमारती तुमचे लक्ष वेधून घेतात. रस्त्याच्या डावीकडचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भव्यदिव्य प्रवेशद्वार तुम्हाला खुणावते. प्रवेशद्वारातून आत त्या तांबूस- गुलाबी इमारतींकडे नेणारा मुख्य रस्ता आणि लांबवर दुतर्फा पसरलेली हिरवीगार झाडी जागेवरच खिळवून ठेवते. समोरच दिसणाऱ्या बोधचिन्हामधील ‘अंतरी पेटवू ज्ञानज्योत’ हे शब्द तुम्हाला विद्यापीठ स्थापनेमागची मूळ प्रेरणा सहजच सांगून जातात. कवी राजा महाजनांनी लिहिलेले ‘मंत्र असो हा एकच हृदयी, जीवन म्हणजे ज्ञान’ हे विद्यापीठ गीत गुणगुणतच तुम्ही विद्यापीठाच्या त्या आवारात प्रवेश केलात की तिथला परिसर तुम्हाला आपलेसे करतो. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्य़ांमधून उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येकालाच आपलासा वाटणारा हा परिसर तिथल्या आल्हाददायी वातावरणामुळे तुम्हालाही जवळचा भासतो. १५ ऑगस्ट १९९० रोजी तत्कालीन पुणे विद्यापीठातून स्वतंत्र होत स्थापन झालेले हे विद्यापीठ आता खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी विद्याग्रहणाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गिरणा नदीच्या काठावर जवळपास साडेसहाशे एकरांच्या परिसरात अनेक टेकडय़ांवरून वसलेली विद्यापीठाची संकुले या भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविणाऱ्या शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणूनच समाजासमोर येत आहेत. ‘नॅक’ मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मिळालेली ‘ए ग्रेड’ या संस्थेच्या गुणवत्तेच्या अव्वल दर्जावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.\nविद्यापीठाच्या मुख्य परिसरामध्ये विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभाग चालतात. तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या चार आणि विद्यार्थिनींसाठीच्या सहा वसतिगृहांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या भव्य मध्यवर्ती ग्रंथालयातून विद्यार्थी आणि संशोधकांसाठी क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, शिक्षण आणि संशोधनविषयक नियतकालिके, जागतिक दर्जाची ऑनलाइन जर्नल्स उपलब्ध करून दिली जातात. ‘डिजिटल नॉलेज सेंटर’मधून शैक्षणिक वापरासाठी इंटरनेट आणि संगणकांची सुविधा, अभ्यासिका, विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनच उपलब्ध असलेली ‘ई-रिसोर्सेस लायब्ररी पोर्टल’ची सुविधा या ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. पदव्युत्तर विभागांच्या जोडीने विद्यापीठ अमळनेर, धुळे आणि नंदुरबार या तीन ठिकाणी उपकेंद्रेही येथे चालतात. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत मोठय़ा प्रमाणावर आदिवासी वस्त्याही आहेत. या भागातून पुढे येणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या नेमक्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यासाठी नंदुरबार उपकेंद्रामध्ये ‘एकलव्य केंद्रा’ची स्थापना केली आहे. त्याद्वारे विद्यापीठाने सामाजिक विकास केंद्र, कौशल्याधारित शिक्षण केंद्र, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन केंद्र, आदिवासी महिला संशोधन केंद्र आदी संस्थांची पायाभरणी केली आहे. अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, तसेच धुळे येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान मंदिरही विद्यापीठाच्या उपकेंद्रांचाच भाग ठरतात. खान्देशाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संग्रहालयही उभारले आहे.\nविद्यापीठाच्या एकूण १३ स्कूल्समधून पदव्युत्तर शैक्षणिक विभाग चालविले जातात. ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ (यूआयसीटी) अंतर्गत रसायनशास्त्र आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाशी निगडित नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठीचे नऊ विभाग चालविले जातात. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जोडीने भाषांतर, स्क्रिप्ट रायटिंग आणि प्रूफ रीडिंग या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ आर्ट अँड ह्य़ुमॅनिटीज अंतर्गत पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर, तर संगीत विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्कमध्ये ‘अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ तसेच ‘फॅमिली अँड चाइल्ड वेल्फेअर’ या दोन विषयांमधील एमएसडब्ल्यू अभ्यासक्रम चालतो. स्कूल ऑफ थॉट्स अंतर्गत विविध विचारधारांना वाहिलेली संशोधने करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्सअंतर्गत कम्प्युटर सायन्स आणि आयटी या दोन विषयांमधील एम.एस्सी आणि पीएचडीचे अभ्यासक्रम चालतात. स्कूल ऑफ मॅथेमेटिकल सायन्सअंतर्गत येणाऱ्या स्टॅटेस्टिक्स विभागात इंडस्ट्रियल स्टॅटेस्टिक्स हा विशेष विषय घेऊन एम. एस्सी. करणे विद्यार्थ्यांना शक्य होते. याच स्कूलमधील डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅक्चुरियल सायन्समध्ये याच विषयातील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसमध्ये व्हीएलएसआय टेक्नोलॉजी विषयामधील एम. टेक अभ्यासक्रम, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमध्ये केमिस्ट्रीच्या सहा विषयांमधून उपलब्ध असलेले एम. एस्सी, तसेच पीएचडीचे अभ्यासक्रम हे या विद्यपीठाचे वेगळेपण ठरते. विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर डिस्टन्स एज्युकेशन अँड लर्निग अंतर्गत दूरशिक्षणाचे एकूण १६ पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची सु��िधाही उपलब्ध करून दिली आहे. अशा एक ना अनेक अभ्यासक्रमांची उपलब्धता करून देणारे हे विद्यापीठ ज्ञानज्योतीचा ध्यास घेतलेले एक केंद्र ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/30/Tarun-Bharat-Mumbai-Article-on-MCGM-DP-model-and-Free-Land.html", "date_download": "2019-03-26T08:26:55Z", "digest": "sha1:GTWQ266ACN2723DTEUBOV3Z3BCPLDQXK", "length": 10822, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " मोकळ्या जागांचा कोंडलेला श्वास मोकळ्या जागांचा कोंडलेला श्वास", "raw_content": "\nमोकळ्या जागांचा कोंडलेला श्वास\nमुंबईतील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी मोकळ्या जागा तशा फारच कमी. त्यामुळे मुंबईच्या विकास नियोजन आराखड्यामध्ये खेळाचे मैदान, उद्यान यासाठी साहजिकच काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, एकीकडे मोकळ्या जागा हव्यात म्हणून मेट्रो कारशेडसारख्या विकास प्रकल्पांना विरोध केला जातो, तर दुसरीकडे मोकळ्या जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव रचला जातोय. ही दुटप्पी भूमिका मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घेतलेली दिसते. मुंबईत मोकळ्या जागा कमी असून त्या जागांवरही विकासकांचा डोळा आहे. या विकास आराखड्यातील तरतुदींवरूनही शिवसेनेने वेळोवेळी हरकती घेतल्या. पण, विकास आराखड्यात कुर्ला काजूपाडा येथील खेळाचे मैदान म्हणून एक भूखंड आरक्षित आहे. या जागेचा प्रतिचौरस मीटर २९ हजार, ७०० रुपये असा दर असून या जागेची खुल्या बाजारात किंमत १०० कोटींच्या घरात जाते. मात्र, हा भूखंड पालिकेने ताब्यात घेण्याऐवजी सत्ताधारी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर उपसूचना मांडून दफ्तरी दाखल केला. यामुळे हा भूखंड आता विकासकाच्या घशात जाणार असल्याचा आरोप होत आहे. कुर्ला एल विभागातील नगर भूरचना क्रमांक १६, १८ आणि २९ हा भूखंड सुमारे दोन हजार चौरस मीटर आहे. सदर भूखंड विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होता. सुधार समितीत या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली होती. मात्र, नगर विकास विभागाच्या पत्राकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून यातील दोन हजार चौरस मीटरची जागा विकासकाच्या घशात घातली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे पालिका सभागृहात मंजूर झालेली उपसूचना आपला अधिकार वापरून रद्द करावी व मोकळ्या जागा वाचवून मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना लढेल, असे पालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे वेळोवेळी सांगतात. त्यावर मुंबईकर विश्वास ठेवून पालिकेचा कारभार त्यांच्या हाती देतात. पण, निवडणुकीनंतर या नगरसेवकांना मुंबईकरांच्या हितापेक्षा विकासकांचे, पर्यायाने स्वहितच महत्त्वाचे वाटते. राज्यात काहीही झाले की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल उपस्थित करणार्‍यांनाच आता कोणत्या विकासकाकडे मोकळ्या जागा आंदण दिल्या आहेत, असाच प्रश्न विचारावासा वाटतो.\nगट विमा योजनेला मुहूर्त मिळेना\nमुंबई महापालिका प्रशासनाने कर्मचार्‍यांसाठी सुरू केलेली गट विमा योजना सध्या बंद आहे. मात्र, कर्मचार्‍यांच्या पगारातून विम्याची रक्कम कापून घेतली जात आहे. गट विमा योजना बंद असल्याने कर्मचार्‍यांना स्वतः खर्च करून उपचार घ्यावे लागत असताना प्रशासन फक्त आश्वासनच देत असून य���वर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे कर्मचार्‍यांची परवड होत असून या योजनेला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबई महानगरपालिकेने २०१५ मध्ये आपल्या एक लाख कर्मचारी व अधिकार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य गट विमा योजना लागू केली होती. मात्र, जुलै २०१७ मध्ये विमा कंपनीने पालिकेकडे प्रीमियमची रक्कम वाढल्याचे सांगत तब्बल १६० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने केवळ ११७ कोटी रुपये देण्याची व जास्तीत जास्त १२५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्यास पालिकेने नकार दिला अन् योजना बंद झाली. त्यासाठी पर्यायी व्यवस्था पालिकेने करणे गरजेचे होते. पण, प्रशासनाने चालढकल केली. त्याचे परिणाम कर्मचार्‍यांना भोगावे लागत आहेत. कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांच्या आजारपणावर महागड्या दराने खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे योजनेचा लाभ मिळत नसताना, योजना बंद पडली असतानाही कर्मचार्‍यांच्या वेतनातून आरोग्य गट विमा योजनेसाठी दरमहा ठराविक रक्कम कापण्यात येत होती. त्या योजनेचा लाभ मिळत नसतानाही त्यांना आर्थिक भुर्दंड मात्र सहन करावा लागतो. या मुद्द्यावर स्थायी समिती, पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सातत्याने आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, योजना सुरू करण्यास प्रशासनाकडून अद्याप योग्य प्रकारची कार्यवाही झालेली नाही. अडीच महिन्यांपूर्वी स्थायी समितीत ही योजना लवकरच सुरू केली जाईल, असे प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र, योजना अद्याप सुरू झाली नाही. प्रशासनाने गेल्या दीड-दोन वर्षांपासून चालढकल सुरू ठेवली आहे. मागील एक वर्षापासून बंद झालेल्या या गट विमा योजनेला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने कर्मचार्‍यांची परवड सुरुच आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/43866/backlinks", "date_download": "2019-03-26T08:02:18Z", "digest": "sha1:XO6ZXFWLSFIBDBD3Z6H2I4XFNLLWWQAG", "length": 5524, "nlines": 125, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to Sbi क्रेडिट कार्ड वापर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवा���ी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nSbi क्रेडिट कार्ड वापर\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/chalel-ka-marathi-gazal/", "date_download": "2019-03-26T08:05:30Z", "digest": "sha1:IDQC2SLE4QP3Q5DAV643HQK6BRWRABMT", "length": 4024, "nlines": 116, "source_domain": "yashwantho.com", "title": "चालेल का? | मराठी गझल | YashwantHo.com", "raw_content": "\nदेव त्याचं देवपण विसरला तर चालेल का\nत्याने रोज एकाला धंद्याला लावला तर चालेल का\nरिकामटेकडा बाप बापासारखं वागत नाही म्हणून,\nमुलगा पोटच्या मुला सारखा नाही वागला तर चालेल का\nतो जन्माला का आला हा विचार करतच नाही आणि,\nआयुष्य मरणोत्तर जगायला शिकला तर चालेल का\nअनंताच्या पोकळीत जाऊदे किंवा गुलाबाच्या पाकळीत,\nअणू मूलद्रव्यात नाही मिसळला तर चालेल का\nपाणी, जमीन, हवा या सर्वांनी बंड पुकारला\nआणि तुमचा श्वास बंद पाडला तर चालेल का\nअर्जुनाला युद्धभूमीत मार्ग दाखवणारा कृष्णा,\nस्वतःच कुठे तरी भरकटला तर चालेल का\nशेरांवर बेहेत्तर शेर असलेली गझल लिहून,\nत्यात शेवटी ‘यशवंत’ लिहीनं विसरला तर चालेल का\nजनहित में जारी : ब्रेकअप-के-बाद\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ajay-devgn-said-kajol-doesnt-have-guts-to-criticise-me-but-daughter-nysa-devgn-does-1640554/", "date_download": "2019-03-26T08:55:27Z", "digest": "sha1:BJOSXCBU4XXV7UFGKC4OUGJIFQG62TSO", "length": 12710, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ajay devgn said kajol doesnt have guts to criticise me but daughter nysa devgn does | ‘काजोलमध्ये तेवढी हिंमत नाही’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n‘काजोलमध्ये तेवढी हिंमत नाही’\n‘काजोलमध्ये तेवढी हिंमत नाही’\nकाजोलला त्याच्या कामात कोणतीच कमतरता दिसत नाही\nबॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो त्याचा आगामी रेड सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमात अजय एका इनकम टॅक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत इलियाना डिक्रुझचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अजयने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले की, त्याच्या कामाचे खरे समीक्षण त्याची मुलगी न्यासा करते. काजोलला त्याच्या कामात कोणतीच कमतरता दिसत नाही, पण मुलगी न्यासा मात्र त्याच्या कामात काय आवडले नाही ते सांगते.\nनुकताच ‘रेड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अगदी कमी वेळात हा ट्रेलर लाखोवेळा पाहण्यात आला आहे. एका मुलाखतीत जेव्हा अजयला, काजोल तुझ्या कामांवर प्रश्न उपस्थित करते का असा प्रश्न विचारला तेव्हा अजयने उत्तर देताना म्हटले की, ‘नाही, तिच्यात एवढी हिंम्मत नाही. पण माझी मुलगी मात्र मला अनेक प्रश्न विचारते.’ यावेळी अजयने त्याच्या आयुष्यात महिलांचे काय स्थान आहे याबद्दलही सांगितले.\nतो म्हणाला की, ‘मी कर्तृत्ववान महिलांमध्ये लहानाचा मोठा झालो हे माझं भाग्य आहे. माझी आई आणि दोन बहिणींशिवाय मी इथवर पोहचू शकलो नसतो. त्यांच्यासोबतच आज माझ्याबरोबर काजोलही आहे. ती स्वतःच्या पायावर उभी आहे. न्यासाही स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या मार्गावर आहे. मी सर्व महिलांचा आदर करतो. या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, महिला या आधीपासूनच कणखर असतात याची पुरूषांना आठवण करुन दिली पाहिजे.’ राज कुमार गुप्ता दिग्दर्शित रेड सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्वि���च्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A5%A8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-03-26T08:44:06Z", "digest": "sha1:AZNXGXY667IHCAMBU2FINBIOTDYWCVIO", "length": 8543, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "सैराट-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापा��िकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nसैराट-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 27, 2018\nपुणे-: “सैराट 2” प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण देखील पुण्यात सुरू झाले असल्याची कळत आहे. आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा झाला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची आणि परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहात त्यांना हरपरीने मदत केली होती. हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार आहे. पण त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली दिल चाहाता है फेम सोनाली कुलकर्णी साकारणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या कथेत आपल्या आई वडिलांचा खून केलेल्या प्रिन्स मामाचा त्यांचा मुलगा बदला घेणार की चित्रपटाद्वारे एक वेगळा संदेश दिला जाणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सैराट 2 या नावाची नोंदणी झाल्याचे वृत्त देखील त्यांनी दिले आहे.\nसैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरू देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.\nTags: #सैराट-२ #लवकरच #प्रेक्षकांच्या भेटीला\nरेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करूत - उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्था \nमराठी असो वा इंग्लिश नवं-वर्ष सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र...\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प��रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/afghanistan-blast-outside-governors-house-15-deaths-2/", "date_download": "2019-03-26T08:29:51Z", "digest": "sha1:EKALJQJRVCYXUG6R3G4S6KPHYHSGLZHD", "length": 4291, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अफगाणिस्तानमध्ये राज्यपालांच्या निवासाबाहेर स्फोट, १५ मृत्यूमुखी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nअफगाणिस्तानमध्ये राज्यपालांच्या निवासाबाहेर स्फोट, १५ मृत्यूमुखी\nभारतीय वृत्त संस्था – अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतांच्या राज्यापलांच्या निवासाबाहेर झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यामध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० लोक जखमी झाले आहेत.\nकाबूल येथील तोलो न्यूजच्या एका वृत्तानुसार, एका व्यक्तिने पूर्व नांगरहार प्रांतामधील जलालाबाद शहरामध्ये स्फोट घडवून आणला. हा स्फोट स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला आहे. यासंदर्भात कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nप्रशासन विभागाने पाठवलेली नोट “ओव्हररूल” करण्यात माझा हातखंडा- शरद पवार\nकॉलर उडवायला अक्कल लागत नाही, शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/16/Article-on-water-cut-in-Mumbai.html", "date_download": "2019-03-26T07:51:38Z", "digest": "sha1:QQSWQTMU6YULLH3AUEJRW2UI4UROMMK6", "length": 11189, "nlines": 35, "source_domain": "mahamtb.com", "title": " ...तर पाणीकपात टळली असती ...तर पाणीकपात टळली असती", "raw_content": "\n...तर पाणीकपात टळली असती\nगेल्या महिन्याभरापासून मुंबई शहरातील विविध भागात पालिकेकडून पाणीकपात सुरु करण्यात आली. त्याविरोधात पालिकेत नगरसेवकांनी आवाजही उठवला होता. परंतु, पालिका प्रशासनाने पाणीकपात होतच नाही, म्हणून सरसकट हात झटकण्याचा प्रयत्न केला. आता पावसाने लवकरच निरोप घेतल्याने तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीस तलावांच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला असून, १ नोव्हेंबर, २०१८ ते ३१ जुलै, २०१९ या कालावधीत म्हणजेच २९३ दिवसांसाठी वैतरणा तलाव क्षेत्रात २४२ दिवस तर, भातसामध्ये २०९ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा टिकला पाहिजे, असे कारण देत पालिकेने पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेतही १५ टक्के कपात करण्यात आली. या कपातीमुळे पाण्याला पुरेसा दाब नसल्याने अनेक इमारतींच्या वरच्या मजल्यांवर तसेच टेकड्यांवरील वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासोबतच मुंबईत जाहीर केलेल्या सरसकट १० टक्के पाणीकपातीचा ठाणे व भिवंडी शहरालाही फटका बसणार आहे. या शहरांतील पाणीपुरवठाही यामुळे कमी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे आणि भिवंडीतही दररोज सुमारे १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठ्यातही १० टक्के कपात करण्यात येईल. खरं तर मुंबई महानगरपालिकेवर पाणीकपात करण्याची वेळच ओढवली नसती. पाऊस पडला, तलाव ओव्हरफ्लो झाले तरी पाणीकपात का, असा प्रश्न दरवर्षी मुंबईकरांकडून उपस्थित केला जातो. पण, त्यामागची दोन प्रमुख कारणे म्हणजे पाणीगळती आणि पाणीचोरी. कारण, पाण्याची चोरी करून ते पाणी टँकरमार्फत पुरवले जाते. तसेच वस्त्यांमध्येही असे प्रकार सर्रास घडतात. मुंबईला दैनंदिन ३,७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ७०० एमएलडी पाण्याची गळती होते, तर १६० एमएलडी पाण्याची चोरी होते. ३७५० एमएलडी पाण्यातून सुमारे ८६० एमएलडी पाणीगळती आणि चोरीमध्ये जाते. पाणीगळती रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. तसेच पाण��� चोरी करणार्‍यांवर करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. यातून पाण्याची बचत झाली असती, यंदाची मुंबईकरांची पाणीकपात टळली असती.\nकर्मचार्‍यांनी वर्षभर केलेल्या कामाचे कौतुक म्हणून दिवाळीत बोनस दिला जातो. पालिकेने बोनस दिला, पण पालिकेचा उपक्रम असणार्‍या ‘बेस्ट’चे कर्मचारी मात्र बोनसपासून वंचित आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्यासाठी पालिकेकडे हात पसरावे लागतात. यंदाही पालिकेने ५५०० रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते, परंतु आता दिवाळी उलटली तरी कर्मचार्‍यांना बोनस काही मिळालेला नाही. एकीकडे महागाई वाढली, सोबत इतरही खर्च वाढत गेले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना ४० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. परंतु, पालिकेने गेल्या वर्षीच्या बोनसमध्ये केवळ ५०० रुपये वाढ करत यंदा १५ हजार रुपयांचा बोनस दिला. यामध्येही दीड हजार रुपयांची कपात झाल्याने कर्मचार्‍यांच्या पदरात साडेतेरा हजारच पडले. दुसरीकडे, ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. पालिका कर्मचार्‍यांना बोनस मिळाल्यानंतर ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांनाही आपल्या घरी दिवाळी साजरी होईल, असे वाटत होते. पण, ही अपेक्षा फोल ठरली आहे. गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने ‘बेस्ट’ला बोनससाठी २१.६४ कोटी आगाऊ रक्कम दिली होती. यानुसार ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना ५५०० हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला. तसेच गेल्यावर्षी ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना साडेपाच हजार रुपये बोनस देण्यात आला होता. परंतु, नंतर तो पगारातून वसूल करण्यात आला होता. यंदा ही रक्कम पगारातून वसूल केली जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना एक सुखद धक्का मिळाला होता. पण, दोन्ही आश्वासने हवेतच विरली आहेत. यासोबतच केवळ कामावर असतानाच नाही तर निवृत्तीनंतरही कामगारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निवृत्त ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना भविष्यनिर्वाह निधीसाठी वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. एवढेच नव्हे तर काही कर्मचार्‍यांची ग्रॅज्युटीची रक्कमदेखील थकलेली आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ‘बेस्ट’ची उपलब्ध असलेली जागा, आगारांमधील रिकामी जागेच्या वापरातून उत्पन्न मिळू शकते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mumbaiupnagarkabaddi.com/news/mumbai-mayor-trophy-winner/", "date_download": "2019-03-26T07:55:29Z", "digest": "sha1:7HEA7X6ZTBPLSVKD7UC727QRGJNS3B6E", "length": 11991, "nlines": 18, "source_domain": "www.mumbaiupnagarkabaddi.com", "title": "Mumbai Upnagar Kabaddi Association", "raw_content": "\nमुंबई महापौर कबड्डी स्पर्धा २०१८ – महात्मा फुले स्पोर्टस अकादमी आणि महिंद्र अँण्ड महिंद्र संघ ठरले विजेते.\nनेहरु नगर, कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चार दिवस रंगलेली ‘मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २०१८’ ची सांगता काल झाली. महिला आणि पुरुष विभागात अनुक्रमे १६-१६ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महात्मा गांधी स्पोर्टस अकादमी (उपनगर), विश्वशांती (पालघर), कर्नाळा स्पोर्टस क्लब (रायगड), स्वराज्य स्पोर्टस क्लब (उपनगर), शिवशक्ती (मुंबई शहर), टागोर नगर मित्रमंडळ (उपनगर), शिवओम स्पो. (पुणे), चिपळूण स्पो. अकादमी (रत्नागिरी), एम.एच. स्पो. क्लब (पुणे), संघर्ष कीडा मंडळ (उपनगर), अनिकेत स्पो. क्लब खेड (रत्नागिरी), अमरहिंद मंडळ (मुंबई शहर), सुवर्ण युग (पुणे), मुंबई पोलिस (मुंबई शहर), महात्मा फुले स्पो. (उपनगर), नवशक्ती क्रीडा मंडळ (उपनगर) हे महिला गटाचे संघ तर मध्य रेल्वे, युनियन बँक, सेंट्रल बँक, किंग्ज बिल्डर्स, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलिस, माझगाव डॉक, आर. के. इंजिनिअरींग, महिंद्र आणि महिंद्र, मुंबई महानगरपालिका, मुंबई बंदर, बीईएसटी, देना बँक, मुंबई अग्निशमन दल, महाराष्ट्र पोलिस, जे. जे. हॉस्पीटल या व्यावसायिक पुरुष गटाच्या संघांनी सहभाग घेतला.\nस्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने झाले. उपांत्य फेरीत महिलांच्या गटात महात्मा गांधी, संघर्ष गोरेगाव, शिवशक्ती आणि मुंबई पोलिस तर पुरुषांच्या गटात देना बँक, महिंद्र आणि महिंद्र, मुंबई बंदर आणि महाराष्ट्र पोलिस या संघानी प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत प्रवेश केलेले सर्वच संघ तुल्यबळ होते. उपउपांत्य फेरीत भारत पेट्रोलियमचा धक्कादायक पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या मुंबई बंदरची महाराष्ट्र पोलिससमोर डाळ शिजली नाही. देना बँकेची उपांत्य फेरीत महिंद्र आणि महिंद्रशी लढत झाली यात महिंद्र आणि महिंद्रने सहज सामना खिशात घालता आला. महिलांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत मुंबई उपनगरचे दोन बलाढ्य संघ महात्मा गांधी स्पोर्टस अकादमी आणि संघर्ष गोरेगाव यांच्यात झाली. या दोन्ही संघात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या कोमल देवकर आणि तेजस्वीनी पाटेकर तसेच रेल्वेकडून राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मिनल जाधव आणि पुजा किणी या दर्जेदार खेळाडू खेळत होत्या. कोमल देवकरवर पुर्ण भिस्त असलेल्या संघर्ष गोरेगाव संघ महात्मा गांधीसमोर टिकाव धरु शकला नाही आणि संघर्ष गोरेगावचे अंतिम फेरीचे स्वप्न भंग झाले. इकडे दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सतत दर्जेदार कामगिरी करणारे मुंबई शहरचे शिवशक्ती आणि मुंबई पोलिस हे एकमेकांना भिडले होते. शिवशक्तीच्या जोरदार चढायांनी मुंबई पोलिस संघ बिथरला आणि त्यांचेही अंतिम फेरीचे स्वप्न भंग झाले.\nअंतिम फेरीच्या सामन्यात महात्मा गांधी विरुध्द शिवशक्ती हा सामना जवळपास राज्यस्तरावरील मुंबई उपनगर विरुध्द मुंबई शहर असाच होता. या सामन्याच्या सुरुवातीपासून पुजा किणीच्या जोरदार चढाया आणि डाव्या-उजव्या कोपऱ्याच्या समतोल बचावाने शिवशक्तीला नामोहरण केले व सुरुवातीपासूनच महात्मा गांधी आघाडीवर राहिला. मध्यंतरानंतर शिवशक्तीने सामन्यावर पकड मिळवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण महात्मा गांधी संघाने तोपर्यंत सामन्यात चांगलीच आघाडी मिळवली होती. पुरुषांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र पोलिसचा संघ महिंद्र आणि महिंद्र संघाशी भिडला होता. ही लढत अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत गुणफलक दोन्ही संघांच्या बाजूने झुकत असतानाच अगदी शेवटची पाच मिनीटं शिल्लक असताना महाराष्ट्र पोलिसांच्या केलेल्या चुकांमुळे महिंद्र आणि महिंद्रकडे विजयी आघाडी आली होती. शेवटच्या मिनीटात महाराष्ट्र पोलिसांनी सामन्यात परतण्याचा कसोशीने प्रयत्न केला परंतु तोपर्यंत वेळ टळून गेली होती आणि शेवटच्या क्षणी महिंद्र आणि महिंद्रने महाराष्ट्र पोलिसवर ४ गुणांनी विजय मिळवून मुंबई महापौर चषकावर नाव कोरले.\nमहिला आणि पुऱुषांच्या गटात विजयी झालेल्या दोन्ही संघांनी संपुर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी आणि ताळमेळ साधून त्यांच्या संघांना विजेतपदाचे मुकूट मिळवून देण्यात यश मिळवले. स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचेही मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनकडून कौतुक करण्यात आले त्यात पुरुषांच्या गटात सर्वोत्तम चढाईपटूचा बहुमान सुहास वगरे (महिंद्रा अॅन्ड महिंद्रा) सर्वोत्तम बचावपटू नामदेव इस्वलकर (महाराष्ट्र पोलीस) तर स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा बहुमान आनंदा पाटील (महिंद्रा अॅन्ड महिंद्रा) यांना मिळाला. महिलांच्या गटातून सर्वोत्तम चढाईपटूचा बहुमान पूजा केणी (महात्मा गांधी स्पो. अकॅडमी), सर्वोत्तम बचावपटू श्रुती चाळके (महात्मा गांधी स्पो. अकॅडमी) तर सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान रेल्वेकडून खेळणारी रेखा सावंत (शिवशक्ती क्रीडा मंडळ) यांना मिळाला.\nमुंबई महापौर चषक स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला मुंबईचे महापौर प्रिन्सीपल विश्वनाथ महाडेश्वर, कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर, युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष सान्वी तांडेल, स्थानिक नगरसेविका प्रविणा मोरजकर, शिवसेनेचे स्थानिक विभागातील शिवसैनिक, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mr-beardsome/", "date_download": "2019-03-26T08:27:23Z", "digest": "sha1:E7S4HABCXHZRDJSESZ4G2657YFBTBJJL", "length": 23443, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "देखणा दाढीवाला अर्थात मिस्टर बिअर्डसम | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच��या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nदेखणा दाढीवाला अर्थात मिस्टर बिअर्डसम\nमहिलेचे सौंदर्य म्हटलं की आपल्यासमोर ठरावीक निकष येतातच. तिचा रेखीवपणा, कांती, तिचं असणं, दिसणं आणि अशा बरंच काही बद्दल उत्सुकता असतेच. आपलं रूप ठसठशीत दिसावं यासाठी तमाम महिलावर्ग सजग असताना पुरुष मात्र याबाबतीत काही पावलं मागेच दिसून येतात. आताशा मात्र ही परिस्थिती बदलत असल्याचं चित्र दिसत आहे अर्थात प्रत्येकाला मिलिंद सोमण बनण्याचे वेध लागलेत असंही नाही, परंतु प्रेझेंटेबल राहण्यासाठी पुरुषवर्ग व्यायाम, डाएट, लूक, ग्रुमिंग सेशन याचाही आधार घेताना दिसत आहे.\nपुरुषांच्या सौंदर्याची परिभाषा अजूनही विशिष्ट कोषात अडकलेली आहे. याबरोबरच या सौंदर्याच्या अपेक्षांमध्ये सामाजिक पूर्वग्रहांचा भागही आहे. यामुळेच पुरुषांनी नेमकेच रंग वापरावेत, त्यांनी हाच पेहराव करावा इथपासून ते त्यांच्या दाढीमिशांची स्टाइल कशी असावी याचेही सामान्य निकष कित्येक वर्षे तेच आहेत. आता दाढीमिशांचा विषय निघाला आहेच तर देखणा दाढीवाला या स्पर्धेबाबत बोलायलाच हवं. दाढीमिशा ठसठशतपणे कोरून लूक अधिक मॅनली करत यातला स्टाइल सेन्स जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोच. पण या जमवून आणलेल्या प्रयत्नांचं म्हणावं तितकं कौतुक होताना दिसत नाही. म्हणूनच अशा दाढीवाल्या देखण्या पुरुषांसाठी ब्य्रुइंग बिअर्ड (Brewing Beard) या फेसबुक पेजद्वा��े दाढीवाला देखणा ही स्पर्धा आयोजित केली जाते.\nनोव्हेंबर महिना गेल्या वर्षापासून अशा दाढीवाल्या देखण्यांसाठी खास ठरला आहे. महिलांच्या फॅशनचं, स्टाइल सेन्सचं पदोपदी कौतुक होताना दिसतं. आता पुरुषांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या दाढीमिशांचं कौतुक करून घेता येईल.\nपुरुषांची हेअरस्टाइल वा दाढी याला फारसं महत्त्व कधीच नव्हतं. त्यातही दाढीमिशांची वेगळी स्टाइल असायला हवी, असा अट्टहासही नसायचा पण आता मात्र दाढीमिशांच्या स्टाइलकडे लक्ष दिलं जातं. दाढीमुळे आलेले देखणेपण तुम्हाला मान वळवायला लावतंच. अशा माचो दिसणाऱया दाढीवाल्या देखण्या पुरुषांसाठीच्या ब्य्रुईंग बिअर्ड #MrBeardsome अर्थात देखणा दाढीवाला या स्पर्धेने सध्या समस्त नेटीझन्सचं लक्ष वेधलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवडय़ापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. दाढीवाले फोटो पाठवण्याबाबत या पेजद्वारे आवाहन करण्यात आलं आणि तमाम दाढीवाल्या पुरुषमंडळीने या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. पेजवर स्पर्धेत सहभागी पुरुषांचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो झळकू लागले आणि पेजच्या चाहत्यांनी आपल्या लाइक्स व शेअरनी विक्रमी प्रतिसाद दिला. स्पर्धा सुरू झाल्याच्या काही दिवसांतच या पेजला भेट देणाऱयांचा दोन लाखांचा आकडा सहज पार झाला होता. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक फेसबुक युजर्सनी या पेजला भेट दिली असून दीड लाखाहून अधिक युजर्स लाइक्स, कमेंटस्, शेअरच्या स्वरूपात स्पर्धेशी निगडित झाले आहेत.\nमागील वर्ष हे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. त्या तुलनेत या वर्षी मिळालेला प्रतिसाद निश्चितच भारावणारा आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.\nया स्पर्धेत कोणाची दाढी चांगली हे कसं ठरवणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर काही खास परीक्षक फोटोला मिळालेल्या लाइक्स व शेअरनुसार म्हणजेच मतांनुसार गुण देणार आहेत. यात परीक्षकांनी दिलेले वेगळे गुणही मोजले जाणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता हा दाढीवाला देखणा पुरुष खास अंदाजात जाहीर केला जाईल. स्पर्धेच्या निकालाअंती देखणा दाढीवाला म्हणजेच ‘मिस्टर बिअर्डसम’ या किताबासोबत रोख बक्षिसेसुद्धा दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याचा दिवस आता उलटला असला तरी आपल्या लाइक्सने देखण्या दाढीवाल्यांना मत नोंदवता येईलच. निकाल जाहीर होण्यासाठी आता फार ��ेळ वाट पाहावी लागणार नाही. या स्पर्धेत 318 दाढीवाले स्पर्धक सहभागी झाले आहेत. यातील स्पर्धकांचा प्रचाराचा उत्साह राजकीय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनाही लाजवेल असा आहे. यात आयोजकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची. कारण वेगळ्या स्वरूपाच्या या स्पर्धेतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱया पोस्टस्, कमेंट्स्, स्पर्धकांच्या व इतरांच्या प्रश्नांची उत्तरं यातलं संतुलन त्यांना राखलं आहे. यातल्या काही चुरचुरीत, चटपटीत पोस्टस्नी या पानाला वेगळी रंगत आली आहे.\nमहिलेचे सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तृत्व ही तुलना आपल्याकडे केली जाते. मग पुरुषांनी सुंदर दिसायचं की नाही हा मुद्दा आहेच. पुरुषांनीही नव्या बदलांना स्वीकारत हा मुद्दा खोडून काढला आहेच. सुंदर दिसण्याच्या प्रयत्नांत महिलांप्रमाणेच तेही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याबाबत हेअर स्टाइलपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत वेगळेपण जपले जात असले तरी यात दाढीची मात्र काटछाटच झालेली दिसून येते. आतापर्यंत स्टाइल स्टेटमेंटच्या दृष्टीने दाढीच्या कोरीव कामाकडे फारसे लक्ष दिले गेलेले दिसत नव्हते. पण गेल्या दोन एक वर्षात मात्र दाढी वाढवण्याची फॅशन जोमात दिसून येतेय. दाढीबाबत पुरुषांच्या मतांप्रमाणेच मुलींकडूनही मत नोंदवलं जात आहे ते म्हणजे दाढीमिशांविना देखणा पुरुष म्हणजे आयाळाविना सिंह. दाढी वाढवण्याच्या या फॅशनला दुजोरा असणाऱया या महिलावर्गाने या स्पर्धेच्या पेजवरही विक्रमी प्रतिसाद नोंदवला आहे. अशा देखण्या पुरुषांना मत देण्यात त्याही मागे राहिल्या नाहीयेत हे विशेष.\nवेगळ्या व भन्नाट कल्पनेवर आधारित या स्पर्धेच्या निमित्ताने फेसबुक वॉलवरही उत्साह दिसून येतोय. ब्य्रुइंग बिअर्ड स्पर्धेच्या निमित्ताने काही छानसं पाहायला मिळत आहे, हेही नसे थोडके. नाकीडोळा नीटस असाल नसाल तरीही तुमच्या रूपाला वेगळ्या अंदाजातला लूक चारचाँद लावतो. हॅण्डसम म्हणवून घेण्यासाठी इतकं तर करावंच लागतं. हॅण्डसमची हीच व्याख्या या स्पर्धेनिमित्त दाढीवाल्या पुरुषांनाही लागू पडतेय. अशा हॅण्डसम पुरुषांमधून कोण मिस्टर बिअर्डसम बनेल म्हणजेच कोण देखणा दाढीवाला ठरेल हे पाहायलाच हवे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलशिक्षक सेनेचा विराट मोर्चा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत��री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/7", "date_download": "2019-03-26T08:03:26Z", "digest": "sha1:6TCZGLQNXDTZOJ5C3HN2HGP4AVCAQW7D", "length": 20905, "nlines": 245, "source_domain": "misalpav.com", "title": "नृत्य | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nअनिंद्य in जनातलं, मनातलं\n“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन ” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्ध���. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.\nRead more about बोनेदी बारीर पूजो\nतमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nतमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी\nRead more about तमाशातील लावणी आणि बैठकीची लावणी\nरानरेडा in जे न देखे रवी...\nRead more about मेंदुला दुखापत\nपुंबा in जनातलं, मनातलं\nमहागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी\nजनरेशन गॅप आणि निळाई\nझपाटलेला फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं\nCD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.\nवरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.\nRead more about जनरेशन गॅप आणि निळाई\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nशब्दबम्बाळ in जे न देखे रवी...\nप्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूचे विमान किती भारी... भारी\nफिरतंय तेही दुनिया सारी... सारी\nदुनियेचा आकार कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा\nआरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा\nगोट्याचा आकार कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनृत्यनाट्यसंगीतबालगीतविडंबनडाळीचे पदार्थडावी बाजूदेशांतरअर्थकारणgholआता मला वाटते भिती\nRead more about नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nरासपुतीन in जनातलं, मनातलं\nRead more about लाल टांगेवाला\n\"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\n\"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.\nवगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\nतब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, \"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.\nतुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.\nRead more about \"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही\" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T07:58:15Z", "digest": "sha1:WDOWWTBHC4YKXNMG47GRTTU6DVDSZQOX", "length": 12319, "nlines": 101, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "मूल्यवर्धन बद्दल – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nमुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत, तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शाळांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मराठी प्रमाणेच हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कोकणी भाषांमध्येही हा उपलब्ध केला आहे.\nसामाजिक क्षेत्रात तीन दशकाहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या श्री. शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनचे बीज रोवले आहे. मूल्यवर्धनमुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा विश्वास आहे.\nमहाराष्ट्र सरकारने हा उपक्रम स्वीकारला असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोवा सरकारनेसुद्धा हा उपक्रम स्वीकारला आहे.\nराज्यघटनेतील मूल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हेच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे.\nमुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावित यासाठी शाळा प्रयत��न करत असतातच. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल.\nमूल्यवर्धनाच्या माध्यमातून शाळा हे उद्दिष्ट नियोजित आणि पद्धतशीररीतीने साध्य करू शकतील. मुलांमध्ये आमुलाग्र असे परिवर्तन होईल असा विश्वास आहे.\nमूल्यवर्धन हा कार्यक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शिक्षण हक्क कायदा २००९ राज्याच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तसेच इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दस्तावेजांतील अपेक्षांशी सुसंगत आहे.\nप्रतिष्ठेचा आदर, स्वायतत्ता, जबाबदारी, सर्जनशील विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था आणि सक्रिय योगदान ही आठ मूल्ये घटनात्मक मूल्यांच्या आधारावर सुचविलेली आहेत.\nराज्य घटनेतील मूल्ये मुलांमध्ये रुजावित हे शालेय शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानात ठळकपणे नमूद केलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधूता या चार मुख्य मूल्यांचा मूल्यवर्धनच्या उपक्रमात समावेश केलेला आहे.\nयासाठी शाळांचा, शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमाद्वारे शाळा हे उद्दिष्ट नियोजित व पद्धतशीरपणे साध्य करू शकतात.\nमहाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५९ मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ.\nशिक्षक-पालकांचा सकारात्मक प्रतिसाद. बीड जिल्ह्याच्या पाटोदा, आष्टी तालुक्यातील तसेच जळगाव मधील एकूण ५०० शाळा व ३८००० विद्यार्थ्यांपर्यंत कार्यक्रमाची व्याप्ती.\nब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून बीड प्रकल्पाचे मूल्यमापन.\nसंस्थेने स्वतः केलेले कार्यक्रमाचे मूल्यमापन.\nकेंब्रिज विद्यापीठ आणि एन.सी.ई.आर.टी. तील तज्ज्ञांकडून परिक्षण. प्रकल्पात सहभागी नसलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा सहभागी विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल झाल्याचे अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठातील ब्रायन फ्ले यांच्या संशोधनावरुन सिद्ध.\nबीड प्रकल्पातील अनुभव, प्रचलित शैक्षणिक धोरणे, एन.सी.ई.आर.टी. व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त धोरणे याच्या अनुषंगाने मूल्यवर्धन आराखड्याची निर्मिती.\nमूल्यवर्धन ��ार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य ह्यांची आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेट.\nमूल्यवर्धन कार्यक्रम गोव्यामधील विद्याभारतीच्या १३ शाळांच्या मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांची आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेट.\nविद्याभारती, गोवा शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी.\nमूल्यवर्धन कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर आणि नंतर कायमस्वरुपी स्वीकार.\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एस.एम.एफ.) व विद्या परिषद ह्यांच्यामध्ये करार.\nविद्या प्राधिकरणच्या तज्ञ मंडळींमार्फत कार्यक्रमाचे अवलोकन.\nमहाराष्ट्र राज्याच्या ३४ जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा विस्तृत आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या अध्यक्षांचा दौरा.\nमूल्यवर्धन कार्यक्रम तीन वर्षांसाठी राबविण्याचा गोवा शासन आणि एस.एम.एफ. यांच्यात करार.\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनमार्फत निरनिराळ्या टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांना प्रशिक्षण.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4721751220320232973", "date_download": "2019-03-26T08:10:31Z", "digest": "sha1:Y7ZXQUOBQKRMTOT2SDEBE7GLH6EDPLQ3", "length": 15136, "nlines": 150, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘एक विलक्षण दिवस’", "raw_content": "\nदामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘एक विलक्षण दिवस’\nरत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयात नुकताच ‘एक विलक्षण दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. एरव्ही जिथे केवळ अभ्यासाचे वातावरण असते, त्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक पूर्ण दिवस आणि रात्रभर राहून अनुभवविश्व समृद्ध करायचे, आपले कलागुण सादर करायचे आणि मिळणारी ऊर्जा घेऊन पुढे अधिक जोमाने अभ्यास करायचा, हे या उपक्रमामागचे सूत्र आहे. यंदा या उपक्रमाचे सहावे वर्ष होते.\n‘फन बीयाँड लिमिटस्’ हे ब्रीदवाक्य असलेला हा उपक्रम शनिवार-रविवारी (दोन-तीन फेब्रुवारी २०१९) शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाच्या २५७ विद्यार्थ्यांनी हा विलक्षण दिवस अनुभवला. शनिवारी दुपारी तीन वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. सं���ूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते.\nप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी व स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनीच शोधून काढलेल्या सामान्यज्ञानाच्या प्रश्नांवर आधारित चालता-बोलता स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन प्रश्नांची जलद अचूक उत्तरे देणाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी स्वत:च तयार केलेली सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन निखिल कांबळे व आर्यन पानकर या विद्यार्थ्यांनी केले.\nविविध मजेदार खेळांचा समावेश असलेल्या वन मिनिट किंग आणि क्वीन या स्पर्धेत निखिल कांबळे हा किंग, तर सिद्धी जाधव ही क्वीन ठरली. नगरसेविका श्रद्धा हळदणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक कांबळे, मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या हस्ते या दोघांना मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले. सगळ्यांचा आवडता आणि बुद्धीला खुराक पुरविणारा खेळ म्हणजे खजिन्याचा शोध. यात सातवी ब संघाने खजिना सर्वांत कमी वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. सहावी ब संघाला द्वितीय, तर पाचवी ब संघाला तृतीय क्रमांक मिळाला.\nसायंकाळी दिवेलागणीच्या वेळेला मान्यवरांच्या हस्ते तुळशीसमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वत:च निर्मिती केलेल्या संगीत रजनी या भक्ती आणि भावगीतांच्या सुरेल कार्यक्रमाची मैफल रंगली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुची पाष्टे आणि राधिका पटवर्धन या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गाण्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना ठेका धरायला लावला. संगीत रजनी कार्यक्रमाला २००हून अधिक पालक उपस्थित होते. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.\nशेकोटी कार्यक्रमात ज्वाला गीत, तसेच शेकोटीच्या अनेक गाण्यांवर विद्यार्थ्यांनी शेकोटी नृत्यही सादर केले. रात्री उशिरा विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या अंधश्रद्धेविषयीच्या प्रश्नांची उकल शिक्षकांनी करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मनसोक्त वैज्ञानिक गप्पा उत्तररात्रीपर्यंत सुरू होत्या. सकाळी उठल्यावर विद्यार्थ्यांसाठी किल्ला लढविणे, चीनची भिंत यांसारखे असीम ऊर्जा देणारे खेळ घेण्यात आले. पालक दुसऱ्या दिवशी आपल्या पाल्यांना नेण्यासाठी आले असतानाही विद्यार्थ्यांना हा विलक्षण अनुभव सोडून घरी परतणे जड जात होते. पुढील वर्षभरासाठी असीम ऊर्जा पुरविणारा हा कार्यक्रम दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त अनुभवला.\nनगर परिषद, जिल्हा परिषद यांसारख्या सरकारी संस्थांच्या शाळांमध्ये चाकोरीबाहेरचे उपक्रम राबवण्याचे प्रमाण कमी असते. शतकोत्सवी दामले विद्यालय मात्र याला अपवाद असून, असे वेगवेगळे उपक्रम हिरिरीने राबविण्यात दामले विद्यालय आघाडीवर असते. येथील शिक्षक वर्गाच्या पुढाकाराला विद्यार्थी आणि पालक वर्गाचीही चांगली साथ मिळत असल्याने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतात.\n(या उपक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये..)\nआपल्या शुभेच्छा आणि सुचना नम्रपणे स्वीका रून या कार्यक्रमात पुढील वर्षि नवीन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करू.\nखूपच सुंदर उपक्रम दामले विद्यालय आणि सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन\nमुलांच्या जवळ जाण्यासाठी, त्यांच्यातील उत्तम ते शोधण्यासाठी खूप रंजक व प्रभावी उपक्रम. सर्व शिक्षकांचे मुलांचे, पालकांचे अभिनंदन.\nरत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयाला इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा रत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत दामले विद्यालयाला सर्वसाधारण नैपुण्यपद मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन ‘मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा मैदानात खेळावे’\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2015/02/online-test-20-feb-2015_19.html", "date_download": "2019-03-26T07:58:20Z", "digest": "sha1:6Q2R7SGWSPNSBPF7XIDZVWQUE32ECD7R", "length": 19557, "nlines": 316, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: Online Test 20 feb 2015", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफ���ाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nयेथे तुम्ही \"इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे \" दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..\nकृपया तुमचे नांव टाका:\n1. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय आहे \n2. 'शेवट जवळ येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता \n3. ५० वर्षानंतर कोणता महत्सोव साजरा करतात .\n4. सुगरणीचे घर कोणते \n5. संगत -----------------जोडशब्द पूर्ण करा . \n8. पावणे चार तास म्हणजे किती मिनिटे \n9. १०० च्या सहा नोटा देवून त्यात ५ रु च्या किती नोटा येतील \n10. २० ते ४० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत \n11. ३०० गुणिले २० वजा २ शतक = \n12. देहू गावाचे संत कोण होते \n13. दीपाबाई शिवरायाच्या कोण होत्या \n14.उद्या शुक्रवारी सहा पेपर पैकी शेवटचा पेपर आहे तर तिसरा पेपर कोणत्या वारी झाला \n15.९ मीटर बाजू असणा-या समभूज त्रिकोणाची परिमिती किती \n16.२३ मुलांच्या रांगेत शेवटून मोजल्यास मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा \n19. पाणी शुद्ध करण्याच्या ठिकाणाला ---------------म्हणतात \nONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेह��त थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/tukaram-mundhe-targeted-in-nashik-by-hawkers-bjp-nmc-1640054/", "date_download": "2019-03-26T08:49:18Z", "digest": "sha1:DYKOD7FBBL2D2KIREBBKZ432T7T2BFBV", "length": 16996, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tukaram mundhe targeted in nashik by hawkers bjp NMC | विक्रेते, फेरीवाल्यांसह भाजपचेही तुकाराम मुंढे हेच लक्ष्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nविक्रेते, फेरीवाल्यांसह भाजपचेही तुकाराम मुंढे हेच लक्ष्य\nविक्रेते, फेरीवाल्यांसह भाजपचेही तुकाराम मुंढे हेच लक्ष्य\nभाजपचे नगरसेवकांमध्येही असंतोष निर्माण झाला.\nमहापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन महिनाही पूर्ण होत नाही तोच तुकाराम मुंढे हे सत्ताधारी भाजपसह रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, सफाई कामगार यांचे लक्ष्य झाले असल्याचे दोन दिवसात पालिकेत आणि पालिकेबाहेर घडलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे.\nमालमत्ता करात भाडेमूल्याच्या आधारे ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत करवाढीचा प्रस्ताव आयुक्त मुंढे यांनी महासभेत ठेवला होता. या प्रस्तावास सर्वच स्तरांतून विरोध होणे सुरू झाले. भाजपचे नगरसेवकांमध्येही असंतोष निर्माण झाला. सर्व प्रकारच्या असंतोषाची दखल घेत भाजपने मुंढेंचा प्रस्ताव फेटाळून लावत स्थायी समितीचा सरसकट १८ टक्के भाडेमूल्यावर आधारित करवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. आल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेत सळो की पळो करून सोडणाऱ्या मुंढेंना सत्ताधारी भाजपने दिलेली ही चपराक असल्याचे मानले जात आहे.\nदुसरीकडे मुंढे आल्यापासून पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग भलताच कार्यप्रवण झाला असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात रस्त्यावरील विक्रेते, टपऱ्या, फेरीवाले यांसह दुकानांचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात येत आहे. त्यासाठी शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचे कारण पुढे केले जात आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून रस्त्यांवर निर्धोकपणे पथाऱ्या मांडणारे, हातगाडय़ा लावणारे आणि रस्त्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालिकेची ही कारवाई म्हणजे आपल्या पोटावरच पाय असल्याची त्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने शनिवारी पालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन ‘मुंढे गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे या समितीचे नेते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल हे आहेत. फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, टपरीधारकांच्या हिताविषयी महापौरांनी पर्या��� काढण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करून फेरीवाला क्षेत्राविषयी फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते लक्षात न घेता प्रशासनाने फेरीवाला धोरणाची एकतर्फी अंमलबजावणी सुरू केल्याचे समितीच्या नेत्यांचे म्हणणे आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहर फेरीवाला समिती स्थापन करून या समितीतील सदस्यांच्या सूचनेप्रमाणे फेरीवाला क्षेत्र आखण्याची मागणी हॉकर्स-टपरीधारक कृती समितीने केली आहे. शहराला शिस्त लावण्यासाठी मुंढे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी राजकीय आशीर्वादाने रस्त्यावर ऐसपैस व्यवसाय थाटणाऱ्यांना मुंढे यांच्या मोहिमेमुळे हादरा बसला असल्याने त्यांना विरोधासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nसंदर्भ सेवा रुग्णालयाजवळ फेरीवाला क्षेत्रास विरोध\nशहरातील शिवाजी रस्ता, शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाजवळ फेरीवाला क्षेत्रासाठी पालिका प्रशासनाकडून पट्टे मारून आखणी करण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी त्यास विरोध केला आहे. विरोधासाठी शहर काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागूल यांनी काही कारणे दिली आहेत. त्यात विभागीय संदर्भ रुग्णालयामुळे हा भाग अतिदक्षतेचा आहे. हा भाग पूर्णपणे रहिवासी क्षेत्र आहे. अरुंद गसल्लीत फेरीवाले आणून येथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. पाण्याची गाडी, अग्निशमन गाडी, शववाहिका, रुग्णवाहिका ये-जा करण्यास जागा राहणार नाही. सामाजिक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे येथे कोणत्याही परिस्थितीत फेरीवाला क्षेत्र करू नये, असी मागणी त्यांनी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5086310318651475829&title=Pigeon%20Free%20from%20Nylon%20Thread&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:37:07Z", "digest": "sha1:O4ORZ3GK6WFLCGLU2TUKAEWJKFU5R6E3", "length": 8334, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका", "raw_content": "\nमांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका\nनाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.\nनाशिक-पुणे रस्त्यावर असणाऱ्या बोधलेनगर येथे सुपर बाईक वॉश समोरील वीजेच्या तारांवर पतंगाचा मांजा होता. त्यात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी कबूतर अडकले. कबुतराने त्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड केल्यामुळे मांजाचा फास त्याच्या पायाभोवती व पंखाभोवती गुरफटला. अखेर कबूतर वरून खाली पडल्यानंतर सलून व्यावसायिक गणेश मिसाळकर यांनी त्याला उचलले. नागरिकांनीही या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांनी ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक नितीन पंडित यांना दिली. पंडित, आकाश भालेराव, रत्नाकर मोहिते, रूपाली सूर्यवंशी, संतोष सरोदे आदींनी कात्रीच्या सहाय्याने मांजा कापून कबुतराला मोकळे केले. सुटण्याच्या धडपडीत कबुतराला जखमाही झाल्या. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. नागरिकांनी त्याच्यावर औषध उ��चार करून पाणी पाजले. थोड्यावेळाने तरतरी आल्यावर कबुतराने आकाशात झेप घेतली.\nनायलॉन मांजा न वापरण्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना जनजागृती करीत आहेत; मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. बंदी असतानाही नाशिक रोडसह शहरात नायलॉन मांजाची बेकायदा विक्री झाली. पतंगप्रेमींची एक दिवसाची हौस झाली; मात्र त्याचे परिणाम पशु-पक्षांना अजूनही भोगावे लागत असल्याचे या घटनेवरून दिसून आले. महापालिकेने झाडे, तारा व अन्य ठिकाणांवरील मांजा नष्ट करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.\nTags: नाशिकपुणेपक्षीमित्रमनसेगणेश मिसाळकरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकबुतरNashikPuneMNSPigeonGanesh MisalkarMaharashtra Navnirman SenaBOI\nमनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन पुणे-नाशिक प्रवास आता केवळ दीड तासांचा ‘राज सन्मान करंडका’चे पारितोषिक वितरण २८ जानेवारीला शाळेच्या वेळेत बस सुरू करण्याची मागणी वारजे येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे’ उपक्रम\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-international-quality-facilities/", "date_download": "2019-03-26T08:39:37Z", "digest": "sha1:PWDQE4DQ6ZB73BSWF7MJPFMSDKC4KWK5", "length": 8443, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रिकेट मैदानाला मिळतोय इंटरनॅशनल टच | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Belgaon › क्रिकेट मैदानाला मिळतोय इंटरनॅशनल टच\nक्रिकेट मैदानाला मिळतोय इंटरनॅशनल टच\nबेळगाव : श्रीकांत काकतीकर\nरणजी आणि अन्य प्रतिष्ठेच्या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनानंतर बेळगावातील ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट मैदानावर प्रथमच महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य क्���िकेट असोसिएशनने बेळगावच्या क्रिकेट मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे निश्‍चित केले आहे. या अंतर्गत 26 कोटी 70 रु. खर्च करून स्टेडियमभोवती नव्या सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत.\nगेल्या 20 वर्षापासून बेळगावातील क्रिकेट मैदानासाठी केएससीएचे सदस्य व बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सचिव दीपक पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयत्न केले. त्यातूनच ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियम उभे राहिले आहे. या मैदानावर 16 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सामने झाले आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू, पंजाब, गुजरात दरम्यान रणजी सामने खेळविण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात 23 वर्षाखालील सी. के. नायडू चषक स्पर्धेंतर्गत कर्नाटक विरुद्ध पश्‍चिम बंगाल सामना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघातील अक्षर पटेल तसेच जसप्रित बुमराह यांनीही या मैदानावर रणजी सामना खेळाला आहे.\nआजवर या मैदानावर खेळलेल्या खेळाडूंनी बेळगावच्या स्टेडियम आणि खेळपट्टीचे कौतुक व्यक्त केले आहे. खेळाडूंना बेळगावचे हवामानही चांगलेच भावले होते. या पार्श्‍वभूमीवर तीन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बेळगाव शहरातील क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. त्या अंतर्गत 26 कोटी 70 लाख रु. खर्च करून स्टेडियमच्या पश्‍चिम भागाकडे नव्या सुविधा कामांना सुरुवात झाली आहे. स्टेडियमच्या पश्‍चिम भागात प्रेक्षक गॅलरीसह व्यायामशाळा बार-रेस्टॉरंट, किचन, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, कार्यकारिणी सदस्यांना राहण्यासाठी 26 खोल्या, प्रसाधनगृह, पार्टी हॉल, कार्यालयीन सभागृह, वाहनतळ आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.\nपुढील वर्षाच्या मध्यावधीस ही कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला खेळाडूंच्या सरावासाठी 5 नव्या खेळपट्ट्या बनविल्या जात आहेत, अशी माहिती अविनाश पोतदार यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. भारत- बांगला महिला क्रिकेट अ-संघादरम्यान बेळगावच्या क्रिकेट मैदानावर टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेमुळे बेळगावचे नाव देश-विदेशापर्यंत पोहोचले आहे.\nपत्रकार हत्या; मिरजेत शार्पशूटरला अटक\nदूध टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nअपघातामध्ये तीन युवक ठार\n‘कारवार बंद’मध्ये पोलिसांवर हल्ला\nतीन नगरसेवकांसह ५ जणांना समन्स\nशहरात बेकायदा बांधकामे सुसाट\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/savantwadi-under-the-public-service-act-penal-action-on-clerk/", "date_download": "2019-03-26T08:55:26Z", "digest": "sha1:EWSJ77RE4PUYCQVIUO7QCM44XDYU3RX3", "length": 5765, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत लिपिकावर दंडात्मक कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Konkan › लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत लिपिकावर दंडात्मक कारवाई\nलोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत लिपिकावर दंडात्मक कारवाई\nसार्वजनिक प्राधिकरणाने विहित केलेल्या सेवा मुदतीत पुरविणे हे पदनिर्देशीत अधिकारी यांच्यावर बंधनकारक आहे. जर अशी सेवा मुदतीत पुरवली नाही तर या कायद्यात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. यानुसार सावंतवाडी तहसील कार्यालयातील लिपीक ए. जी. कदम यांना 500 रुपये दंडात्मक शास्ती लादण्यात आली. ही रक्कम चलनाने शासन खाती जमा करण्याचे आदेश नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिले. तसेच मागणी केलेली कागदपत्रे पंधरा दिवसांत अपिलार्थीला देण्याचेही आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्यात हा कायदा लागू झाल्यापासून अशा प्रकारची ही सिंधुदुर्गातील पहिली कारवाई आहे.\nसावंतवाडी तहसील कार्यालयातील लिपीक ए.जी. कदम यांच्याकडे अपिलार्थी सूर्यकांत नाईक यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 खाली अधिकार अभिलेख प्रमाणित प्रत मागितली होती. या सेवा कायद्यानुसार सात दिवसात पुरविणे बंधनकारक होते. मात्र, श्री.कदम यांनी श्री. नाईक यांना विहीत मुदतीत सेवा पुरविली नाही. त्यामुळे श्री. नाईक यांनी या कायद्याखाली प्रथम अपिलीय अधिकारी तथा नायब तहसीलदार शशिकांत सुबराव जाधव यांच्याकडे अपिल दाखल केले.\nया अपिलावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत लिपीक कदम यांना विहीत मुदतीत माहिती पुरविली नसल्याने त्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 10(1) क नुसार दोषी ठरवण्यात आले. या कारवाईमुळे कामचुकार कर्मचारी व अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/senior-leader-of-nashik-n-m-avhad-passes-away/", "date_download": "2019-03-26T08:24:43Z", "digest": "sha1:VUF25QJN6OIYMNAAKWOGVMEOKM54ZI7K", "length": 5509, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : भुजबळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Nashik › आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : भुजबळ\nआव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : भुजबळ\nक्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एन.एम.आव्हाड यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व कायमचे हरपले असल्याच्या शोक भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.\nछगन भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत अध्यक्षपद आणि नाशिक जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापतीपद भूषविले होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे आणि आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शैक्षणिक संस्थेत तसेच जिल्हा परिषदेत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. ओबीसी समाजाचे संघटन करण्यात. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते.\nआपल्या प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे ते एक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी आणि माझे कुटुंबीय आव्हाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे भुजबळांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/vidarbha-light-rain-140391", "date_download": "2019-03-26T09:04:23Z", "digest": "sha1:SQZQRZQ5W7FLYLCJQ2ZFBGY2FDSY2IDP", "length": 11787, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidarbha Light rain मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक पावसाची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक पावसाची शक्‍यता\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nपुणे - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला.\nराज्यात गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, उद्यापासून (ता. २९) राज्यात पाऊस कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.\nपुणे - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला.\nराज्यात गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, उद्यापासून (ता. २९) राज्यात पाऊस कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.\nकोयना वीज निर्मिती बंद करण्याचा घाट\nकऱ्हाड : कोयना धरणात साठवलेल्या पाण्यावर वीज निर्मिती बंद करून ते पाणी कर्नाटक, तेलंगणा व आंध्र राज्यांना द्यावे. तेथील शेतीला त्याचा वापर होईल...\nकोयना अवजल जाणार पुन्हा शिवसागरात\nचिपळूण - कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी (अवजल) अरबी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी वाया जाऊ न देता उदंचन योजनेद्वारे...\nLoksabha 2019 : राणे विरुद्ध शिवसेना नाट्याचा तिसरा अंक\nदेवरूख - कोकणातील मुख्य शिमगोत्सव जवळजवळ आटोपत आले आहेत. त्यामुळे धुळवड संपुष्टात आली तरी राजकीय धुळवडीला जोर चढणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग...\nLoksabha 2019 : भाजपचा अबोला, आघाडीचा उमेदवार अडचणीत\nरत्नागिरी - भाजप नेत्यांचा अबोला कायम राहील्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यापुढील...\nदारू वाहतुकीचे गोवा-गुजरात कनेक्‍शन\nरत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला...\nऔरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-sadabhau-khot-farmers-strike-49999", "date_download": "2019-03-26T09:23:01Z", "digest": "sha1:C5IUTSN2NO7KKAAS73ND2NUUGXAFZR6Q", "length": 13007, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news sadabhau khot farmers strike इस्लामपुरात सदाभाऊंचा पुतळा जाळला | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nइस्लामपुरात सदाभाऊंचा पुतळा जाळला\nशनिवार, 3 जून 2017\nकर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड, बळिराजा शेतकरी संघटना यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.\nसांगली - इस्लामपूर येथे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्याजवळ असलेल्या रस्त्यावर त्यांचा व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.\nकर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेड, बळिराजा शेतकरी संघटना यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनात बळीराजाचे संस्थापक बी. जी. पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासो काळे, गणेश काळे आदी कार्यकर्ते भाग घेतला. विशेष म्हणजे सदाभाऊंच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त असतानाही शेजारील रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम\nमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार\nशेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​\nचोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर\nशेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती\nशेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने\nशेतकऱ्यांच्या पदरात पडले काय; किसान सभा असमाधानी\nसत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​\nमेनका गांधी रुग्णालयात दाखल\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nLoksabha 2019 : सांगलीतून विशाल पाटील लढणार असतील तर स्वाभिमानीची माघार\nसांगली - वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यासाठी स्वाभिमानी त्याग करणार. सांगली लोकसभा मतदार संघात न लढण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला...\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\nनागपूरात पोलिस शिपायावर तलवारीने हल्ला\nनागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिस शिपायावरच तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या...\nचोरट्याने पोलिसाला बनवले ‘मामा’\nनागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/19/Article-on-NASA-s-Opportunity-Rover-Mission-on-Mars-Comes-to-End.html", "date_download": "2019-03-26T08:06:21Z", "digest": "sha1:4ZECH4NOD3NJBJ5C3NVPQJSN5VUL4GDK", "length": 9720, "nlines": 26, "source_domain": "mahamtb.com", "title": " मंगळावरची ‘अपॉर्च्युनिटी’ मंगळावरची ‘अपॉर्च्युनिटी’", "raw_content": "\nमंगळावरची 'अपॉर्च्युनिटी' हे वाचून कदाचित प्रश्न पडेल की आता मंगळावर कोणती आली हो ही नवी 'अपॉर्च्युनिटी' होय, पण हे खरं आहे. ही कुठल्या कामाची ‘अपॉर्च्युनिटी’ नाही, तर ‘नासा’ने मंगळ ग्रहावर सोडलेल्या 'अपॉर्च्युनिटी रोवर’ या अंतराळ यानाचा विषय आहे. कारण, मंगळ ग्रहाच्या शोधासाठी निघालेल्या 'अपॉर्च्युनिटी रोवर’ या यानाच्या ऐतिहासिक सफरीचा नुकताच अंत झाला.\n‘नासा’ने काही दिवसांपूर्वीच हे यान संपर्कात नसल्याचे जाहीर करत ‘एका युगाचा अंत झाला’ असे म्हटले होते. १५ वर्षांच्या आपल्या ऐतिहासिक कार्यकाळात या यानाने मंगळावरील अनेक रहस्यांचा शोध लावला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात मंगळ ग्रहावर मोठे वादळ आले होते. हेच वादळ 'अपॉर्च्युनिटी रोवर' या यानासाठी संकट ठरले. त्यानंतर त्या यानाने पृथ्वीवर संदेश पाठवणे बंद केले. या यानाने अखेरचा संदेश १० जून, २०१८ रोजी पाठवला होता. त्यानंतरही अनेकदा या यानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर ‘नासा’ने काही दिवसांपूर्वीच या यानाचा संपर्क तुटल्याचे सांगत त्याचा अंत झाल्याचे घोषित केले. 'अपॉर्च्युनिटी रोवर’ यानाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे यान सौरऊर्जेवर चालणारे होते. मंगळावरच्या या वादळाने हवेची नोंद घेणार्‍या सेंसर सर्कीटला निकामी केले. परंतु, त्यामुळे या अभियानावर फारसा परिणाम होणार नसल्याचे ‘नासा’च्या वैज्ञानिकांचे म्हणणे होते. त्यानंतरही अनेकदा ‘नासा’ने यानाला पुनर्कार्यान्वित करण्याचे अनेक प्रयत्न केले. यासाठी ‘नासा’कडून यानाला एक हजारांपेक्षा अधिक संदेश पाठवण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही ‘नासा’च्या वैज्ञानिकांना या यानाला पुनर्कार्यान्वित करण्यात अपयश आले.\n‘अपॉर्च्युनिटी रोवर’ या यानाची निर्मिती मंगळावरील पृष्ठभागावर एक किलोमीटरपर्यंतच्या भूभागाच्या संशोधनासाठी झाली होती. परंतु, एक किलोमीटर तर दूर, या यानाने मंगळावर तब्बल ४५ किलोमीटरचा ऐतिहासिक प्रवास केला. ‘रोवर’ आणि त्यापूर्वी सोडण्यात आलेला ‘रोवर स्पिरिट’ या यानांनी मंगळावर पाणी असल्याचा पुरावादेखील दिला होता. तसेच मंगळावर सूक्ष्मजीवांचा वावर असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. नुकतेच या यानाने मंगळावरील खडकांचे काही नमुने एकत्र केले होते. त्यानंतर त्या नमुन्यांचे परीक्षणही करण्यात आले होते. ‘नासा’च्या या यानाला अनेक दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले होते.\n‘नासा’च्या सर्वात वजनदार आणि मोठ्या प्रकारच्या यानाच्या रुपात 'अपॉर्च्युनिटी रोवर’कडे पाहिले जाते. या यानाची दुसरी विशेष बाब म्हणजे, ‘नासा’च्या विशेष आणि अत्याधुनिक १० उपकरणांना हे यान आपल्यासोबत मंगळावर घेऊन गेले होते. यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या सॉफ्टवेअरची मदतदेखील घेण्यात आली होती. त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वैज्ञानिकांच्या मदतीशिवाय यानाला सहज यशस्वीरित्या पृष्ठभागावर उतरवणे शक्य होते. मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर या यानाने आपला सर्वाधिक कालावधी मंगळाच्या पृष्ठभागावरील नवे शोध लावण्यात घालवला होता. सपाट पृष्ठभागावर वावरताना एकदा हे यान त्या ठिकाणी असलेल्या वाळूत अडकले होते. तेव्हा भूगर्��ीय उपकरणांच्या मदतीने या यानाने मंगळावर द्रवरूपात पाणी असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लावला. दुसर्‍या टप्प्यात या यानाने ‘पॅरानॉमिक छायाचित्रे’ घेण्याचे महत्त्वाचे काम केले. यामुळे मंगळवार ‘जिप्सम’ असल्याचा शोध लागला. त्याचप्रमाणे मंगळावर एकेकाळी वाहत्या पाण्याचे स्रोतही होते, या विचारांना अधिक बळकटी मिळाली. या यानापूर्वी सोडण्यात आलेले ‘रोवर स्पिरीट’ हे यान २०१० सालापर्यंत कार्यरत होते. सध्या केवळ ‘क्युरिऑसिटी’ हे एकमेव यान मंगळवार कार्यरत आहे. परंतु, हे यान पूर्वीच्या यानापेक्षा वेगळे असून ते सौरऊर्जेवर चालत नसून, अणुऊर्जेवर चालणारे आहे. आता २०२० साली ‘युरोपियन रशियन एक्सोमार्स मिशन’मध्ये ‘रोजलिंड फ्रँकलिन रोबो’ मंगळाच्या दुसर्‍या भागावर उतरवण्याचा विचार सुरू आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/article-rafale-deal-137717", "date_download": "2019-03-26T08:38:40Z", "digest": "sha1:AU2D45PT5J4U6Q2XBW22EYFDQ576GJZC", "length": 54572, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article On Rafale Deal 'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n'राफेल' लढाऊ विमानांचा सौदा व रिलायन्स कंपनीचा कूटप्रश्न\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nया लेखाचे मूळ लेखक ले. ज. (निवृत्त) मृणाल सुमन हे आहेत. तर लेखाचा मराठी अनुवाद सुधीर काळे यांनी केला आहे.\nलोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट होती एका अपरिपक्व, बालिश नेत्याचा मिठी मारण्याचा व पाठोपाठ 'डोळा मारण्याचा' निंद्य पोरखेळ. दुसरी गोष्ट होती राफाल सौद्याच्या सचोटीबद्दल वा प्रामाणिकपणाबद्दल सरकारविरुद्ध केले गेलेले गंभीर आरोप. पहिली बाब लोकसभेच्या सन्मानाबद्दलची व तेथे आवश्यक असलेल्या शिष्टाचारांचे पालन न करण्याबद्दलची होती आणि त्यामुळे भविष्यकाळात या पोरखेळाची आठवण एक अतिशय घृणास्पद कृत्य अशीच राहील.\nपण दुसरी बाब ही फारच गंभीर गोष्ट आहे. कारण हा राफेल सौदा जर राजकीय लठ्ठालठ्ठीत अडकला आणि त्यावर भडक चर्चा सुरूच राहिली. तर या लठ्ठालठ्ठीत भारताच्या सुरक्षिततेवर गंभीर दुष्परिणाम करण्याचे व सध्या भर वेगात असलेल्या आपल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला रुळावरून खाली ओढण्याचे सामर्थ्य आहे. ढोबळ मानाने पाहिल्यास सरकारवर खालील आरोप करण्यात आलेले आहेत. -\nएका गुप्त कलमाचे (न पटणारे) निमित्य देऊन या सौद्याचा तपशील जाहीर करण्यास नकार देणे.\nएका खूप महागडा सौदा पक्का करणे.\nया विमानांच्या उत्पादनाची जबाबदारी एखाद्या सरकारी क्षेत्रातील उद्योगास न देता एका खासगी कंपनीला देणे.\nहे सर्व आरोप गंभीर असून ते सखोल तपास करण्यायोग्यच आहेत. आधी या लढाऊ विमानांच्या खरेदीमागची पार्श्वभूमी तपासून पाहू\n2007 सालच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय वायुदलाच्या निकडीच्या मागणीनुसार 126 'मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (MMRCA*) या जातीच्या लढाऊ विमानांच्या पुरवठ्यासाठी निविदा जगभर पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 18 लढाऊ विमाने संपूर्णपणे 'उड्डाणास तयार' अवस्थेत खरेदी करावयाची होती तर बाकीची 108 (126-18) विमाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडून ही विमाने पुरविणार्‍या कंपनीने दिलेल्या तंत्रविज्ञानाच्या आधारे भारतात बनवून घ्यायची अशी योजना होती. बर्‍याच विस्तृत प्रमाणावर केलेल्या चांचण्यांनंतर शेवटी दास्सो (Dassault) कंपनीचे राफेल (Rafale) विमान व युरोफायटर कंपनीचे टायफून (Typhoon) विमान अशी दोन विमाने भारताकडून तांत्रिकदृष्ट्या पसंत करण्यात आली. त्यातून शेवटी राफेल या विमानाची निवड करण्यात आली. कारण त्याचा आयुष्य-कालचक्रानुसारचा खर्च कमी होता. 31 जानेवारी 2012 ला हा निर्णय जाहीर करण्यात आला आणि या कंत्राटाच्या कराराबद्दलच्या वाटाघाटी त्यानंतर सुरू झाल्या\n2014 साल उजाडले तरी या विमानाबद्दलच्या वाटाघाटी कोंडीतच अडकून पडल्या होत्या व त्यातून बाहेर पडण्यायोग्य असा कुठलाच मार्ग दिसत नव्हता विमानांच्या खूपच फुगत चाललेल्या किमतींबरोबरच (प्रत्येकी 100-120 कोटी डॉलर्सवरून 250 ते 300 कोटी डॉलर्सपर्यंत) आणखी असे दोन महत्वाचे मुद्देही पुढे आले होते की ज्याबद्दल एकमत होणे अशक्यच होऊन बसले होते. एक होता हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीकडून भारतात बनविल्या गेलेल्या 108 विमानांबाबत हमी देण्यास दास्सो कंपनीने दिलेला नकार कारण अशा तर्‍हेचे अत्याधुनिक लढाऊ विमान बनविण्यासाठी लागणारे कौशल्य हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीकडे नसल्याचे दास्सो कंपनीच्या लक्षात आलेले होते. दुसरा मुद्दा होता तंत्रविज्ञानाच्या हस्तांतराबाबतच्या व्याप्ती व खोली यासंबंधींच्या अटींचा दोन्ही पक्षांना अभिप्रेत असलेल्या अर्थातील फरक.\nमिळालेल्या वृत्तानुसार दास्सो कंपनी फक्त उत्पादन करण्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादित हस्तांतरासाठी तयार होती. पण संरचनेच्या (Design) तंत्रज्ञानाच्या हस्तांतरासाठी तयार नव्हती. या समस्येचे निरसन होईल, असा तोडगा दृष्टिपथात न आल्यामुळे तत्कालीन संरक्षणमंत्री ऍन्तोनी यांनी या प्रस्तावाला तिलांजली द्यावयाचा निर्णय घेतला. आता या करारावर केल्या जाणार्‍या आरोपांबद्दल चर्चा करूया\nआरोप 1 - गोपनीयतेच्या कलमाबद्दल :\nदोन देशांमधील प्रमुख व महत्वाचे करार हे त्या दोन देशांमधील परराष्ट्र धोरणांच्या उद्दिष्टांना धरून असतात व ते कधीच एकांडे किंवा स्वयंभू नसतात. तर निःसंशयपणे दोन देशांमधील याहून एका मोठ्या करारांचा भाग असतात. म्हणूनच अशा कराराला इतर बाबींशी काहीही संबंध नसलेला केवळ एक वाणिज्य वा व्यापारी करार असे मानणे तद्दन चुकीचेच ठरेल. कारण अशा करारांमध्ये 'देवाण-घेवाणी'च्या तत्वावर अनेक गोष्टी मान्य केल्या गेलेल्या असतात व त्यात सुरक्षेच्या दृष्टीने खूपच गंभीर असा गर्भितार्थ असतो. त्यांचा कधीच सार्वजनिकरीत्या उल्लेख करायचा नसतो हे वेगळे सांगायची गरज नाही.\nभारत सरकार फक्त ’राफेल’ नावाची केवळ विमाने खरेदी करत नसून त्यांच्याबरोबर हवाई युद्धाची एक संपूर्ण प्रणाली विकत घेत आहे. या विमानातील खरी संहारक शक्ती (punch) विमानाखेरीज त्यातील शस्त्रास्त्रे, विमान उड्डणाच्या अनेक खास तांत्रिक बाबी (avionics), इलेक्ट्रॉनिक्स व विमानांत बसविलेली 'रडार' यंत्रणा यासारख्या अतिशय महत्वाच्या बाबींवर अवलंबून असते. म्हणजेच हवाई युद्धात सर्व काही केवळ विमानांवरच अवलंबून नसते तर त्याला विमानांच्या बरोबर इतर सर्व पूरक सामुग्रीही लागते व या सर्व प्रणालीचे प्रत्यक्ष युद्धभूमीवरील सामर्थ्य, परिणामकारकता तिच्या सर्वसमावेशक रचनेवर अवलंबून असते व ती अतिशय गुप्तच ठेवावी लागते. या गोष्टींमध्ये एक आश्चर्याची, अज्ञात, अनामिक अशा गुप्त बाबींचे वैशिष्ट्य असते व त्याबद्दल कुठेच वाच्यता करायची नसते व ती कुठलाही देश करत नाही. कारण असे केल्यास आपला शत्रू त्या खास बाबींच्याविरुद्ध आपले डावपेच आतापासूनच आखू लागतो. म्हणूनच काही ’तथाकथित तज्ञ विद्वान’ जेव्हा आपल्या राफेल कराराच्या एकेक (व प्रत्येक) वस्तूच्या खरेदी खर्चाची यादी किंवा तक्ता मागू लागतात तेव्हा ते खूपच विक्षिप्त वाटते.\nकुठल्याही करारातील पारदर्शकता, खास करून संरक्षणविषयक करारातील पारदर्शकता, इतक्या हास्यास्पद थराला न्यायचीच नसते. विक्रेत्या देशाने (फ्रान्स सरकारने) आधीच ठामपणे जाहीर केलेले आहे की इतर देशांनाही त्यांना ही विमाने विकायची असल्यामुळे फ्रेंच सरकार या कराराच्या वाणिज्य अटी जाहीर करू इच्छित नाही. दोन सरकारातील करारात वाणिज्य स्वरूपाच्या अटी गुप्त राखणे हे अंगभूत व स्वाभाविकच आहे कारण संरक्षणसंबंधीच्या व्यवहारांमध्ये 'अधीकतम फुटकळ किंमती'ची (Maximum Retail Priceची) संकल्पना नसतेच\nआरोप 2 - वाटाघाटीद्वारा निश्चित केलेल्या दोन सौद्यांची तुलना :\nमोदी सरकारने केलेला सौदा याआधी 'संयुक्त पुरोगामी युती'ने केलेल्या सौद्यापेक्षा खूपच महागडा आहे, असा आरोप या सरकारवर केला जात आहे. खरे तर हा आरोप म्हणजे अगदी पोरकटपणाची परमावधीच आहे. कारण जो सौदा झालाच नाही त्या सौद्याची तुलना 'सही-शिक्क्या'निशी पूर्ण झालेल्या सौद्याशी कशी करता येईल आधी सांगितल्याप्रमाणे पूर्वीचा करार काही मूलभूत मतभेदांमुळे कधी सफलच झाला नव्हता. ज्या सौद्याच्या वाटाघाटींचा शेवटच झाला नाही. अशा एखाद्या रद्दबातल सौद्याच्या किंमतीला तळरेषा धरून तिची तुलना दुसर्‍या एखाद्या पूर्ण करार झालेल्या सौद्याच्या किंमतीशी कशी करता येईल आधी सांगितल्याप्रमाणे पूर्वीचा करार काही मूलभूत मतभेदांमुळे कधी सफलच झाला नव्हता. ज्या सौद्याच्या वाटाघाटींचा शेवटच झाला नाही. अशा एखाद्या रद्दबातल सौद्याच्या किंमतीला तळरेषा धरून तिची तुलना दुसर्‍या एखाद्या पूर्ण करार झालेल्या सौद्याच्या किंमतीशी कशी करता येईल आधीची निवेदित किंमत (quotation) फक्त विमानांची होती व त्यानंतर आवश्यकतेनुसार एक-एक करून नव्या गोष्टींची भर घातली जात असल्यामुळे त्यांच्या किंमतीबद्दलच्या वाटाघाटी कधी पूर्णत्वास पोहोचल्याच नव्हत्या. मोदी सरकारने अलीकडे जो सौदा केला आहे त्यात भारतीय वायुदलाला हव्या असणार्‍या खूपशा गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.\nकिंमतीच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या तुल��ेचे रोजच्या व्यवहारातील सोपे उदाहरणच द्यायचे असेल तर एकाद्या ’सेडान’ प्रकारच्या मोटरगाडीची मूलभूत आवृत्तीची (base model) किंमत समजा 11 लाख रुपये आहे. त्यात एक-एक करून पॉवर स्टियरिंग, सेंट्रल लॉकिंग, पॉवर विंडोज, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, वातानुकूलित यंत्रणा यासारख्या आपल्याला हव्या त्या सोयींची आपण त्यात भर घालत गेलो तर त्याच गाडीची किंमत 16 लाख रुपयांवर जाते. मग या दोन किंमतींची तुलना करणे कसे योग्य होईल\nआरोप 3 - सरकारी कंपनीला डावलून तिच्याऐवजी एका खासगी कंपनीला पसंती :\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीला डावलून त्या जागी अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला पसंत केल्याचा आरोप मोदी सरकारवर केला गेलेला आहे. आतापर्यंतच्या सर्व आरोपांत हा आरोप सर्वात हास्यास्पद आहे. या आरोपांमागे टीकाकारांचे घोर अज्ञान आहे की जाणून-बुजून आकसाने आरोप करावयाचा हेतू आहे हे सांगणे कठीणच राफालच्या सध्याच्या करारात या लढाऊ विमानांच्या घटकांचे उत्पादन वा त्यांची जोडणी (assembly) भारतात करण्याचा विचारच नाही आहे. सर्व 36 विमानांचे उत्पादन फ्रान्समध्येच केले जाईल व ती विमाने भारतात पूर्णपणे 'उड्डाणास तयार' अवस्थेत येतील. त्यामुळे या 36 विमानांच्या सौद्यात एकाद्या भारतीय उत्पादक भागीदाराचा संबंधच येत नाही. रिलायन्स कंपनी कुठल्याही विमानाचे उत्पादन करणार नसून दास्सो कंपनीने या करारातील अंशत: परतफेड करावयाच्या बांधिलकीबद्दलच्या कलमांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अनेक भारतीय भागीदारांची निवड केलेली आहे व त्यातली एक (प्रमुख) कंपनी रिलायन्स आहे.\nअंशत: परतफेड करावयाच्या बांधिलकीचा अर्थ आहे. विमाने विकत घेणार्‍या देशाला तिच्या स्वत:च्या बाहेर जाणार्‍या संपत्तीचा मोबदला म्हणून त्या संपत्तीचा काही अंश भारतीय कंपन्यांना त्या करारासंबंधीची कामे देऊन परतफेड करणे. अंशत: परतफेड करावयाच्या भारताच्या धोरणातील प्रमुख मुद्दे संरक्षण क्षेत्रातील खरेदीसंबंधीच्या कार्यपद्धतीच्या दुसर्‍या प्रकरणाला जोडलेल्या परिशिष्ट ’ड’ मध्ये दिलेले आहेत. त्यातील सध्याच्या चर्चेशी संबंधित भाग खाली दिलेला आहे.\nअंशत: परतफेड करावयाची रक्कम किती असावी :\nपरदेशातून कुठूनही खरेदी करण्याच्या कराराची किंमत दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर अंशत: परतफेड करावयाच्या बांधिलकीची रक्कम कराराच्या एकूण किमतीच्या 30 टक्के असली पाहिजे असा नियम घातलेला आहे. यातला गंमतीचा भाग असा की भारताने फ्रेंच कंपन्यांच्या प्रचंड विरोधाला तोंड देत 50 टक्के किंमतीची रक्कम अंशत: परतफेड म्हणून मिळविली आहे. यातून भारताचा खूपच फायदा झालेला आहे. कारण दास्सो कंपनीला या जास्तीच्या परतफेडीसाठी चांगलाच जास्तीचा खर्च करावा लागलेला आहे.\nअंशत: परतफेड करणार्‍या भारतीय भागीदारांची (Indian Offset Partners-IOP ची) निवड :\nया परतफेडीसाठी कुठल्या भारतीय कंपनीची निवड करावी याचे परदेशी विक्रेत्या कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे व त्यात लुडबूड करण्याचा भारत सरकारला कसलाही अधिकार नाही आहे, असे परिच्छेद 4.3 मध्ये नि:संदिग्धपणे नमूद केलेले आहे.\nअंशत: परतफेड करण्याची जबाबदारी :\nअंशत: परतफेड करण्याची जबाबदारी पूर्णपणे परदेशी विक्रेत्या कंपनीची आहे, असे परिच्छेद 5.1 मध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलेले आहे. ही जबाबदारी पार न पाडल्यास पूर्तता न केल्या गेलेल्या अंशत: परतफेडीच्या रकमेच्या 5 ते 20 टक्के इतका दंड ठोकला जाईल. शिवाय अशा कंपनीला यापुढील व्यवहारात भाग घेण्यास मनाई सुद्धा होऊ शकते. ही शिक्षा सर्व दृष्ट्या प्रचंडच आहे.\nअंशत: परतफेड करण्याचे मार्ग :\nअंशत: परतफेड करण्यासाठी या धोरणात एकंदर सहा निश्चित मार्गांचा उल्लेख केलेला आहे व परदेशी विक्रेत्या कंपनीला त्यातला कुठलाही एक किंवा या सहा मार्गांचा हवा तसा संयोग करण्याचे (combination) संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. यात योग्य प्रतीच्या मालाची किंवा सेवांची थेट खरेदी, संयुक्त उपक्रमात (joint ventures सहभाग, परकीय चलनामधील थेट गुंतवणूक (FDI) व तंत्रविज्ञानात किंवा इतर जागी गुंतवणूक. या उत्पादनात व सेवेत संरक्षणक्षेत्र, जमीनीवरील किंवा किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा व मुलकी हवाई जहाजांशी संबंधित उत्पादने असे खूपच विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत. वरील तरतुदी खूपच अर्थपूर्ण आहेत. जर अंशत: परतफेड करण्याची जबाबदारी विक्रेत्या कंपनीवर असेल तर त्या कंपनीला त्यांच्या विश्वासाच्या भारतीय भागीदाराची निवड करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असायलाच हवे. या विदेशी कंपन्यांना या कराराची पूर्तता वेळेवर करण्यासाठी आपले सरकार जबाबदार धरत असेल तर या कंपन्यांवर भारतीय भागीदाराची निवड करण्याबाबत आपले सरकार कशी सक्ती करू शकेल दास्सो कंपनीने रिलायन्स कंपनीला त्यांचा अंशत: परतफेड करणारा प्रमुख भारतीय भागीदार (major IOP) म्हणून निवडला.\nअसेल तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. पूर्वी भारताने 22 आपाशे (Apache) कंपनीची चढाऊ हेलीकॉप्टर्स व 15 चिनूक कंपनीची जड वजने उचलू शकणारी हेलीकॉप्टर्स अमेरिकेकडून अंशत: परतफेडीच्या तत्वांवर खरेदी केली होती. त्यावेळी बोइंग या कंपनीने टाटा ॲड्व्हान्स्ड टेक्नॉलॉजी, रॉस्सेल टेक्सिस् आणि इतर अनेक कंपन्यांची अंशत: परतफेड करणारे भारतीय भागीदार म्हणून निवड केली होती. म्हणून राफेल करारासाठी दास्सो कंपनीने रिलायन्सची निवड केल्याबद्दल सरकारवर आरोप करणे अजिबात तर्कसंगत नाही आहे.\nमोठ्या रकमेच्या करारांबाबत एका सरकाराने दुसर्‍या सरकाराबरोबर व्यवहार करण्याचा मार्ग खर्चाच्या दृष्टीने सर्वात जास्त परिणामकारक असतो व त्यात सार्वभौम हमीचा अतिरिक्त फायदासुद्धा असतो. या खेरीज विक्री करणार्‍या देशाचे सरकार खरेदी करणार्‍या देशाला पुरवठ्याबाबत, प्रशिक्षणाबाबत व शोषणाविरुद्ध समर्थन व मदतही देते. अतीशय महत्वाची बाब ही की अशा व्यवहारात कुणीही ’मध्यस्त’ नसतो व पैशांच्या हस्तांतराबाबत कसलाही घोळ नसतो वा अफरा-तफर नसते. राफेल करारही या तत्वाला अपवाद नाही आहे. संरक्षणक्षमता वाढविणारा व समूळ बदल घडवून आणणारा प्रत्येक करार असफल झाल्यामुळे निराश व प्रतिकूल शक्तींकडून असाच जाणूनबुजून विवादात ओढला जातो. हे विवाद खरेदी करारात ज्यांची निवड झालेली नसते त्या प्रतिस्पर्धी कंपन्या ज्या कंपनीची निवड झालेली असते. तिच्या बद्दलच्या नकारात्मक ’कहाण्या’ 'खरेदी केलेल्या स्रोतांद्वारे हेतुपुरस्सरपणे पसरवत असतातच. उद्देश एकच असतो की ज्यांनी हा निर्णय घेतलेला असतो त्यांच्याविरुद्ध काहूर माजवून त्यांना हा करार रद्द करायला भाग पाडणे\nराफेलच्या बाबतीत बोलावयाचे असल्यास आणखी काही राफेल विमाने-खास करून नाविक दलाला सोयीची अशी-खरेदी करण्याचा विचार भारत सरकार करत असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरून कळते. वरवर पाहता असे दिसते की भारत सरकारने हा करार करू नये याच दिशेने प्रयत्न केले जात आहेत. सध्या वादळ उठविण्याचे कारस्थान केल्याची जी लक्षणे दिसत आहेत. त्यामागेसुद्धा हाच उद्देश असण्याची शक्यता असू शकते. काही राजकीय नेते भ��वी निवडणुकांसाठी देणगी ’वसूल’ करण्यासाठीसुद्धा काही खासगी कंपन्यांना जाणून-बुजून लक्ष्य करत आहेत. संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांनी चंचुप्रवेश करू नये, या उद्देशाने सरकारी क्षेत्रातील कंपन्या कसून प्रयत्न करत आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीची आतापर्यंतची कामगिरी अगदीच निरुत्साही व भयाण आहे. खासगी क्षेत्रात हवाई जहाजांच्या उत्पादनासाठी एक विकल्प या दृष्टीने खासगी क्षेत्रात पण परदेशी कंपन्यांच्या सहभागाने मालवाहू विमानांच्या उत्पादनासाठी योग्य कंपन्या उभ्या करण्याचा प्रस्ताव ’यूपीए’च्या कालावधीतच मांडला गेला होता. त्यात टाटा-एअरबस या जोडीची शेवटी निवड झाली. आपल्या एकाधिकारात्मक कार्यक्षेत्रात एका खासगी कंपनीच्या प्रवेशामुळे भयभीत झालेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने चातुर्याने वरील प्रस्तावाचे खासगी क्षेत्रविरुद्ध सरकारी क्षेत्र असे रूपांतर केले. तेंव्हांपासून हा प्रस्ताव नोकरशाहीच्या व्यूहात कुजत पडला असून त्याबाबत कुठलेही पाऊल उचलले गेलेले नाही हे किती अयोग्य आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे.\nसरकारवर टीका करणे व सरकारच्या चुका उघडकीस आणणे हे पूर्णपणे योग्य व समर्थनीयच आहे. पण ते आरोप जर सत्य गोष्टींवर आधारित असतील तरच. एकादा चुकीचा आरोप चिकटेल या आशेने कुठले तरी खोटे आरोप जावईशोध लावून उभे करणे संपूर्णपणे अयोग्य आहे. कारण अशा खोट्या आरोपांमुळे वातावरण दूषित होते व त्यातून भारताच्या संरक्षणाच्या\nआधुनिकीकरणाच्या गतीवर दुष्परिणाम होतो. धीटातील धीट व सदसद्विवेकबुद्धीने काम करणार्‍या नेत्यांना व अधिकार्‍यांनाही पुढे सुरू होणार्‍या चौकशींना सामना देण्याची भीती वाटते. प्रसारमाध्यमांनी भ्रष्टाचाराच्या व दुष्कर्मांच्या चुकांना जरूर अधोरेखित करून प्रकाशात आणावे पण संरक्षणखात्याच्या प्रत्येक करारामधील चुका काढणे नक्कीच अयोग्य आहे. सरकारविरोधी पवित्र्याचे रूपांतर देशविरोधी वक्तृत्वामध्ये होणे बरोबर नाहीं.\n* MMRCA म्हणजे काय\nमीडियम मल्टी रोल काँबॅट एअरक्राफ्ट हे नाव आधी एक सामाईक एअरफ्रेम (चासिस) वापरणार्‍या व अनेक तर्‍हेच्या भूमिका निभावू शकणार्‍या विमानाला दिले होते. यात तीच पायाभूत एअरफ्रेम वापरून वेगवेगळी कामे करू शकणार्‍या विमानांची संरचना करून त्���ांचे उत्पादन करणे हा उद्देश होता. या मागचे मुख्य कारण होते सामाईक एअरफ्रेम वापरल्यामुळे होणारी खर्चातील बचत. या विमानांकडून हवाई टेहळणी (aerial reconnaissance), हवाई हल्ला करणार्‍या आपल्या विमानांकडून आपल्याच सैन्यावर चुकून मारा होऊ नये म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे (forward air control), इलेक्ट्रॉनिक युद्ध करणारे विमान (Electronic Warfare Aircraft). खोलवर घुसून शत्रूच्या लक्ष्यांवर हवाई चढाई करणे (Air Interdiction), शत्रूने जमिनीवर ठेवलेल्या व आपल्या विमानांना पाडू पाहणार्‍या तोफा वा क्षेपणास्त्रे नष्ट करणे (Suppression of Enemy Air Defenses) अशी वेगवेगळी कामे अपेक्षित आहेत व त्यासाठी सामाईक एअरफ्रेम वापरून प्रत्येक कामासाठी वेगवेगळी विमाने बनविली जाऊ शकतात.\nv=fhEjVJZHr1I या दुव्यावर (Rafale- राफाल) या लढाऊ विमानाबद्दल माहिती मिळेल व ’राफाल’चा बरोबर उच्चार काय हेसुद्धा कळेल.\nनव्या मोदी सरकारने केलेल्या करारात सध्या फक्त 36 ’उड्डाणास तयार’ विमानांचाच सौदा केला गेलेला आहे. उरलेल्या 90 (126-36) विमानांबद्दल सध्या विचारविनिमय चालू आहे. पूर्वीच्या सरकारने केलेला 126 विमानांचा करार सध्यापुरता तरी पुढे टाकण्यात आलेला आहे.\n’आयुष्य-कालचक्रानुसारचा खर्च’ म्हणजे एखाद्या यंत्राचा किंवा एकाद्या साधनसामुग्रीचा एकंदर उपयुक्त आयुष्यभरचा खर्च. एकादे यंत्र विकत घेताना स्वस्त आहे असे वाटते, पण ते सारखे बिघडत असेल तर त्याला चालते ठेवायला खूप खर्च येतो. एखाद्या यंत्राचे सुटे भाग अवाच्यासवा महाग असतात, एकादे यंत्र खूप इंधन वापरते इ. म्हणून या सर्वांचा आयुष्य-कालचक्रानुसारचा खर्च काढावा लागतो (‘womb to tomb’) व या सर्व गोष्टींचा अभ्यास करून भारताच्या वायुदलाने राफाल हे विमान निवडले.\nमूळ लेखकाने येथे Platform हा शब्द वापरला आहे. कारण लढाऊ विमानांची खरी किंमत त्याबरोबर घेतलेली शस्त्रास्त्रे, विमान उड्डणाच्या अनेक खास तांत्रिक बाबी (avionics), इलेक्ट्रॉनिक्स व विमानांत बसविलेली ’रडार’ यंत्रणा यासारख्या अतीशय महत्वाच्या बाबींसह ठरते. या सर्व साहित्यांची किंमत विक्रेत्या देशांवर अवलंबून असते त्यामुळे एक-एक वस्तूच्या किंमतीची थेट तूलना करणे अशक्य व व्यर्थच असते. उदा. एकादे विमान शत्रूच्या विमानाचे अस्तित्व 200 किमी अंतरावरून पकडते व त्याच्यावर प्रतिहल्ला करू शकते. त्याची लायकी हेच 100 किमीवर पोहोचल्यावरच करू शकणार्‍या विमानापेक्षा ��ूपच जास्त परिणामकारक असते. त्यामुळे अशा असमान गोष्टींची तूलना करणे चुकीचेच असून केवळ वेळेचा अपव्ययच आहे.\nसार्वभौम हमीचा अर्थ आहे विक्रेते सरकार करारातील सर्व कलमांतील अटींच्या पालनाची हमी घेते. एकादी खासगी क्षेत्रातली कंपनी अशा अटींच्या पालनाला-खास करून तंत्रज्ञानाच्या हस्तांतराच्या अटीला-नकार देण्याचा प्रयत्न करू शकते. पण सरकार असे करू शकत नाही. म्हणून सार्वभौम हमी घेणे खूपच जास्त उपयुक्त असते. राफालच्या करारात फ्रेंच सरकारने या अटींच्या संपूर्ण पालनाची हमी घेतली आहे. शिवाय हा करार आपल्याला खर्चाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर झालेला आहे कारण आपण या विमानांसाठी जी किंमत देणार आहोत ती याच विमानांसाठी फ्रेंच वायुदल देते त्यापेक्षा कमी आहे.\n(या लेखाखालील टिपा या काही मी स्वत: मूळ लेखकाशी संपर्क करून मिळविल्या आहेत, तर इतर काही गूगलवर शोधून त्याबद्दलची माहिती इथे वापरली आहे.)\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nखासगी अंगणवाडी, नर्सरीवर \"ईसीसीई' धोरणामुळे अंकुश\nजळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू...\nपर्रीकर यांच्या स्मृती पुस्तक रूपाने येणार\nपणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी राज्य सरकार पुस्तकरुपाने जतन करणार आहे. यासाठी पत्रकारांसह इतरांनीही पर्रीकर...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nडॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे...\nElection Tracker : मायावती आज काय म्हणाल्या\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-taradgaon-77286", "date_download": "2019-03-26T09:28:49Z", "digest": "sha1:G724XQWMOWZ5WI62MQ2IRRTFGUN5I6QC", "length": 12728, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news taradgaon तरडगाव आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nतरडगाव आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nतरडगाव - येथील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी आज टाळा ठोकला. येथे बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नसल्याने वेळोवेळी तक्रार करूनही जिल्हा प्रशासन गंभीर नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.\nया आरोग्य केंद्रात बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नाहीत. जे आहेत, त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, याकडे कोणीही लक्ष देत नाही.\nतरडगाव - येथील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामस्थांनी आज टाळा ठोकला. येथे बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नसल्याने वेळोवेळी तक्रार करूनही जिल्हा प्रशासन गंभीर नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.\nया आरोग्य केंद्रात बरेच दिवस निवासी डॉक्‍टर नाहीत. जे आहेत, त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, याकडे कोणीही लक्ष देत नाही.\nआजच सर्पदंश झालेला एक रुग्ण उपचारासाठी आला होता. मात्र, डॉक्‍टर नसल्याने त्याची मोठी गैरसोय झाली. असे प्रकार वारंवार घडत आहेत. येथील कर्मचारीही उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही लोकांचे म्हणणे आहे. \"आयएसओ' मानांकनप्राप्त असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची अशी सेवा होत असेल, तर काय करायचे, असा प्रश्‍न सामान्य नागरिक विचारत आहेत. दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच तरडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तरीही प्रश्‍न का सुटत नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.\n\"प्लास्टिक'विरोध मोहीम पुन्हा जोर धरणार\nजळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार...\nविन्हेरे गावात तीन लहान मुलांसह पाच जणांवर कुत्र्याचा हल्ला\nमहाड : तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या तीन लहान मुलांनावर भटक्या कुत्र्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. याच गावातील...\n#DogBite : कुत्र्याचे इंजेक्‍शन नाही...तुम्ही परत जा.\nपुणे : ''रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे...कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जा आणि उद्या या... आता 'लंच ब्रेक' झाला... दोन वाजता या... अशी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदी\nआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये हे तिन्ही घटक वेगवेगळे खाल्ले जात. मात्र आधुनिक प्रक्रिया...\nपोलंडचे उच्चायुक्त, राजदूत उद्यापासून कोल्हापूर दौऱ्यावर\nकोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे, हे पाहण्यासाठी पोलंडचे...\nसहापैकी एका मुलाला दमा\nपुणे - शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुण्यामध्ये दमाविकार वाढत आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/25/Tarun-Bharat-Mumbai-Article-on-controversial-statement-of-vilas-muttemwar.html", "date_download": "2019-03-26T08:00:29Z", "digest": "sha1:ML2VRGYLBLS6WW3JJR6VM5A7KQFMFA3W", "length": 11800, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " पिढीजात गुलामगिरीचा शाप! पिढीजात गुलामगिरीचा शाप!", "raw_content": "\nसध्या राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. विविध ठिकाणी राजकीय प्रचारसभा रंगत आहेत. अशात काँग्रेस नेत्यांनी मात्र स्वपक्षाच्या प्रचारसभांमध्ये एकामागोमाग एक धक्कादायक वक्तव्यं करून पक्षाची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळविण्याचा विडा उचलला आहे. निवडणुकांचे निकाल, पक्षाची कामगिरी हे सगळं बाजूला ठेऊनही या देशाचा एक नागरिक म्हणून ही वक्तव्यं चीड आणणारी आहेत. राज बब्बर, दिग्विजय सिंह, सी. पी. जोशी, कमलनाथ यांच्या एकेक वक्तव्यांवरून वादंग उठलेलं असतानाच आता विलास मुत्तेमवार हेदेखील या पंक्तीत जाऊन बसले आहेत. त्यांचं वक्तव्यं हे या सर्वांवर कडी करणारं आणि अत्यंत संतापजनक आहे. “राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव सर्वांना माहीत आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव कुणाला माहीत आहे काय त्यांना कोणी ओळखतं काय त्यांना कोणी ओळखतं काय,” अशा आशयाचं वक्तव्य विलास मुत्तेमवार यांनी राजस्थानमध्ये पक्षाच्या एका बैठकीत बोलताना केलं. याचे व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. आता हे मुत्तेमवार म्हणजे काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते. नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन-चार वेळा ते खासदार झाले, पुढे केंद्रात मंत्रीही झाले. पक्षातही संघटनात्मक स्तरावर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत, असा हा वरिष्ठ राजकीय नेता जर थेट देशाच्या पंतप्रधानाच्या वडिलांबाबत इतकं खालच्या दर्जाचं विधान करत असेल, तर या पक्षाच्या सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत काय संदेश जात असेल, आणि त्यांची विचारधारा कशी घडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा. एकवेळ त्यातील हीन दर्जाची शेरेबाजी जरी बाजूला ठेवली तरीही त्यातून एकाच घराण्याची गुलामी इमानेइतबारे करण्याची मानसिकताही लपून राहत नाही. राहुल गांधींचे वडील राजीव आणि आज्जीबाई इंदिरा होत्या, म्हणून त्यांना सर्व ओळखतात आणि हा घराण्याचा वारसा हेच त्यांचं मोठेपण असल्याचं मुत्तेमवार यांच्यासारखे लोक आपल्या वक्तव्यांतून सूचित करतात. आज यांचा पक्ष इतका रसातळाला गेला असतानाही, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. पक्ष अपयशी का ठरतो आहे, याचं उत्तर या मानसिकतेत दडलेलं आहे. पिढीजात गुलामगिरीचा हा एक शापच आहे, आणि त्याची फळं या पक्षाला भोगावीच लागणार आहेत.\nविलास मुत्तेमवार आज काही बोलून गेले अ��ले तरी चार दिवसांनी त्यांचीही चर्चा बंद होईल, कारण तोवर दुसरा कोणीतरी काँग्रेसनेता असंच आपलं ज्ञान कुठेतरी पाजळेल. बरं, हे सारेच एकेक दिग्गज, नावाजलेले आणि वरिष्ठ पदांवर असलेले नेते. राज बब्बर यांचंच उदाहरण घ्या. हे महाशय उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यांची मतं काय आहेत, तर नक्षलवादी हे क्रांतिकारक आहेत ते लोकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास निघाले आहेत आणि तुम्ही त्यांना रोखू शकत नाही ते लोकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास निघाले आहेत आणि तुम्ही त्यांना रोखू शकत नाही ज्या नक्षलवाद्याने छत्तीसगढसह भारतातील मोठ्या प्रदेशाचं कधीही न भरून निघणारं नुकसान केलं, अशा एका विषवल्लीबाबत बब्बर यांची ही मतं आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांचा बळीही याच नक्षलवादाने घेतला, याचंही भान बब्बर यांना दिसत नाही. बब्बर एवढ्यावरच थांबले नाहीत. काही दिवसांतच त्यांनी भारतीय रुपयाच्या किमतीची तुलना पंतप्रधान मोदींच्या आईशी केली. आता याला काय म्हणावं ज्या नक्षलवाद्याने छत्तीसगढसह भारतातील मोठ्या प्रदेशाचं कधीही न भरून निघणारं नुकसान केलं, अशा एका विषवल्लीबाबत बब्बर यांची ही मतं आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते महेंद्र कर्मा यांचा बळीही याच नक्षलवादाने घेतला, याचंही भान बब्बर यांना दिसत नाही. बब्बर एवढ्यावरच थांबले नाहीत. काही दिवसांतच त्यांनी भारतीय रुपयाच्या किमतीची तुलना पंतप्रधान मोदींच्या आईशी केली. आता याला काय म्हणावं ही अशी भाषा वापरणं म्हणजे कोणतं राजकारण आहे आणि त्यातून देशाला काय मिळणार आहे, हे समजणं सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडचं होऊन बसलं आहे. दुसरे एक महान विभूतिमत्व म्हणजे सी. पी. जोशी. केंद्रात असंख्य महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेले जोशी म्हणतात की, “मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा हे धर्मावर कसे काय बोलू शकतात ही अशी भाषा वापरणं म्हणजे कोणतं राजकारण आहे आणि त्यातून देशाला काय मिळणार आहे, हे समजणं सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडचं होऊन बसलं आहे. दुसरे एक महान विभूतिमत्व म्हणजे सी. पी. जोशी. केंद्रात असंख्य महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेले जोशी म्हणतात की, “मोदी, उमा भारती, साध्वी ऋतंभरा हे धर्मा��र कसे काय बोलू शकतात त्यांची जात कोणती आहे त्यांची जात कोणती आहे कारण, धर्मावर बोलण्याचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांना आहे.” देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षं उलटल्यावरही केंद्रीय मंत्री राहिलेले, एका राष्ट्रीय पक्षाचे ज्येष्ठ नेतेदेखील जातीयवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत आणि यांचा काँग्रेस पक्ष म्हणजे पुरोगामी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष कारण, धर्मावर बोलण्याचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांना आहे.” देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षं उलटल्यावरही केंद्रीय मंत्री राहिलेले, एका राष्ट्रीय पक्षाचे ज्येष्ठ नेतेदेखील जातीयवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत आणि यांचा काँग्रेस पक्ष म्हणजे पुरोगामी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मोदी आणि उमा भारती यांचा भाजप मात्र जातीयवादी, सनातनी... विचार करा, जोशी यांनी केलेलं वक्तव्य जर कुणा भाजप नेत्याने केलं असतं तर मोदी आणि उमा भारती यांचा भाजप मात्र जातीयवादी, सनातनी... विचार करा, जोशी यांनी केलेलं वक्तव्य जर कुणा भाजप नेत्याने केलं असतं तर तमाम तथाकथित पुरोगामी, लिबरल, सेल्क्युलर वगैरे पत्रकार, लेखक, बुद्धिवादी मंडळी एव्हाना चंद्रावर पोहोचली असती. परंतु, काँग्रेस नेत्याने हे असं संतापजनक काही बोलूनदेखील, ही मंडळी आपापल्या बिळातच आहेत. याला काय म्हणावं तमाम तथाकथित पुरोगामी, लिबरल, सेल्क्युलर वगैरे पत्रकार, लेखक, बुद्धिवादी मंडळी एव्हाना चंद्रावर पोहोचली असती. परंतु, काँग्रेस नेत्याने हे असं संतापजनक काही बोलूनदेखील, ही मंडळी आपापल्या बिळातच आहेत. याला काय म्हणावं धोरणीपणा, धूर्तपणा की कोडगेपणा धोरणीपणा, धूर्तपणा की कोडगेपणा आपण काहीही म्हणालो, तरी शेवटी सर्वसामान्य जनता मात्र योग्य ते ओळखते आणि त्यावर आपली प्रतिक्रिया मतपेटीतून नोंदवते. त्यामुळे येत्या ११ डिसेंबर रोजी सर्व शिशुपालांच्या अपराधांचा घडा भरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5595295370233204126&title=Monthly%20Musical%20Programme%20at%20Ratnagiri&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:32:02Z", "digest": "sha1:X2A25QWCEAR3TQB7CG423S76BNN5UPYB", "length": 8800, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत प्���मोद गणोरकर यांचे गायन सादर", "raw_content": "\nरत्नागिरीत प्रमोद गणोरकर यांचे गायन सादर\nखल्वायन संस्थेची २५६ वी मासिक संगीत सभा\nरत्नागिरी : येथील खल्वायन या संस्थेची सलग २५६वी मासिक संगीत सभा शहरातील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहात झाली. कुर्धे येथील महर्षी गणेश रामचंद्र बेहेरे व रामकृष्ण गणेश बेहेरेबुवा स्मृती मासिक संगीत सभा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीत औरंगाबादचे प्रमोद गणोरकर यांनी शास्त्रीय गीते, तसेच अभंग, नाट्यगीते सादर केली.\nप्रारंभी आसमंत बेनोव्हेलन्सचे नंदकुमार पटवर्धन यांच्या हस्ते नटराजपूजन, दीपप्रज्ज्वलन करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष संदीप शेट्ये यांच्या हस्ते कलाकारांना श्रीफळ, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे सचिव प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांची ओळख करून दिली.\nमैफलीची सुरुवात गणोरकर यांनी मारुबिहाग रागातील विलंबित एकतालात बद्ध असलेल्या बडा ख्यालाने केली. याला जोडून द्रुत त्रितालातील दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ ही दोन पदे त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केली. तानांचा उत्कृष्ट लगाव, सुरेख आलापी, रागाचा उत्तम विस्तार, रागाची उत्कृष्ट मांडणी व भारदस्त आवाज यांमुळे मैफल रंगतदार झाली. शेवटी भैरवीतील अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) व निखिल रानडे (तबला) यांनी साथसंगत केली.\nकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जांभेकर विद्यालय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, राजू बर्वे, दिलीप केळकर, अविनाश पाटील, निरंजन गोडबोले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.\nTags: खल्वायनरत्नागिरीऔरंगाबादप्रमोद गणोरकररत्नागिरी एज्युकेशन सोसायटीRatnagiriPramod GanorkarAurangabadKhalwayanRatnagiri Education SocietyBOI\nखल्वायन संस्थेच्या या अथक परिश्रमाला सलाम, विनाखंड हा संगीतयज्ञ चालू ठेवणे सहज सोपे नाही\nकथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम ‘अभ्यंकर-कुलकर्णी’मध्ये ‘छंदोत्सव २०१८’चे आयोजन ‘जीजीपीएस’मध्ये विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nइस्राएल आणि देवाचे राज्य\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.shikshanbhakti.in/2015/02/blog-post_17.html", "date_download": "2019-03-26T07:58:46Z", "digest": "sha1:RS7W7WLIO4G7X3TK7GD2W4XTVQGJJBBA", "length": 15228, "nlines": 210, "source_domain": "www.shikshanbhakti.in", "title": "www.shikshanbhakti.in: खेळ व्हिडीओ", "raw_content": "\nगृहपाठ १ ते ४\nसर्व ऑफलाईन अप्प्स साठी येथे क्लिक करा\nलवकरच चित्र,आवाज, अनिमेशन,स्पेलिंग ,उच्चार अर्थासह स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ . डीव्हीडी पोस्टाने पाठवण्याची सोय\nसर्व इयत्ताच्या समानार्थी व विरुद्धार्थी शब्दासाठी\nगुणाकाराच्या सरावासाठी येथे किल्क करा\nYou Tube channel साठी येथे क्लिक करा.\nसर्व इयत्ताच्या सर्व कविता\nइयत्ता १ ली नवीन प्रवेश विद्यार्थी माहिती\nइयत्ता २ री वार्षिक नियोजन\nइयत्ता ४ थी वार्षिक नियोजन\n४ थी शिष्यवृत्तीचे समान गुण असल्यास निकष\n४ थी शिष्यवृत्तीचे धरकातेचे निकष\nअंकातील संख्या auto अक्षरात\nतुमचे वय (वर्ष,महिने,दिवस) काढा\nMS EXCEL चे सर्व फॉर\nगणित साफ्ट्वेअरसाठी क्लिक करा\n४ थी शिष्यवृत्ती २०१५ विषयनिहाय गुण नमुना पेपर\nसर्व इयत्तच्या सर्व विषयाच्या चित्ररूप, शिष्यवृत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या\nजाधव बालाजी बाबुराव .जि .प.केंद्रशाळा. पुळकोटी ता. माण . जि. सातारा ७५८८६११०१५\nmp3पाढ्यासाठी येथे क्लिक करा\n३) नवीन मान्यताप्राप्त खेळ\n५) RTE नुसाराचे फलक\n६) सर्व शिक्षा योजन\n७)मोबाईल हरवला /चोरीला गेला तर\n८) आदर्श शिक्षक संचिका\nतुम्ही जर Android मोबाईल वापरत असाल तर या लिंकचा मी एक apps बनवला आहे तो download करू शकता\nतुमच्या जि.पी.एफ. ची माहीती पहा\nशाळेत काय काय हवे\n१)शालेय परिपाठ असा असावा\n२) १० राष्ट्रीय मुल्ये\n५) शिक्षकांनी ठेवायच्या नोंदी\n६) इयत्तावर प्रकल्प यादी\n१०) सेवा पुस्तक व आजारी राजा\n११) सात-यात काय पहाल\nमाझ्याशी ई-मेलने जोडू शकता\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nरोमन अंकात मध्ये रुपांतर\nदेवनागरी अंकाचे रोमन मध्ये रुपांतर\nऑफलाईन apps डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nबेरजेच्या सरावासाठी येथे क्लिक करा\n26 जाने गुजरात येथील माझे भाषण\n<१) मला online भेटण्यासाठी\n२ ) महाराष्ट्रातील जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी\n३ ) लोकराज्य मासिक वाचण्यासाठी\n४) रोजगार विषयक माहितीसाठी\n५ ) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त\n६) मध्यान्ह भोजन माहिती\n७ ) विध्यार्थी भाषण\n९) शालेय अनुदानातून घ्यायच्या वस्तू\n११) भारतरत्न चे मानकरी\n१२ )जगातील सात आश्चर्य\n१४) वजन उंची अशी असावी\n१५) शिक्षकांसाठी उपयुक्त Apps\n१६) भौमितिक आकार ऑफलाईन टेस्ट\n१७) पणत्या कशा बनवाव्या\n१८) मातीचे किल्ले कसे बनवावे\n१९) आकाश कंदील कसा बनवावा\n२१) आदर्श शिक्षक संचिका\n5) जिल्हावार खनिज संपत्ती\n८) मोबाईल नं .शोधा\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक) मी तुमची online test पाहिली. खूपच चांगला उपक्रम आहे. प्रश्नांची निवडसुद्धा चांगली आहे. तुमच्या ब्लॉगबद्दल माहिती देणारा एक लेख 'जीवन शिक्षण'मध्ये देता येईल. हे मासिक सर्व प्राथमिक शाळांपर्यंत जाते.\nश्री. वसंत काळपांडे सर (मा .शिक्षण संचालक)\nतुम्ही सातत्याने शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपयोगासाठी काहीतरी नवे असे ब्लॉगवर देताच असता. त्यामुळेच तुमचा ब्लॉग शिक्षकप्रिय झाला आहे. इतरही संस्था या चांगल्या कार्याची दखल घेत आहेत हे विशेष. तुमचे आणि राम सालगुडे यांचे मनापासून अभिनंदन अशीच 'दिन दुनी रात चौगुनी' प्रगती होत राहो अशी सदिच्छा.\nआज दुपारी आपली भेट झाल्यानंतर ब्लॉग पहिला. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन . मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा व तंत्रज्ञान साधने मोफत शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या संवादातून हि प्रक्रिया नक्की समृद्ध करता येईल आस विश्वास वाटतो.\n4) जाधव सर शिक्षक मित्रांसाठी आपण घेत असलेली मेहनत थक्क करून सोडणारी आहे. विशेषतः ऑनलाइन आणि ऑफलाईन टेस्ट साठी किती मेहनत घ्यावी लागते ते मला माहित आहे.आपले आभार आणि पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा on ऑफलाईन टेस्ट\nMiraghe Sir २४ ऑक्टोबर २०१३ ९-५४ AM\nआपणास पुरस्कार जाहीर झाला आहे हे मला माहित होते. आपले मनापासून अभिनंदन आपणास मनापासून शुभेच्छा.\nआणखी असे कि आपले काम चांगले आहेच हे निर्विवाद सत्य. चांगले करत राहा चांगले होते. फक्त उशीर लागतो एव्हढेच.\nजर आपणास कधी वाटले तर मला तसे कळवा आपण काढलेल्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका माझ्या वेब साईट वर प्रसिद्ध करीत जाईन.\nराजेद्र बाबर. ( शिक्षणाधिकारी)\nबालाजी सर ,तुमचं खूप खूप अभिनंदन...प्राथमिक शिक्षक ख-या अर्थाने उर्जस्वल आहेत खूप.. त्यांच्या पाठीवर फक्त एक कैतुकाची थाप मारली की झालं... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना... आपल्या या प्रयोगशीलतेबद्दल आपले मनस्वी अभिनंदन... ही उर्जा अशीच वर्धिष्णू व्हावी... शैक्षणिक गुणवत्तेचं खूप चांगलं कामं आपल्या हातून सातत्याने घडत राहो... शुभकामना...आपण संपर्कात राहू... एखादं प्रशिक्षण खास आयोजित करून तुम्हाला बोलवायला मला नक्की आवडेल.\nबालाजी सर वयम् तर्फे तुमचे अभिनंदन .आपण शिक्षणाकरिता करत असलेले काम खरोखर अतुलनीय आहे.तुम्हाला पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया.\nशुभदा chaukar( संचालक वयम् मासिक)\nविशाल पाटील . - एका प्राथ. शिक्षकाचे हे कार्य पाहून मी थक्क झालो .माझा मनापासून सलाम सर तुमच्या कार्याला . ही लिंक प्रशासकीय व दररोज विद्यार्थ्यांना इतकी उपयुक्त आहे कि याचे शब्दात वर्णन करता येत नाही .बस सर पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/budget-presented-by-manmohan-singh-changed-indian-economy-forever/", "date_download": "2019-03-26T07:53:26Z", "digest": "sha1:BBVBWXXDLM4MDYGACYILPM4ZIAQQWD6N", "length": 22184, "nlines": 140, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मनमोहन सिंगांच्या \"त्या\" बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nमनमोहन सिंगांनी नोटाबंदीवर संसदेत केलेलं भाषण नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळीकडे चर्चेत होतं. कोण म्हणत होतं की त्यांनी योग्य ते प्रश्न उपस्थित केले, कोण म्हणत होतं की त्यांनी त्यांच्या काळात काही केलं नाही आणि आता आले मोठे शिकवायला\nहे दोन वर्ग कोणते हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. बरं या दोन वर्गांच्या चर्चेचा मुद्दा म्हणजेच मनमोहन सिंगांच भाषण आपण बाजूला ठेवूया. ती भानगड इतरांना निस्तरू दे.\nहे मनमोहन सिंग म���हणजे जगातील नावाजलेल्या अर्थतज्ज्ञांपैकी एक\nतुम्ही देखील ऐकून असालंच की खुद्द नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंगांना आर्थिक सल्लागार म्हणून कार्यभार पाहण्याची विनंती केली होती. अश्या या अर्थविद्वान पंडिताने २४ जुलै १९९१ रोजी एक बजेट (अर्थसंकल्प) सादर केले होते, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कायमची पालटली.\n१९९०-९१ साली भारतात प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झाले होते. व्ही.पि. सिंग यांचे सरकार पडले होते. चंद्रशेखर यांच्या सरकारला देखील फार काळ टिकता आले नाही. त्याच वर्षी जूनमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. ही सर्व अस्थिरता पाहून अनिवासी (NRI) भारतीयांनी आपल्या सर्व सरकारी ठेवी काढून घेतल्या.\nआणि त्यामुळे देशाच्या तिजोरीत केवळ १ अब्ज डॉलर इतकेचं परकीय चलन शिल्लक राहिले.\nभारत जास्तीत जास्त केवळ १५ दिवस आयात करू शकला असता एवढी ही रक्कम कमी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया भयंकर कोसळला. केंद्र सरकारची व्यापारातील तुट ८.४ टक्के तर केंद्र आणि राज्य सरकारमधील व्यापाराची तुट १२.७ टक्क्यांवर पोहोचली होती. म्हणजेच सरकारी तुट आणि त्यामुळे परिणामी महागाई अगदी शिगेला पोचली होती.\nयावेळी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे अधिक कर्जाची मागणी केली. तेव्हा नियमानुसार ६७ टन सोने गहाण ठेवल्यानंतर भारताला कर्ज मिळाले होते.\nअश्याप्रकारे सर्वच बाजुंनी आर्थिक विवंचनेत अडकलेल्या आपल्या देशाला गरज होती भक्कम आर्थिक उपाययोजनांची जी अजून पुढील ५० वर्षे तरी भारताला आर्थिक दिवाळखोरीत लोटणार नाहीत.\nया उपाययोजना ठरवण्याची मदार होती केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्यावर \n२४ जुलै १९९१ रोजी मनमोहन सिंगांनी संसदेत पाउल टाकले आणि सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. संपूर्ण मिडीयामध्ये एकच प्रश्न विचारला जात होता की मनमोहन सिंग देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी नेमकं काय करणार\nमनमोहन सिंगांच्या पेटाऱ्यातून आज कोणत्या गोष्टी बाहेर पडतात हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक होता.\nअखेर तो क्षण आला आणि मनमोहन सिंगांनी त्यांच्या अर्थक्षेत्रातील पांडित्याच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी तयार केलेला अनुरूप अर्थसंकल्प बाहेर काढला आणि तो जनतेसमोर आत्मविश्वासाने सादर केला.\nया अर्थसंकल्पात एक गोष्ट सर्वात लक्षणीय होती ती म्हणजे- आर्थिक उदारीकरण (liberalisation) यंदा या उदारीकरणाला २५ वर्षे पूर्ण झाली.\nआर्थिक उदारीकरण म्हणजे खाजगी क्षेत्रासाठी अर्थव्यवस्थेची दारं सताड उघडी ठेवणे होय.\nखाजगी क्षेत्रावरील निर्बंध कमी करून किंवा पूर्णत: काढून टाकून त्यांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे. जेणेकरून खाजगी क्षेत्रामध्ये खासकरून परकीय गुतंवणूक निर्माण व्हावी आणि त्याचा फायदा थेट देशाच्या जनतेला आणि अर्थव्यवस्थेला व्हावा.\nम्हणजे डबघाईला आलेल्या देशाला आर्थिक पाठबळ मिळेल आणि तो नव्या दमाने पुन्हा उभा राहील. हे या आर्थिक उदारीकरणामागचे उद्दिष्ट\nमनमोहन सिंगांनी नेमके काय केले\nमनमोहन सिंगांनी विनियंत्रणाचे पर्व सुरु केले. परमीट राज कायमचे बंद केले. या परमिटच्या कटकटीमुळे भारतीय उद्योगक्षेत्राला उतरती कळा लागली होती. पण आर्थिक उदारीकरणामुळे सर्व उद्योगांना नवचैतन्य मिळाले. औद्योगिक परवाना पद्धत बंद करण्यात आली. पेट्रोल, डिझेलसह अनेक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आले.\nपरदेशी गुंतवणुकीला मुक्त परवानगी देण्यात आली. आयात कर कमी केल्याने परदेशी वस्तू मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ लागल्या.\nMRTP कायद्यात दुरुस्ती केल्याने भारतात स्पर्धात्मक उद्योग सुरु झाले. प्राप्ती कर आणि कंपनी कर कमी केल्याने व्यवसाय वाढीस लागले. त्यानंतरच्या वाजपेयी सरकराने देखील आर्थिक उदारीकरणाचा अध्याय सुरु ठेवला.\n२००४ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामध्ये सुधारणा केल्या. त्याचा परिणाम म्हणून देशात आयटी क्षेत्राचा विकास झाला.\nत्या बजेटमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर झालेले सकारात्मक परिणाम दर्शवण्यासाठी आणि सध्याची आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी ही खाली दिलेली प्रतिमा पुरेशी आहे.\n१९९१ मध्ये भारतावर आलेल्या आर्थिक संकटाच्या दृष्टीने मनमोहन सिंगांनी केंद्रीय अर्थमंत्री या नात्याने आर्थिक उदारीकरणाचे उचलले पाऊल अतिशय योग्य ठरले याबद्दल शंका नाही.\n१९९१चे ते क्रांतिकारी बजेट ठरवण्याच्या प्रक्रीयेमध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. नरसिंह राव यांचीही मोलाची भूमिका लाभली.\nया जोडगोळीच्या अर्थपूर्ण बजेटमुळे भारत आर्थिक दिवाळखोरीच्या दारातून परत आला तो कायमचाच असेच म्हण��वे लागेल.\nकारण तेव्हापासून आजवर भारत कधीही आर्थिक दृष्ट्या खिळखिळा झाला नाही. उलट आपल्या भारताने विकासाची कास धरली आणि आज जगातील महासत्ता होण्याच्या दिशेने आपण अग्रेसर होत आहोत.\nमनमोहन सिंगांनी सांगितले होते की,\nया बजेटचे दूरगामी परिणाम निश्चित दिसतील आणि ते जनतेच्या भल्याचेच असतील.\nमनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतातील गरिबी एवढ्या झपाट्याने का कमी झाली\nऑरगनाईज्ड लूट : अ सरदार मनमोहन यांचं ऑडिट\nआणि हो, आज या माणसाचे बोल खरे ठरले. त्यांच्या बजेटमुळे भारतावर झालेल्या दूरगामी परिणामांची उदाहरणे द्यायची झाल्यास भरपूर आहेत.\nआणि हो, आज या माणसाचे बोल खरे ठरले. त्यांच्या बजेटमुळे भारतावर झालेल्या दूरगामी परिणामांची उदाहरणे द्यायची झाल्यास भरपूर आहेत.\nपण एक प्रभावशाली उदाहरण पाहायचं झाल्यास आपण ऑनलाईन मार्केटिंग विश्वाकडे पाहू शकतो. या ऑनलाईन बाजारामुळे आपलं जीवन किती सहज आणि सुखी झालं आहे ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही \nमनमोहनसिंगांसारखे “सुशिक्षित” अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधानपदावर नसल्याने देशाचं नुकसान होतंय का\nआपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← या एकमेव मराठमोळ्या “अल्ट्रा मॅन”ने तब्बल ६ खंडांमधील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यात\nपोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा विश्वास बसत नाही मग हे वाचाच →\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\n“सूटबूट की सरकार”च्या भीतीने कर्जबुडव्या कंपन्यांच्या तोंडाला फेस: तब्ब्ल १.१ लाख कोटींची वसुली\n“परदेशातील काळा पैसा” – स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो\nOne thought on “मनमोहन सिंगांच्या “त्या” बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलली\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\nदक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येला का भेट देतात\nगणपतीच्या उगमाचं शास्त्रीय विवेचन \nपुरुषांनो, ही व्हिडीयो सिरीज बघाच \nअजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा अचंबित करणारा इतिहास\nअॅट्रॉसिटी कायद्���ातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nया देशांमध्ये वापरल्या जातात प्लास्टिकच्या नोटा\nशस्त्रसज्ज पोर्तुगीज सेनेला धूळ चारणाऱ्या या जैन राणीचा अज्ञात इतिहास प्रत्येकाने वाचायलाच हवा\nह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय\n“मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”\nगांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू\nअस्तित्वात नसलेल्या ‘चपाती चळवळ’ मुळे ब्रिटिशांना घाम फुटल्याची गमतीशीर सत्य-घटना\nनक्की काय आहे हा सरकारने लावलेला नवीन शोध – Aadhaar Pay App \nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nहिऱ्याला पेपरवेट म्हणून वापरणारा, भारतातील सर्वात श्रीमंत माणूस\nतुम्हाला अनावश्यक वाटणाऱ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nविविध रस्त्यांवर आढळणाऱ्या विविध रंगांचे मैलाचे दगड नेमकं काय दर्शवतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%87-%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97/", "date_download": "2019-03-26T09:01:32Z", "digest": "sha1:ALY4PTX7XGWBP3NG3WP5FR2QLJJZMZVS", "length": 3173, "nlines": 68, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "ई-लर्निंग – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nशिक्षकांची विखुरलेली मोठी संख्या व मूल्यवर्धनची वाढती व्याप्ती लक्षात घेता प्रशिक्षणासाठी ई-लर्निंग हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nया माध्यमातून शिक्षकांना ध्वनी आणि दृश्य (ऑडीओ-व्हिज्युअल) यांचा वापर करणाऱ्या साधनांची मदत घेऊन मूल्यवर्धन उपक्रम घेण्यासंबंधीची माहिती आणि कौशल्य प्राप्त करता येईल. ई-लर्निंग साधन मध्ये एकूण १४ भाग आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:20:07Z", "digest": "sha1:Q64V2FO73KEKJPH3FZ4SI24IDUBD5ZPI", "length": 6051, "nlines": 76, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "व्याप्ती – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने ‘मूल्यवर्धन’ हा कार्यक्रम महा��ाष्ट्र, गोवा आणि देशभरातील अनेक खासगी शाळांमध्ये राबविला जात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १८५७२ शाळांमध्ये ५०८८७ शिक्षकांपर्यंत आणि ९३३६७१ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. गोवा राज्यात ७८१ शाळांमध्ये १७११ शिक्षकांपर्यंत आणि २२०५६ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. खासगी शाळांमध्ये १८० शाळांमध्ये ६१२ शिक्षकांपर्यंत आणि २०८०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.\nमहाराष्ट्र व गोव्याच्या सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन राबविण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शासकीय शिक्षकांमधूनच प्रशिक्षकांचा (प्रेरकांचा)\nखूप मोठा गट (सुमारे ५००० प्रेरकांचा) प्रभावीपणे तयार केलेला आहे.\nपहिल्या टप्प्यात एस.एम.एफ.च्या मास्टर ट्रेनर्सद्वारे ह्या निवडलेल्या प्रेरकांना तालुका पातळीवर ४ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.\nत्यानंतर ते प्रेरक स्वतःच्या शाळेत मूल्यवर्धनचा सराव करतात.\nमूल्यवर्धन प्रशिक्षण सामुग्रीचा परिचय घेण्यासाठी एस.एम.एफ.ने आयोजित केलेल्या २ दिवसीय कार्यशाळेत सर्व प्रेरक सहभागी होतात.\nअशाप्रकारे त्यांची क्षमता विकसित झाल्यानंतर ते आपापल्या केंद्रांमधील शिक्षकांसाठी केंद्र पातळीवर ४ दिवसीय कार्यशाळा घेतात.\n१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत महाराष्ट्रामध्ये सुमारे ३१००० शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच गोवा राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये १२०८ प्राथमिक शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे.\nप्रशिक्षणाच्या ह्या विशिष्ट पद्धतीमुळे मूल्यवर्धन खूप झपाट्याने लाखो मुलांमध्ये पोहचविले जात आहे.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Police-Stopped-To-Dhananjay-Munde-Enter-In-Vaijnath-Sugar-Factory/", "date_download": "2019-03-26T08:10:12Z", "digest": "sha1:QEQ5FNPPTLXLQU2J45RUFUWBERS2CV4E", "length": 10129, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Marathwada › परळी : धनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले\nधनंजय मुंडेंना 'वै��्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले\nविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना यांना पोलिसांनी वैजनाथ साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच रोखले. साखर कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारखान्‍याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. पोलिसांबरोबर १५ मिनिटे बोलणे झाल्यानंतर त्यांना कारखान्यात सोडण्यात आले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मालकीचा आहे.\nपांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात दोन दिवसापूर्वी रसाची टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेतील पाच जखमींचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले असताना धनंजय मुंडे यांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाळवदे यांनी प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना आत कारखान्यामध्ये सोडता येणार नाही असा पवित्रा पाळवदे यांनी घेतला. मात्र,मी कारखान्याचा सभासद असल्याने मला इथे येण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जवळपास दहा मिनिटे बोलणे झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना कारखान्यात सोडण्यात आले.\nया दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी : धनंजय मुंडे\n‘वैद्यनाथ कारखान्यात घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून मी याचे राजकारण करणार नाही. मात्र, घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे,असे धनंजय मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले. टाकी जुनी होती का टाकीच्या क्षमतेपेक्षा अधिक वाफ आत सोडण्यात आली होती का टाकीच्या क्षमतेपेक्षा अधिक वाफ आत सोडण्यात आली होती का याचा शोध घेतला पाहिजे. ही दुर्घटनेस मानवी चुकीमुळे झाली असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे’,असे धनंजय मुंडे म्हणाले.\n‘टाकीत १०० डिग्री पेक्षा अधिक उकळता रस असताना गळती असताना टाकीला खालून वेल्डिंग करणे ही बाबी संशयास्पद असल्याच मुंडे म्हणाले. हा सरळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, पण चौकशी नेमकी कशी होते, पोलीस,कारखाना प्रशासन आणि राज्यसरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.मात्र एकंदरीतच हा प्रकार दाबण्याचे प्रयत्न सुरु असल्‍याचा संशय येत असल्याच मुंडे म्‍हणाले.तसेच,जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च कारखाना प्रशासनाने करावा आणि पिडीत कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचीही मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.\nलोकप्���तिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असनु, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवु असे सांगितले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे . या घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.\nवैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये\nपंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर\nत्या अजस्त्र अजगरावर सर्पराज्ञीत उपचार सुरू\nधनंजय मुंडेंना 'वैद्यनाथ'च्‍या प्रवेशद्वारावरच रोखले\nपंकजाताई मुंडेंना पाहताच नातेवाईकांना अश्रू अनावर\nवैद्यनाथ दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपये\nकोपर्डी ‘ताई’च्या बहिणीच्या विवाहासाठी एकवटला सकल मराठा समाज\n‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/usmanabad-state-excise-jawan-arrest-in-bribe-case/", "date_download": "2019-03-26T08:19:04Z", "digest": "sha1:FSX5WUDDAK5VNFUVB4YC3ICYWFRM2IBW", "length": 4305, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एक्साईज’चा लाचखोर जवान वाघमोडे जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Marathwada › ‘एक्साईज’चा लाचखोर जवान वाघमोडे जाळ्यात\n‘एक्साईज’चा लाचखोर जवान वाघमोडे जाळ्यात\nस्टेट एक्साईज अर्थात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर जवानाला आज लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्‍त केलेली दुचाकी परत करण्यासाठी त्याने पाच हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारली.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक बी. व्ही. गावडे यांनी सांगितले, की तक्रारदाराची दुचाकी एका गुन्ह्यात जप्‍त केली होती. ती परत करण्यासाठी जवान सुरेश शरद वाघमोडे याने पाच हजारांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. याबाबत 12 एप्रिल रोजी लाच मागितल्याची खात्री झाली. त्यानंतर आज प्रत्यक्षात लाच स्वीकारताना या जवानाला कार्यालयातचं अटक करण्यात आली. निरीक्षक बी. जी. आघाव यांनी सहकार्‍यांसह ही कारवाई केली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/A-car-running-on-Kalyan-s-letter-board/", "date_download": "2019-03-26T08:45:43Z", "digest": "sha1:7XDIKEQWZZGBV4K2NOJ3GSRRAAGN6UJC", "length": 4930, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याणच्या पत्रीपुलावर चालती कार पेटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या पत्रीपुलावर चालती कार पेटली\nकल्याणच्या पत्रीपुलावर चालती कार पेटली\nएकीकडे कल्याणचा जूना पत्रीपुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र त्याच्याच बाजूला असलेल्या नव्या पुलावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच या आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली होती. कारला आग लागली. त्यावेळी कारमध्ये प्रवासी होते. मात्र ते वेळीच कारबाहेर पडल्याने बालबाल बचावले.\nही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक घडल���याने रस्त्यावरील लोकांची पळापळ झाली. सदर मारूती कारच्या इंजिनातून अचानक धूर येऊ लागला. त्याचवेळी आतील चालकाने कार थांबवून बाहेर पळ काढला. पेट घेतलेल्या कारचे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वेळाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली होती. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवून कार बाजूला घेईपर्यंत खूप वेळ लागल्याने सदर पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर काही वेळाने या मार्गावर पुन्हा वाहतूक सुरु केली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Voters-have-brought-the-ruling-power-to-the-voters/", "date_download": "2019-03-26T08:09:55Z", "digest": "sha1:HM4DK3YKCYXOW3433CSEZBLDYP3HZH4C", "length": 17920, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदारांनीच आणले सत्ताधार्‍यांना भानावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › मतदारांनीच आणले सत्ताधार्‍यांना भानावर\nमतदारांनीच आणले सत्ताधार्‍यांना भानावर\nसांगली : चिंतामणी सहस्रबुद्धे\nमहापालिकेची निवडणूक जिंकून भाजपने मोठी राजकीय लढाई जिंकली आहे.त्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील आणि स्थानिक नेतेही आता अधिक आत्मविश्‍वासाने बोलू लागले आहेत.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या निवडणुकीत पराभूत झाली. मात्र त्यांचा हा पराभवही तसा निसटसाच आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये जेमतेम सहा नगरसेवकांच्या संख्येचे अंतर आहे. त्यामुळे आघाडीचा अगदी दारुण पराभव झाला आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र अखेर राजकारणात विजय हा विजयच असतो. त्यानुसार बहुमत मिळवलेला भाजप पुन्हा एकदा सत्तेच्या राजकारणात यशस्वी ठरला आहे.\nनिवडणुकीच्या निकालांचे सध्या वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण सुरू आहे. मात्र त्यामध्ये ‘नागरी सुविधांची कमतरता’ हा मुद्दा सत्तारुढ काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याबद्दल कुणीच भाष्य करताना दिसत नाही, हे विशेष. तो मुद्दा वगळून पराभवाची कारणमीमांसा शोधली तर निवडणूक हरलेल्या पक्षाला पुन्हा उभारणी देणे कठीण होणार आहे. महापालिकेच्या सन 2008मधील निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित महाआघाडीने काँग्रेसची सत्ता हटवली होती. गेल्या म्हणजे सन 2013 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. तरीही दोन्ही काँग्रेसची बेरीज साठ-एकसष्ठपर्यंत पोहोचली होती.\nयाखेपेस दोन्ही पक्षांनी आघाडी करूनही दोघांना मिळून गेल्या खेपेच्या तुलनेत निम्म्याच जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड ताकद वापरूनही त्या पक्षाला 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्ता मिळवलेल्या भाजपने 41 जागा मिळवल्या आहेत. याचा अर्थ बहुमताचा आकड्यांत फारसा फरक नाही.\nया निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.त्याचवेळी अपक्षांची आघाडीही गाजली. या अपक्षांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतीलच बंडखोर अधिक संख्येने होते. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला आयते उमेदवार मिळू नयेत म्हणून अखेरपर्यंत चर्चा ताणली. उमेदवार यादी गोपनीय ठेवली. त्यामुळे अनेक मातब्बर इच्छुक भाजपच्या हाताला लागले नाहीत. परंतु त्यांनी बंडखोरी करून आघाडीलाच अडचणीत आणले. म्हणजे सगळा हिशेब तिथेच आला.\nआघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते तसे निर्धास्त होते. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी जोरदार टीका सुरू ठेवली होती. त्यातच राज्यातील एकूण सगळ्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती. त्यामुळे आघाडीचा विजय निश्चित आहे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे पराभवाचा धक्का मोठा जाणवला ही वस्तुस्थिती आहे.\nनिवडणुकीच्या प्रचारात तसा आघाडीचाच जोर होता. भाजपचा प्रचार तुलनेने थंड होता. फारसा गाजावाजाही सुरू नव्हता. मात्र अखेर भाजपने ही लढाई जिंकलीच. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना, पराभूत उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला. आघाडी करूनही पराभव झालाच कसा, या प्रश्नाचे उत्तर आता शोधले जात आहे. मात्र ‘आघाडी करू नका. वेगळे लढा. आवश्यकता भासली तर नंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करा’ असा सल्ला त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी गांभिर्याने घेतला नाही. एवढेच नव्हे तर तसा सल्ला देणार्‍यांना प्रचारातही फारसे सामील करून घेतले नाही.\nआता या निवडणुकीचा चौथा अंक सुरू झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने भाजपच्या विजयाचे आणि आघाडीच्या पराभवाचे विश्वेषण करीत आहे. ईव्हीम मशीनचा घोटाळा, अपक्षांची बंडखोरी, भाजपने वापरलेले वेगवेगळे उपाय यांची चर्चा जोरात आहे. प्रशासनावरही काहींनी यापूर्वीच आगपाखड केली आहे. काही नेत्यांनी तर निवडणुकीनंतर प्रशासनातील अशा अधिकार्‍यांचा विचार केला जाईल, असाही इशारा पूर्वीच दिला होता. आता तर आघाडीच्याच काही नगरसेवकांनी काही नेत्यांनाच टार्गेट केले आहे. नेत्यांनीच आमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा प्रयत्न केला असे त्यांचे म्हणणे आहे.\nसन 2008 पासूनची महापालिकेची ही तिसरी निवडणूक. प्रत्येक खेपेस लोक सत्तापालट करतात, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. पाच वर्षे कसेही काम केले किंवा केले नाही, तरी चालते, ही परंपरा आता संपली आहे. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी महाआघाडीने तत्कालीन काँग्रेसचा पराभव केला होता. मात्र त्यांनाही त्यांच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. परिणामी पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकांनी पुन्हा सत्तापालट केला. सन 2013 च्या निवडणुकीत महाआघाडीला पराभूत केले आणि काँग्रेसला निवडून दिले. आता भाजपची वेळ आहे. त्यांनाही पाच वर्षांत चांगले काम करून दाखवावे लागणार आहे. किमान नागरी सुविधा तरी लोकांना द्यावा लागणार आहेत. अन्यथा पाच वर्षांनंतर त्यांच्यावरही लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.\nकाँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांना महापालिका क्षेत्राचे भलेच करायचे होते. त्यांनी कारभार्‍यांना चांगले काम करा अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. (स्व.) डॉ. कदम हे तर महापालिकेचे प्रशासन आणि कारभारी यांना वारंवार धारेवर धरायचे. महापालिकेतील टोळीचा कारभार बंद करा. लोकांना सुविधा द्या, असे सांगायचे. मात्र कारभार्‍यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार सुरू ठेवला. विकासासाठी खर्च पडणारा पैसा नेमका कुठे जात होता, तेच समजत नव्हते.\nमहाघाडीची स्थापना करताना आमदार जयंत पाटील यांच्यासमोरही एक निश्चित व्हीजन होते. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांचे स्वरुप बदलावे. त्यांची प्रगती व्हावी असेच जयंतरावांचे उद्दिष्ट होते. मात्र महाआघाडीच्या कारकीर्दीतही ठराविक कारभारीच शिरजोर झाले. त्यांनी नेत्यांचे व्हीजन गुंडाळून ठेवले.परिणामी खराब रस्ते, अशुद्ध पाणीपुरवठा, चौका-चौकात कचर्‍याचे ढीग, बंद पडलेले दवाखाने, मोकाट जनावरांचा मुक्त वावर असे बकाल रूप महापालिका क्षेत्राला आले. गुंठेवारीत तर माणसांना राहणे अशक्य झाले. एकही नवा उद्योग नाही. असलेले बंद पडत चाललेले. व्यापारी त्रस्त अशी सगळी परिस्थिती तयार झाली.\nमहापालिका क्षेत्र म्हणजे एक मोठे खेडे आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अगदी सुरुवातीच्या प्रचारसभेत केली होती. तो मुद्दा लोकांना मनापासून पटला असावा. खरे म्हणजे भाजपच्या नेत्यांनी फारसा प्रचार केला नाही. आरोप केले नाहीत. याचे काऱण म्हणजे तीनही शहरांतील नागरिकांना सगळी परिस्थिती दिसतच होती. किंबहुना ते त्या परिस्थितीने त्रस्त झाले होते. त्यामुळे वेगळा प्रचार करून त्यांना तुमच्या भोवती अशी स्थिती आहे, असे सांगण्यात फारसा अर्थ नव्हता.\nचांगला कारभार केलाच पाहिजे\nराजकीय विश्वेषण हे होणारच. ते केलेही पाहिजे, मात्र किमान नागरी सुविधा लोकांना आपण पुरवल्या नाहीत, त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला का, याचे आत्मपरीक्षण आता पराभूतांनी केले पाहिजे. त्याचबरोबर चांगला कारभार केला नाही तर लोक आपल्यालाही सत्तेवरून दूर करतील, याची जाणीव नव्या सत्तारुढ कारभार्‍यांनीही ठेवली पाहिजे. एवढे आत्मपरीक्षण दोन्ही बाजूंकडून झाले, तरी तीनही शहरांना पुन्हा चांगले दिवस येतील.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/nita-kelkar-speech-in-pandharpur/", "date_download": "2019-03-26T08:37:09Z", "digest": "sha1:QZKG27TVOAHRLD2MS24TGNCK2NZ2W63A", "length": 9611, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Solapur › गोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते\nगोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते\nस्व. गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्‍तिमत्त्व प्रसंगावधानी, दिलदार, प्रेमळ आणि उदार असे होते. स्व. गोपीनाथराव मुंढे यांना केंद्रापेक्षा राज्यात काम करण्याची फार इच्छा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, हे स्वप्न घेऊन त्यांनी चार दशकाहून अधिक काळ राज्यात कार्य केले, परंतु दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही, अशी भावना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी व्यक्‍त केली.\nपंढरपूर भाजपच्या वतीने स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाईकर होते.\nकेळकर म्हणाल्या की, ते कधीही कार्यकर्त्यांवर चिडत नसत. गोड बोलून काम कसे करून घ्यायचे, याची हातोटी त्यांच्याकडे होती. गोपीनाथजी महिला कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. ते अत्यंत कुटुंबवत्सल होते. परिचयातील कुटुंबातील मुलांची नावेसुद्धा त्यांना माहीत असत. माझ्या मुलाचा मोठा अपघात झाला तेव्हा त्यांच्या मदतीनेच तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.\nत्यांच्याकडे विविध कामांसाठी रोज हजारो माणसे यायची, परंतु ही माणसे कधीही विन्मुख परत आली नाहीत. उपमुख्यमंत्री असतानाही ज्येष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवणे हे ते कधीही विसरत नसत.\nकेंद्रीय ग्रामविकासमंत्री असताना त्यांना राज्यात काम करायचे होते, त्यासाठी हे मंत्रीपद सोडून ते महाराष्ट्रात येऊन काम करण्याच्या विचारात होते. बीडमध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता.\nयादरम्यान, कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्‍त केल्या होत्या. त्य��वेळी ते म्हणाले की, मला केंद्रापेक्षा राज्यात काम करायला आवडेल. माझा तसा प्रयत्नही चालू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे हे माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले होते; पण तो दूरध्वनी त्यांचा अखेरचा ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वाईकर यांनी केले. सूत्रसंचालन कैलास कारंडे यांनी केले. स्वागत शंतनू दंडवते यांनी केले.\nआभार शकुंतला नडगिरे यांनी मानले. यावेळी नीता केळकर यांचा सुप्रिया वाईकर, शकुंतला नडगिरे, अपर्णा तारके, रेखा कुलकर्णी यांनी सत्कार केला.\nया कार्यक्रमास श्रीरंग केळकर, वि. मा. मिरासदार, शाम तापडिया, जगदीश डांगे, आनंद नगरकर, दत्तासिंह राजपूत, उमेश वाघोलीकर, सुरेंद्र कवठेकर, संदीप कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सौदागर मोळक, अनिल शिंदे, कांतीलाल सुपेकर, श्रीराम बडवे, मालती वाईकर, अपर्णा तारके, पूजा बोरामणीकर, हर्षदा नगरकर, त्र्यंबक महाजन-बडवे, प्रसाद आटपाडीकर, आण्णा धोत्रे, संतोष जाधव, श्रीनिवास खाबाणे, नितीन करंडे, डॉ. प्राजक्‍ता बेणारे, बंटी लव्हेकर, ओंकार जोशी, पार्थ बेणारे, राम चौगुले, अश्पाक नदाफ, नगरसेवक अनिल अभंगराव, देवयानी दामोदरे यांच्यासह रखुमाई क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.\nसुशीलकुमार यांनी निवडणूक लढण्यास बरडे यांचे साकडे\nनिलमनगरात दीड लाखांची घरफोडी\nबडे मासे गळाला लावण्यासाठी खा. शेट्टी प्रयत्नशील\nगोपीनाथरावांना राज्यात काम करायचे होते\nसुशीलकुमार शिंदे यांना लोकसभेसाठी शिवसेनेचे साकडे\nचारा छावणीतील दोषींवर कारवाई करा : कदम\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2019-03-26T07:58:53Z", "digest": "sha1:PMINOR6FUX2AZX2B7GZLS2GQSTR3IQZV", "length": 4980, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४४० चे - पू. ४३० चे - पू. ४२० चे - पू. ४१० चे - पू. ४०० चे\nवर्षे: पू. ४३२ - पू. ४३१ - पू. ४३० - पू. ४२९ - पू. ४२८ - पू. ४२७ - पू. ४२६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४२० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-03-26T07:54:24Z", "digest": "sha1:DU4XR5LXHKJ6LDE3HDVW3DCJBMN5V6HM", "length": 10280, "nlines": 128, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "भूसंपादन विभाग | उस्मानाबाद जिल्हा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nभूसंपादन कायदा- २०१३ नुसार कलम ११ (१) ची प्रसिद्धी:\nकलम ११ आणि कलम १९ खालील अधिसूचना प्रसिद्धी (PDF,१७६ KB)\nभूमि अधिग्रहण कायदा, 2013 च्या कलम 11 नुसार तालुका परांडा आणि भूमि जिल्हा उस्मानाबादची अधिसूचना(पिडीएफ,२९९केबी).\nकृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. २ टप्पा क्र. ३ पांगरधरवाडी सिंचन तलाव उंची वाढीसाठी मौ. दहीवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद (पिडीएफ,११५ केबी )\nकृष्णा मराठवाडा टप्पा क्र. २ अंतर्गत टप्पा क्र. ४ व ५ पांगरधरवाडी ते सिंदफळ व सिंदफळ ते रामदरा कालव्यासाठी भूसंपादन मौ. दहीवाडीमसला खुर्द, सांगवी मार्डी व सिंदफळ ता तुळजापूर जि. उस्मानाबाद (पिडीएफ,११५ केबी )\nपाझर तलाव वडगाव काटी भूसंपादन मौ.हाटकरवाडी ता तुळजापूर जि. उस्मानाबाद (पिडीएफ,११५ केबी )\nभूसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) चे कलम ११ आणि कलम १९ ची अधिसूचना मौ. उमरगा ता. उमरगा (पिडीएफ,४२९४ केबी )\nभूसंपादन अधिनियम २०१३ मधील कलम ११ प्रमाणे प्रसिद्धी बाबत (पिडीएफ,१६० केबी )\nभूसंपादन अधिनियम २०१३ मधील कलम १९ खालील अधिसूचना प्रसिद्धी मौ. नागेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद [पाझर तलाव नागेवाडी मौ. नागेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद ] (पिडीएफ,१२० केबी )\nमौजे उस्मानाबाद ग.नं.२५९ रा.म.मा. क्रं. २९१ भूसंपादन प्रकरणामध्ये सुधारित नावाबाबत जाहीर प्रगटन (पिडीएफ,८५७ केबी )\nराष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अन्वये NH-211 चे भूसंपादन निवाडा प्रसिद्धी\n1 तामलवाडी (मूळ ) 2011/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/01 (पिडीएफ,७१६७ केबी ) 27/10/2015\n2 तामलवाडी (अतिरिक्त ) 2014/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/01 (पिडीएफ,३२४६ केबी ) 06/10/2015\n3 माळूम्ब्रा (अतिरिक्त ) 2014/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/04 (पिडीएफ,३५८९ केबी ) 17/10/2015\n4 सिंदफळ( मूळ ) 2011/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/06 (पिडीएफ,५९८२ केबी ) 17/10/2015\n5 सिंदफळ(अतिरिक्त) 2014/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/06 (पिडीएफ,५४३७ केबी ) 21/10/2015\n6 शिंगोली (अतिरिक्त) 2014/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/14 (पिडीएफ,७२६५ केबी ) 27/10/2015\n7 येडशी (अतिरिक्त) 2014/भूसंपादन/रा.म.मा./सिआर/15 (पिडीएफ,५४३० केबी ) 26/10/2015\n8 चोराखळी (मूळ) 2013/भूसंपादन/एनएच211/सिआर- 02 (पिडीएफ,6269 केबी ) 08/10/2015\n9 इजोरा(मूळ) 2013/भूसंपादन/एनएच211/सिआर- 16 (पिडीएफ,७६४३ केबी ) 06/10/2015\n10 पारगाव (मूळ) 2013/भूसंपादन/एनएच211/सिआर- 21 (पिडीएफ,२५२५ केबी ) 01/10/2015\n11 उस्मानाबाद (मूळ) 2011/भूसंपादन/रा.म.मा./सिआर-13 ( भाग१ (पिडीएफ,९५७१ केबी) भाग२ (पिडीएफ,९५०५ केबी ) भाग३ (पिडीएफ,६५८८ केबी ) ) 17/02/2016\n12 वाशी (मूळ) 2013/भूसंपादन/एनएच211/सिआर-13 (पिडीएफ,६२१९ केबी ) 26/01/2016\n13 सरमकुंडी (मूळ) 2013/भूसंपादन/एनएच211/सिआर-14 (पिडीएफ,६२८७ केबी ) 16/02/2016\n14 वडगाव ज (अतिरिक्त) 2015/भूसंपादन/एनएच211/सिआर-01 (पिडीएफ,१८०६ केबी ) 16/02/2016\n15 शेलगाव (दि.) (अतिरिक्त) 2015/भूसंपादन/एनएच211/सिआर-03 (पिडीएफ,१३७० केबी ) 16/02/2016\n16 मलकापूर (अतिरिक्त) 2015/भूसंपादन/एनएच211/सिआर-04 (पिडीएफ,१८४१ केबी ) 16/02/2016\n17 उपळाई (अतिरिक्त) 2015/भूसंपादन/एनएच211/सिआर-05 (पिडीएफ,१८४८ केबी ) 16/02/2016\n18 उस्मानाबाद (अतिरिक्त) 2014/भूसंपादन/एनएच211/सिआर-13 (भाग१ (पिडीएफ,८२११ केबी ) भाग२ (पिडीएफ,७२९५ केबी ) ) 22/04/2016\n19 चोराखळी(अतिरिक्त) 2015/भूसंपादन/एनएच211/सिआर-02 (पिडीएफ,३५०४ केबी ) 23/05/2016\n20 येरमाळा (अतिरिक्त) 2014/भूसंपादन/एनएच211/सिआर-06 (पिडीएफ,२७९९ केबी ) 23/05/2016\n21 रत्नापूर (अतिरिक्त) 2014/भूसंपादन/एनएच211/सिआर-07 (पिडीएफ,२०२० केबी ) 23/05/2016\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-26T08:19:12Z", "digest": "sha1:B3WOXDECHSAWQWQ6U3JGVAOQZMMOL32Y", "length": 4831, "nlines": 105, "source_domain": "thane.nic.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nआपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय / राज्य / जिल्हा\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार 011-26701700, हेल्पलाईन क्रमांक: 011-1078\nमंत्रालय नियंत्रण कक्ष 022-22027990\nआयुक्त कार्यालय कोकण विभाग 022-27571516\nजिल्हाधिकारी कार्यालय ठाणे 022-25301740\nकल्याण डोंबिवली महापालिका 0251-2203621\nभिवंडी निजामपूर महानगरपालिका 02522-250049\nनवी मुंबई महानगरपालिका 275774029, 27576237\nमीरा भाईंदर महानगरपालिका 022-28171195\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/best-friend-10/", "date_download": "2019-03-26T08:39:49Z", "digest": "sha1:GJFIB4RHVOOKC2GUNKNQR2VIWAKP2ZG7", "length": 15467, "nlines": 168, "source_domain": "www.saamana.com", "title": "मित्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nनिसर्ग सान्निध्यात जावसं वाटतं का..हो, खूप आवडतं. श्रावणात निसर्ग बहरलेला असल्यामुळे पुणे-मुंबई प्रवास छान होतो.\nश्रावणात खाण्या-पिण्याच्या मर्यादा पाळता का..हो, गरम पाणी पिते. बाहेर खाणं टाळतो. तेलकट खात नाही.\nश्रावण हा निसर्गऋतू म्हणून अनुभवण्यास आवडतो की खाद्यऋतू म्हणून आवडतो.. डाएट करावं लागत असल्यामुळे निसर्गाचा आनंद घेतो.\nमैत्री आणि पाऊस यावर काय सांगशील..दोन्ही जिव्हाळ्याचे आहेत. दोन्हीची तुलना नाही होऊ शकत.\nत्याच्यातली सकारात्मक गोष्ट.. खूप सकारात्मक आहे. वाईट गोष्ट घडली तरी त्यात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा याची तुम्हाला जाणीव करून देईल.\nत्याच्यातली खटकणारी गोष्ट..जास्तच चिडतो.\nत्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..सुवासिनी मालिका करत असताना तो माझा सहकलाकार होता. त्यावेळी तो ओशोंची पुस्तके वाचत होता. ती पुस्तके त्याने मला वाचायला दिली. आयुष्य बदलायला त्या पुस्तकांनी मला मदत केली. तीच सगळ्यात सुंदर भेट.\n..शांतपणे विचार करून उत्तर देणे, वागण्या-बोलण्याची लकब कशी असावी, हे शिकले.\nत्याचा आवडता पदार्थ..त्याला सगळंच खायला आवडतं.\nतो निराश असते तेव्हा..शांत बसतो. काही बोलत नाही. आनंदी असतानाच फोन करतो. ध्यानधारणा करतो.\nएकमेकांसाठी वेळ देता का..भेटायला जमत नाही. फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतो.\nदोघांचे भेटण्याचे ठिकाण..माझ्या घरी किंवा सेटवर.\nत्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…ए���दा मी कमालीची निराश होते. तेव्हा त्याने अर्धा तास माझं ब्रेन वॉश केलं. म्हणून मी त्यातून बाहेर पडू शकले.\nतू चुकतेस तेव्हा तो काय करतो\nभांडण झाल्यावर काय करता..टोकाची भांडणं होत नाही. मी चिडचिड करते.\nत्याचं वर्णन..मी त्याला कृष्ण म्हणते. लांब राहून मदत करणं, संपर्कात राहणं त्याला जमतं.\nतुझी एखादी त्याला न आवडणारी सवय..मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याला असं वाटत की, जे पटत नाही त्याविषयी भाष्य करू नये.\nतुला तो कसा हसवतो..आधी तो ब्रेन वॉश करतो. नंतर हलकेफुलके विनोद करून हसवतो.\n..उडता पंजाब, सैराट, अर्थ, मंडी\n..ठिकाण ठरलेलं नाही. भेटणं आणि संवाद महत्त्वाचा आहे. भेटी कमी होतात.\nत्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ः वाटली नाही. आपोआप झाली. विचार पटले की मैत्री होतेच.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/3kokan/page/357/", "date_download": "2019-03-26T09:10:04Z", "digest": "sha1:DM3AVAWZABKIZMR3HDFNYNLEEKMBYV6H", "length": 15677, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोकण | Saamana (सामना) | पृष्ठ 357", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n – पर्यावरण मंत्री रामदास कदम\nसामना ऑनलाईन, मंडणगड शिवसेनेने या भागाचा सार्वत्रिक विकास तर केलेला आहेच शिवाय आपल्या काही प्रलंबित काही समस्या असतील त्या ही मार्गी लावल्या जातील असे सांगून...\nकोकण रेल्वेबाबत सोशल मीडियावर अफवांचा बाजार\nसामना ऑनलाईन, मुंबई व्हॉट्स ऍप आणि फेसबुकपासून जराही दूर न जाणाऱ्या नेटकऱ्यांनी झटपट बातमी सर्वत्र पोहोचवण्याच्या नादात अनेकदा चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत. आतादेखील याच नेटकऱ्यांनी...\n‘त्या’ बॅनरविर��धात मालवण शहर बंदची हाक\n मालवण किल्ला विकणे आहे या आशयाचे फलक रविवारी रात्री मालवण शहरात लागल्यानंतर सोमवार व मंगळवार दोन दिवस शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे....\nवरातीत घुसली दुचाकी, नवरीच्या वडिलांना उडवले\n मालवण एका मद्यपी चालकाने लग्नाच्या वरातीत मोटारसायकल घुसवल्याने देवबाग मार्गावर केळबाई मंदिर येथे अपघात घडला. या अपघातात नवरीचे वडील संदीप बाळा पारकर...\nहापूसच्याच गावात कर्नाटकच्या आंब्याची विक्री\n रत्नागिरी रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकच्या आंब्याची विक्री चक्क रत्नागिरीतच सुरू आहे. कनार्टकचा आंबा विकून ग्राहकांची फसवणूक होत आहे.बाजारपेठेमध्ये अशा प्रकारे विक्री करणाऱ्या...\nजिल्ह्यात ७०१ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत\nसामना ऑनलाईन, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांची दुरुस्ती निधीअभावी रखडली गेली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेंच्या तब्बल ७०१ शाळांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती झाली...\nमराठी चित्रपटांना कोकणची ‘हाक’, १२ मे रोजी प्रदर्शित\nसामना ऑनलाईन, संगमेश्वर कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ केवळ देश-विदेशातील पर्यटकांनाच आहे असं नव्हे, तर मराठी चित्रपट कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनादेखील कोकणचे सौंदर्य नेहमी साद घालते....\nसमुद्रात बुडणाऱ्या १२ वर्षीय मुलाला जीवरक्षकांनी वाचवले\nसामना ऑनलाईन, मालवण आचरा किनारपट्टीवर समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना लाटेच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडणाऱ्या बारा वर्षीय मुलाला जीवरक्षकांनी वाचवल्याची घटना सोमवारी (८) दुपारी घडली. कणकवली कलमठ...\nशिवसेनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरून घराघरात पाणी आले\nसामना ऑनलाईन, मंडणगड जनविकासाचा नुसता आभास निर्माण करून चालत नाही तर रयतेच्या विकासाचे स्वप्न पाहून ते पूर्ण करावे लागते आणि अशी स्वप्ने पाहण्याची व ती...\n‘किल्ला विकणे आहे’ बॅनरने मालवणात खळबळ\nसामना ऑनलाईन, मालवण ‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने मालवण शहरात सोमवारी सकाळी खळबळ उडाली. बसस्थानक, तारकर्ली नाका व म्हाडगुत फोटो स्टुडिओ या...\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे सं��्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/11/blog-post_65.html", "date_download": "2019-03-26T08:46:48Z", "digest": "sha1:J5AQUWEYMVNYCA2HUURJ7GMOVWDXPT2V", "length": 19417, "nlines": 126, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: मंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रालय प्रेस रूम मध्ये नेहमीचे बातम्यांसाठी धावपळ धडपड करणारे वार्ताहर, त्यातला एखादा गायब दिसला कि मन खट्टू होते. अलीकडे पत्रकार अभिजित मुळे याच्या एका खास वार्ताहर मित्राचे दर्शन होईनासे झाले आहे, चौकशी केली असता असे कळले कि हे महाशय पुण्यातल्या एका जगप्रसिद्ध आयर्वेदिक तज्ञाचे औषध घेताहेत, ज्या गोळ्या त्यांना मधातून सकाळी एक दुपारी एक आणि सायंकाळी एक अशा घ्यायच्या होत्या, या वार्ताहर महाशयांनी म्हणे, ' मधातून ऐवजी मद्यातून ' असे वाचल्याने घोटाळा झाला आहे, स्वाभाविक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ मधाऐवजी मद्य, कसे बरे त्यांचे मंत्रालयाकडे फिरकणे होईल, अर्थात या वार्ताहर साहेबांचे हे असे नेहमीचेच, एका दुकानावर, येथे जुलाबाच्या गोळ्या मिळतील, लिहिलेले होते, यांनी येथे गुलाबाच्या गोळ्या मिळतील, वाचले आणि ३/४ एकदम पाकिटे घेऊन त्यांनी त्या गोळ्या चोखायला केली कि सुरुवात, तेव्हाही हे असेच खूप दिवस गायब होते...\nमुख्यमंत्री कार्यालयातील समांतर अशासकीय यंत्रणा, हा तसा फार चघळण्याचा,चावण्याचा, चर्चेचा विषय नाही, सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या माळ्याव���ील माहिती आणि जनसंपर्क विभागात बाहेरचाही एक घ्यावा असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी ठरविले तेव्हा त्यांच्या नजरेसमोर दोन नावे होती, लोकमत चे नागपुरातून तडकाफडकी मुंबईत पाठविल्या गेलेले यदु जोशी आणि मुंबईचे रविकिरण देशमुख, पैकी यदु जोशी यांना घ्यावे असे फडणवीसांना नक्की वाटले होते पण त्यांना का घेऊ नये, यावर जेव्हा घरी आणि जवळच्या मित्रांनी फडणवीसांना पटवून दिले, यदु जोशी हे नाव मागे पडले आणि रविकिरण यांच्या नावावर जेव्हा शिक्का मोर्तब झाले तेव्हा रविकिरण ज्यांना आपले जवळचे सहकारी मित्र सखे समजत होते त्यांच्याही पोटात पुढले काही दिवस जाम दुखले, आता हा रविकिरण आपल्याला डोईजड ठरेल असे अनेकांना विनाकारण वाटून गेले, पुढे घडलेलंही तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फार पुढे पुढे न करता, कामास काम, पद्धतीने रविकिरण वागत आले, दिलेली टाकलेली जबाबदारी व्यवस्थित आजतागायत पार पाडत आल्याने त्यांच्याविषयी सुरुवातीला विनाकारण निर्माण झालेली असूया पुढे आपोआप लयास गेली, सर्वाधिक अस्वस्थता शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यलयात काम करणारे किंवा मुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्यात इच्छुक असलेल्यांमध्ये होती पण रविकिरण यांचे बॅलन्स वागणे आणि कामास काम पद्धतीचे वर्तन, आजतागायत ते त्यांच्या या खुबीने गोडीगुलाबीने वागण्यातून ना कधी वादग्रस्त ठरले ना कधी कोणाला डोईजड ठरले, फडणवीसांचा रविकिरण यांना घेण्याचा तो कठोर निर्णय पुढे नक्की कौतुकास पात्र ठरला...\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात जी समांतर अशासकीय यंत्रणा उभी केली त्यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुमित वानखेडे. जेवढ्या अमृता फडणवीस देवेंद्र यांच्या संपर्कात नसतात तेवढे अधिक त्यांचे सहाय्यक म्हणून सुमित साक्षात सावलीसारखे मुख्यमंत्री फडणवीसांच्या साथीला असतात. सुमित यांची लोकप्रियता झपाट्याने वाढण्याचे नेमके कारण कोणते, असे तर अजिबात नाही कि सुमित रात्री नित्यनियमाने फडणवीसांच्या कपाळाला झंडू बाम लावून देतात किंवा फडणवीसांचा मूड नसला कि शीघ्रकवी आठवलेंसारख्या त्यांना कविता ऐकवतात, भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला पटापट मिठी मारतात किंवा जागच्या जागी उंचच उंच उडी मारून दाखवतात, भेटणाऱ्या प्रत्येकाचे पहाडी आवाजात हसून गाऊन स्वागत करतात, अहो, त्यांचे पहाडी हसणे त्यांच्या बायकोने बघितलेले नाही तेथे भेटणारे भेटायला येणारे कोण, सुमित फारतर स्माईल देतात, पत्नीला आणि इतरांनाही म्हणजे लोकांना एक्स्ट्रॉ खुश करण्यासाठी सुमित वेगळे असे काहीही करीत नाहीत तरीही ते नाकापेक्षा मोती जाड ठरलेले नाहीत, ते एकाचवेळी सर्वांना भावतात म्हणजे समोरचा सिनियर मोस्ट प्रशासकीय अधिकारी असो कि कार्यालयातील चपराशी असो, साक्षात अनिल किंवा मुकेश अंबानी असोत कि नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे कोणीही कितीही जवळचे असो, मंत्री राज्यमंत्री आमदार खासदार भाजपा नेते जे ते सुमित वानखेडे हे नाव कौतुकाने आणि अलीकडे आदरानेही घेतात, सुमित मुख्यमंत्र्यांच्या आसपास नसलेत तर भेटायला आलेले अस्वस्थ नाराज होतात कारण अतिशय सोपे साधे सरळ आहे, सुमित कामास काम ठेवतात, येथे आपण स्वतः मोठे होण्यासाठी आलेलो नाही तर आपल्या या लाडक्या नेत्याला आणखी आणखी मोठे होतांना सुमित यांना बघायचे असल्याने नेमके कामास काम ठेवायचे, डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून दरक्षणी आपल्यामुळे मुख्यमंत्री कसे तणावमुक्त राहतील हि पोक्त सशक्त भूमिका सुमित वानखेडे यांनी अगदी पहिल्या वाहिल्या दिवसापासून घेतल्याने ते फडणवीसांचे एकाचवेळी हनुमान आणि लक्ष्मण ठरले आहेत, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू माणूस कसा असावा हा आदर्श जणू त्यांनी इतरांसमोर ठेवला आहे,\nइतिहास याची नक्की नोंद घेईल.मुख्यमंत्री आणि इतर सारे म्हणजे घरातले भेटणारे किंवा भेटायला येणारे जगातले सारे यांच्यात महत्वाचा दुवा ठरले आहेत सुमित कारण ते समन्वयाची महत्वाची भूमिका अतिशय जबाबदारीने आणि खुबीने पार पडतात, थकले आहेत, रागावले आहेत, डोईजड ठरले आहेत, खोटे बोलताहेत, व्हेस्टेड इंटरेस्ट ठेवताहेत असे कधी त्यांच्या बाबतीत घडत नाही, घडलेले नाही थोडक्यात सतत परिश्रम हेच यांच्या यशाचे द्योतक, महत्वाचे म्हणजे सुमित वानखेडे हे ' देवेन मेहता ' नाहीत कि जे मुख्यमंत्र्यांचे स्वतः बरोबरचे फोटो लोकांना दाखवत फिरतील आणि कामे करवून घेतील...क्रमश:\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महारा��ांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपोरकट पत्रकारिता २ : पत्रकार हेमंत जोशी\nपोरकट पत्रकारिता : पत्रकार हेमंत जोशी\nगोंधळात गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nपाटणकरांचा स्वर्गवास : पत्रकार हेमंत जोशी\nडॉ. उदय निरगुडकर : पत्रकार हेमंत जोशी\nभानुशाली कि भानामती : HEMANT JOSHI\nआमच्यातले अर्धवट : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ विस्तार : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस सरकार : पत्रकार हेमंत जोशी\nसमग्र तटकरे ४ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.thediabetesnews.in/2018/09/6-10.html", "date_download": "2019-03-26T08:45:11Z", "digest": "sha1:OSEFSQ2OBOOJI4VACAF7UUI6ZYT5KDWQ", "length": 5134, "nlines": 64, "source_domain": "blog.thediabetesnews.in", "title": "The Freedom From Diabetes: 6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झाल्या", "raw_content": "\n6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झाल्या\nमुक्ती कथा: 6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झाल्या\nनमस्कार, मी पुण्याहून विनायक भोसले, PhD, वय वर्षे 67. 2012 पासून मधुम���ही. मी दिवसातून मधुमेहासाठी दोन गोळ्या घेत होतो.\nमी 10 डिसेंबर 2017 रोजी FFD च्या इंटेंसिव्ह बॅच 38 साठी नावनोंदणी केली. त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून मी अगदी सातत्याने आणि नियमितपणे FFD आहार, व्यायाम आणि सकारात्मकता /ध्यानधारणा यांचे पालन करीत आहे.\nमाझे डॉ. स्नेहल करपे आणि मेंटॉर श्री पाठक यांनी माझ्या सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे करून मला खूपच मदत केली. 10 दिवसांनंतर डॉ. करपे यांनी माझ्या दोन्ही गोळ्या बंद केल्या. मला किडनी संबंधित समस्या असल्याने, मी रीनल डाएट वर आहे. डॉ. स्मिता इनामदार, गंधाली आणि मैथिली मॅडम यांनी केलेल्या नियमानुसार आहार आणि व्यायाम नियमितपणे घेत आहे.\n28 डिसेंबर 2017 रोजी माझे सीरम क्रिएटिनिन 1.46 होते. 26 जून 2018 रोजी ते 1.41 झाले आहे. अजून सुधारणा होईल याची खात्री आहे.\nमी नियमित वॉकर आहे, रोज 60-75 मिनिटांसाठी झटपट चालणे , 20 मिनिटे योग असे माझे दैनंदिन व्यायामाचे गणित आहे. त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी जवळजवळ 1 तास सजगतेने ध्यानधारणा करतो.\nआता, मला खूपच उत्साही, तरूण आणि फ्रेश वाटते. गेल्या दोन महिन्यांत माझे वजन ९ किलोनी कमी झाले आहे, आणि ते 57 किलोवर स्थिरावले आहे.\nआपण माझ्याशी संपर्क साधू शकता फोन नंबर 9822455382 ईमेल आयडी: dnvmbhosale@yahoo.com\n6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kolhapur-11-lakh-liquor-seized/", "date_download": "2019-03-26T08:50:18Z", "digest": "sha1:VS34LUABGPYNB5XNK5W4QBTDGXDXLA3Q", "length": 4860, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोल्हापुरात ११ लाखांची दारू जप्त", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nकोल्हापुरात ११ लाखांची दारू जप्त\nटीम महाराष्ट्र देशा : कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात ३ ठिकाणी भरारी पथकाने छापा टाकून तब्बल ११ लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही दारू ३१ डिसेंबरच्या पूर्वतयारीसाठी आणल्याची माहिती त्या तीन आरोपींनी दिली आहे.\nस���र कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली आहे. आप्पा विठोबा भोसले, लक्ष्मण सखोबा गावडे आणि शंकर राणबा दळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या कारवाईत विविध कंपन्यांची ७५० मिलीच्या २,५४४ दारूच्या बाटल्या, १८० मिलीच्या १४४ बाटल्या अशा एकूण २,६८८ दारूच्या बाटल्या भरारी पथकाने जप्त केल्या आहेत.\nभरारी पथकाने दारूंच्या बाटल्यासह आरोपींकडून १६ हजार ८४० रूपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nराहुल गांधीच्या नेतृत्वात गुजरातचा निकाल कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक – अशोक चव्हाण\nकोकणचा ‘राजा’ मोहरायला लागला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minister-of-state-for-finance-shiv-pratap-shukla-on-employment-job-in-india-modi-governmen-latest-update/", "date_download": "2019-03-26T08:35:27Z", "digest": "sha1:A47XYU74HYOQOBK3LKXUFYVLLO4LAQ3M", "length": 5530, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोकरी लावण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते- केंद्रीय मंत्री", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nनोकरी लावण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते- केंद्रीय मंत्री\nटीम महाराष्ट्र देशा: आजकाल भाजपचे वाचाळ मंत्री आपल्याच पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता असच एक वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केलं आहे. ते म्हणतात नरेंद्र मोदींनी किंवा भाजपनं 2014 च्या निवडणुकीमध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासनच दिलं नव्हतं. मग आता खुद्द नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात तरुणांना दरवर्षी तरुणांना 1 कोटी नोक-या देण्याचं आश्वासन दिलं होतं. तो एक निवडणूक जुमला होता का असा प्रश्न विचारला जात आहे.\nशिवप्रताप शुक्ला यांनी नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. ��्यामुध्ये त्यांनी मोदींना 2014 मध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. तर तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं असं वक्तव्य शिवप्रताप शुक्ल यांनी केलं आहे. महागाई आणि विकास दर घसरल्यामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यावरही त्यांनी या दोन्ही समस्या या जागतिक समस्या आहेत. या केवळ भारताच्या समस्या नाहीत असं सांगून टाकलं.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nपेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सर्वसामान्यांना बसणार फटका\n​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackare-on-opposition/", "date_download": "2019-03-26T08:37:04Z", "digest": "sha1:U75W4F7PI4YYPK4TTQMXQVTPXBWJRS32", "length": 5033, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माझ्यामुळेच सर्व मोदीविरोधक एकत्र आले, राज ठाकरेंचा दावा", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nमाझ्यामुळेच सर्व मोदीविरोधक एकत्र आले, राज ठाकरेंचा दावा\nटीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रथम मी गेअर टाकल्यामुळे सगळे विरोधक एकत्र आल्याचा अजब दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.\nगुढीपाडव्याला झालेल्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले होते, असे त्यांनी सांगितले. विरोधकांची एकजूट गरजेची असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले.\nदरम्यान कालही राज ठाकरे यांनी कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाणारवरून सरकारवर निशाणा साधला होता. तर आज नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे खोटे बोलणाऱ्यांचे काय करायचे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेसह मनसेचा देखील विरोध आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nकोकणात लवकरच परबांची जागा अरब घेणार – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-minister-vijay-shivtare-champage-for-bjp-candiadate-jhankana-patel-who-win-by-1-lac-votes/", "date_download": "2019-03-26T08:42:31Z", "digest": "sha1:RZGOAM23KZL4APQQNQWQTKUW65TGLZL6", "length": 6471, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवाराचा तब्बल १ लाख मतांनी विजय", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nशिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवाराचा तब्बल १ लाख मतांनी विजय\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शिवसेना मंत्री विजय शिवतारे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवार झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या आहेत, झंखाना यांना 1 लाख 73 882 मते तर कॉग्रेसचे योगेश पटेल यांना 63 हजार 63 मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार अरविंद राजपूत यांना केवळ 1104 मते मिळाली आहेत. दरम्यान शिवतारे शिवसेना मंत्री असतानाही एका भाजप उमेदवारासाठी प्रचार केल्याने राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.\nराज्य सरकारमध्ये भाजप – शिवसेना दोघेही सत्तेत सहभागी असताना देखील त्यांच्यातून विस्तव जाताना दिसत नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच चित्र गुजरात विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाल होते. गुजरातमध्ये शिवसेनेकडून 47 उमेदवार उभे करण्यात आले. मात्र अस असल तरीही राज्यातील शिवसेनेचे मंत्री सूरतमध्ये जाऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करत असल्याने मोठी चर्चा झाली. झंखाना या भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. दरम्यान या सभेसाठी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.\nयावेळी बोलताना विजय शिवतारे यांनी ‘ दिवंगत राजाभाई पटेल हे आपले मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही एकत्र घालवला. तसेच आम्ही दोघांनी राजकारणात एकत्र प्रवेश केल्याच त्यांनी सांगितले. तसेच आपल्या पक्षाकडून आलो नसल्याच यावेळी शिवतारे यांनी सांगितले होते.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nशालेय पोषण आहार पुरवठ्यातील दर तफावतीची चौकशी करु- विनोद तावडे\nछगन भुजबळ यांचा जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/victory-on-the-legislative-council-the-defeat-of-vijay-shivsena-in-a-way-sunil-tatkare-speck/", "date_download": "2019-03-26T09:00:31Z", "digest": "sha1:XIMSHLJRMEUW7T2RYEWJXBSUODFOBONK", "length": 9587, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय शिवसेनेला चपराक! - सुनील तटकरे", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nविधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय शिवसेनेला चपराक\nटीम महाराष्ट्र देशा: “आम्ही आजवर विनम्रपणे राजकारण करत आल्याचे आजचा विजय हे फलित आहे. हा समविचारी पक्षांचा विजय आहे. आज अनिकेत तटकरे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांतून शिवसेनेची मते फोडत विधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय हा सेनेला एकप्रकारे चपराक आहे”, असे सुनील तटकरे यांनी शिवसेनेला टोले लगावले.\nदरम्यान, तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि मनसेचे राज ठाकरे यांचे आभार मानले.\nमहाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागावर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.\nदराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४१२ मते पडली असून त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाणे (२१९ मते) यांचा १९३ मतांनी पराभव केला.\nपरभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना २५६ मत पडली त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख (२२१ मत) यांचा ३५ मतांनी पराभव केला. विदर्भात कमळ उमललं असून विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे रामदास आंबटकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केलं. भाजपाचे रामदास आंबटकर यांना ५५० मत मिळाली त्यांनी काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ (४६२ मत) यांचा ८८ मतांनी पराभव केला.\nअमरावती मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान राज्यमंत्री प्रवीण पोटे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी देखील काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांना पराभूत करत भाजपचं कमळ फुलवलं आहे. प्रविण पोटे-पाटील (४५८ मत) यांनी काँग्रेसचे अनिल मधोगरिया (१७ मत) यांचा ४४१ मतांनी पराभव केला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधानपरिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे(४२१) विजयी झाले त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा(२२१) २०० मतांनी पराभव केला. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे विजयी झाले.\nआज @ATatkare यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांतून शिवसेनेची मते फोडत विधान परिषदेवर झालेला दणदणीत विजय हा सेनेला एकप्रकारे चपराक आहे. आम्ही आजवर विनम्रपणे राजकारण करत आल्याचे आजचा विजय हे फलित आहे. हा समविचारी पक्षांचा विजय आहे. pic.twitter.com/9pEWVcrmrP\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nनरेंद्र पाटील पक्ष सोडणार नाहीत : जयंत पाटील\nभाजपने ‘मर्यादा पुरुषोत्तम’ बिरुदाला साजेसे वर्तन करावे – तुषार गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/youth-congress-concludes-mani-shankar-aiyars-funeral/", "date_download": "2019-03-26T08:56:14Z", "digest": "sha1:VRFJKJAQI7MBZQB763L6I3XMOTX3VK6O", "length": 7650, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "युवक काँग्रेसनेच काढली मणिशंकर अय्यर यांची अंत्ययात्रा", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nयुवक काँग्रेसनेच काढली मणिशंकर अय्यर यांची अंत्ययात्रा\nटीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानवर मी तितकेच प्रेम करतो जितके मी भारतावर करतो, असे वक्तव्य करणारे माजी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची अंत्ययात्रा युवक काँग्रेसनेच काढल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.अय्यर यांचे हे वक्तव्य पाकिस्तानधार्जिणे असून, देशद्रोहीपणा आहे. हा वाचाळवीर काँग्रेसचा असला तरी ते शोभनीय नाही’, असा संताप व्यक्त करीत नागपुरात युवक काँग्रेसने त्यांची अंत्ययात्रा काढून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे .\nपूर्व नागपूर विधानसभा युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात जुना बगडगंज कापसे चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. काँग्रेसमधून निलंबित झालेले वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांचे देशद्रोही विधानाचा युवक काँग्रेसने निषेध करून त्यांच्या प्रतिमेला काळे फासून चपला जोड्यांचा मार दिला व त्यांची अंत्ययात्रा गंगाबाई घाटापर्यंत काढण्यात आली.\nअय्यर यांना पाकिस्तानचा एवढाच पुळका आला तर त्यांनी खुशालपणे पाकिस्तानात वास्तव्यास जावे. आज जो तो देशद्रोही वक्तव्य करीत सुटला आहे. मणिशंकर अय्यर हे काँग्रेसमध्ये होते तेव्हाही असे बरळत होते. मणिशंकर अय्यर यांनी देशाची माफी मागावी व आपले शब्द मागे घ्यावे, अन्यथा युवक काँग्रेस निषेधार्थ कार्यक्रम सुरूच ठेवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.\nया आंदोलनात राजेंद्र ठाकरे, निखिल बालखोटे, राहुल मोहोड, मन मेश्राम, हर्षद बहादुले, निती�� गुरव, निखिल वांढरे, सौरभ शेळके, प्रज्वल शनिवारे, शहाबाज खान चिश्ती, हर्षल हजारे, बाबू खान, सागर चव्हाण, स्वप्नील ढोके, राज बोकडे, अंकित गुंमगावकर, मयूर नागपूरे, आशिष लोणारकर, देवेंद्र तुमाने, प्रेम गायकवाड, विजय मिश्रा, फरदीन खान, राहुल खेडकर, इरफान शेख, पंकेश निमजे, अतुल मेश्राम, रूपेश चोरागडे, कुलदीप जवणे, निखिल वानखेडे, अप्पू उके, लोकेश धावडे आदी कार्यकर्ते सहभागी होते.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nरिपब्लिकन ऐक्यासाठी रामदास आठवले व डॉ. राजेंद्र गवई यांच्यात एकमत\nपंतप्रधान पाकिस्तानात केक खायला जातात. मात्र तणाव मिटवण्याची साधी चर्चाही नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/to-safeguard-cricket-from-ipl/", "date_download": "2019-03-26T07:56:13Z", "digest": "sha1:F64IFLPSJVPDQBKT7K6VZIOMQJSGBH45", "length": 19734, "nlines": 123, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "IPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी - 'बॅट विरुद्ध बॅट' ते 'बॉल विरुद्ध बॅट'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nIPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n‘मनमोहन देसाई’ टाईप एखाद्या ‘फुल्टू फिल्मी’ सिनेमात टाकण्यासाठी एक मस्त प्लॉट –\nनव्वदचे दशक. एक भारतीय माणूस क्रिकेट सामना बघतोय. सचिन जबरदस्त खेळतोय. बॅकफूट कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक, स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राईव्ह…. डोळ्यांचं पारणं फिटतंय असं वाटतंय की आज हा तडाखेबंद शतक ठोकणार आणि अडीचशे धावांचं भलं मोठं (हो. त्या काळी ते भलं मोठं असायचं असं वाटतंय की आज हा तडाखेबंद शतक ठोकणार आणि अडीचशे धावांचं भलं मोठं (हो. त्या काळी ते भलं मोठं असायचं ) लक्ष्यही गाठून देणार. पण इतक्यात ऑफ स्टम्पबाहेरचा एक पनौती चेंडू तेंडल्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये स्थिरावतो आणि बघणारा माणूस धक्क्याने कोसळतोच ) लक्ष्यही गाठून देणार. पण इतक्यात ऑफ स्टम्पबाहेरचा एक पनौती चेंडू तेंडल्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये स्थिरावतो आणि बघणारा माणूस धक्क्याने कोसळतोच \n१६ नोव्हेंबर २०१३. साई बाबांच्या कृपेने त्या माणसाची विझलेली ट्युब पुन्हा पेटते. हॉस्पिटलमध्ये टिव्हीवर आजही मॅच चालू असते. भारत वि. वेस्ट इंडीज कसोटी. शेवटची विकेट पडते आणि जणू काही बांधच फुटतो. अख्खं पब्लिक उभं राहतं. आणि चक्क सचिनलाही अश्रू अनावर होतात \nकोमातून बाहेर आलेला माणूस विचारतो,\nडॉक्टर साश्रू नयनांनी म्हणतो,\nमाणूस १४५ अंशाच्या कोनात वर उठून परत उशीवर आपटतो….पुन्हा कोमात आईच्या गावात, बाराच्या भावात \nकुणी मानो किंवा न मानो क्रिकेट हा ह्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ओळखीच्या असलेल्या-नसलेल्या लोकांना हा खेळ एकत्र आणतो. अरे प्रवासात बाजूला बसलेल्या एखाद्याचा चुकून हलकासा धक्का लागला तर कपाळावर आठ्या पाडणारे जन्मजात खडूस भारतीय आपण जर एखादा समान धागा इथल्या विविध धर्मातल्या, जातीतल्या, भाषांच्या लोकांना घट्ट एकत्र बांधत असेल, तर त्यात वाईट काय आहे जर एखादा समान धागा इथल्या विविध धर्मातल्या, जातीतल्या, भाषांच्या लोकांना घट्ट एकत्र बांधत असेल, तर त्यात वाईट काय आहे असेल ह्या खेळात फिक्सिंग, भ्रष्टाचार, फसवेगिरी, राजकारण. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना हमखास एकत्र आणणारी दुसरी कुठली गोष्ट ह्या भारतात आहे\nपण ह्या क्रिकेटचं स्वरुप गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदललं आहे. आजचं क्रिकेट पाहताना मला कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आठवते.\nज्यात लबाड कोल्हा करकोच्याला घरी जेवायला बोलावतो आणि मुद्दाम ताटात जेवायला वाढतो. करकोचा बिचारा एव्हढ्या मोठ्या चोचीने ताटातलं कसा खाणार अगदी जमिनीवर आडवा पडून चोच पानावर आडवी घासत बसतो, पण एक कण काही जात नाही पोटात \nवन डे आणि ट्वेंटी २० मध्ये गोलंदाजांना करकोचा केलंय. ताटात पक्वान्न वाढलंय, पण ते खाऊच शकत नाहीत आणि फलंदाज मात्र कोल्हे झालेत. मजा घेतात \nमूर्खासारख्या क्षेत्ररक्षण मर्यादा, अमुक इतकेच बाउन्सर, एकाला तमुक इतक्याच ओव्हर्स, लेग स्टम्पबाहेर वाईड असले रडके नियम.\nमनात काही विचार आले. अगदी बेसिक सजेशन्स आहेत काही.\n‘रिडिक्युलस’ का काय म्हणा पाहिजे तर, पण मनात आलं ते असं –\n१. गोलंदाजाला जशी अमुक इतक्या ओव्हर्सच टाकता येतील अशी मर्यादा असते, तशी फलंदाजालाही असावी. म्हणजे, एक फलंदाज जास्तीत जास्त अमुक इतकेच चेंडू खेळेल. तेव्हढ्यात काय करायची ती का���ी करा. त्यानंतर रिटायर \n२. गोलंदाजाला जशी एका ओव्हरला एकाच बाउन्सरची मर्यादा असते, तशी फलंदाजालाही एका ओव्हरला एकाच षटकाराची असावी. म्हणजे, ओव्हरला दुसरा षटकार मारला, मग तो चुकून का गेला असेना, तर बाद किंवा सहा धावा वजा करा.\n३. खेळपट्टी सरसकट बावीस यार्डांच्या ऐवजी बाउन्ड्री किती अंतरावर आहे त्याच्या प्रमाणात कमी करा. म्हणजे बावीस यार्डांची खेळपट्टी पीच नव्वद मीटर बाउन्ड्रीसाठीच. जर बाउन्ड्री पंचेचाळीस मीटरवर आली, तर खेळपट्टीसुद्धा अकरा यार्डांची करा.\n४. लेग स्टंपच्या जराही बाहेरुन जाणारा चेंडू जसा वाईड ठरवला जातो, तसंच ऑफ स्टंपच्या बाहेरचा एकही चेंडू लेगला मारला तर त्या फटक्यालाही निर्धाव ठरवा. धाव नका कापू हवं तर.\n५. पॉवरप्लेची षटकं फलंदाज आणि गोलंदाजाला विभागून द्यावीत. म्हणजे जितकी षटकं बाउन्ड्रीवर दोनच खेळाडू असतील तितकीच षटकं बाउन्ड्रीवर सात खेळाडूही असतील, असं काहीसं.\n६. उजव्या हाताचा फलंदाज ज्याप्रमाणे एकदम पकड बदलून डाव्या हाताने खेळून ‘स्वीच हिट’ का काय मारतो तसंच, गोलंदाजालाही उजव्या व डाव्या दोन्ही हातांचा वापर करण्याची मुभा द्या \n७. नोबॉल नंतरच्या चेंडूवर फलंदाजाला ‘फ्री हिट’ मिळते. ह्या चेंडूवर त्याला बाद दिलं जात नाही, तसंच जर एखाद्या चेंडूवर फलंदाज सपशेल चकला आणि चेंडू बॅटला चकवून सरळ यष्टीरक्षकाकडे गेला, तर पुढच्या चेंडूवर फलंदाजाला जास्तीत जास्त एकच धाव मिळेल, असाही एक नियम करा \nइतकं केल्यावर क्रिकेट पाहताना नक्की क्रिकेटच पाहिल्यासारखं वाटेल माझ्यासारख्या काही सामान्यांना. कारण बेसिकली, क्रिकेट म्हणजे ‘बॉल विरुद्ध बॅट’ असं आम्हाला वाटतं आणि अॅक्च्युअली सध्याचं क्रिकेट म्हणजे ‘बॅट विरुद्ध बॅट’ असं काहीसं करुन ठेवलेलं आहे. इथे गोलंदाजाला एखाद्या पिंजऱ्यात बंद करून अरकुट-चिरकुट फलंदाजही बाहेरून त्याला डागण्या देतात, खडे मारतात, वेडावून दाखवतात. इन शॉर्ट, इज्जत काढतात \nआता मला ‘दामिनी’मधला सन्नी पाजींचा डायलॉग आठवतोय…\nतू कभी चिड़ियाघर गया हैं, कदम वहाँ पिंजरे में बंद शेर को बच्चे भी मुंगफलियाँ फेक के मारते हैं. वो और बात हैं वहाँ पिंजरे में बंद शेर को बच्चे भी मुंगफलियाँ फेक के मारते हैं. वो और बात हैं मैदान में खुले शेर का सामना करोगे, तो तुम्हारी मर्द होने की ग़लतफ़हमी दूर हो जायेगी \nक्रिकेटच्या गोलंदाजांनाही मैदानात मोकळं सोडायची गरज आहे. तेव्हाच सामना बरोबरीचा असेल.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण\nCow Startups – गुजरात मधील नवीन करियर ऑप्शन →\nपहा रवी शास्त्रींच्या मर्जीतले नवीन प्रशिक्षक झहीर, द्रविड पेक्षा किती दिग्गज आहेत ते\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nस्वतःच्याच देशाच्या अन्यायी प्रमुखाविरुध्द हा खेळाडू शड्डू ठोकून धाडसाने उभा राहिला होता\nया मंदिरात जो रात्री थांबतो तो दगडाचा होऊन जातो\n१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या दिवसाचा इतिहास\nताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा कसा काय असू शकतो\nप्रसूतीदरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या ‘पोस्टमार्टेम डिप्रेशन’ वर भारतात जागरूकता होण्याची नितांत गरज आहे\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\n“हवाई सर्जिकल स्ट्राईक ” करणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही अभिमानास्पद व रंजक गोष्टी\nशेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण – थँक्स टू सोशल मीडिया\nDSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी\nचीनचा मुसलमान आणि त्या मुसलमानांची गळचेपी करणारा शिनजियांग प्रदेश\nMDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….\nत्रिपुरा येथे सापडलेल्या या रहस्यमय शिल्पाकृतींनी संशोधकही भारावून गेलेत\nआपलं विश्व असं आहे – भाग २\n‘नाळ’ – नात्यांची वीण किती घट्ट असते हे अधोरेखित करणारी सर्वांगसुंदर कलाकृती\nप्राचीन भारत : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश वाचा गौरवशाली अज्ञात इतिहास\nतरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो\nअतिशय क्रूर दहशतवादी संघटना ISIS बद्दल तुम्ही कधीही न वाचलेल्या गोष्टी\nस्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…\nफोटो क���ढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4834167317479924570&title=Cricket%20Match%20at%20Kalyan-Mumbai&SectionId=4680044131784613002&SectionName=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:50:14Z", "digest": "sha1:TI2JPBY3VQ56FMUDZP2ZPDSQATF5CN2A", "length": 7744, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता", "raw_content": "\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता\nरत्नागिरी : कल्याण ब्राह्मण सभा संघातर्फे कै. अरुण काणे स्मृती क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील वीर सावरकर संघाने अलिबाग-पेण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. २१ हजार रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात सामनावीर व मालिकावीराचा मान वीर सावरकर संघाचा कप्तान सौरभ फडके याने पटकावला.\nकल्याण येथील सुभाष मैदानात या स्पर्धा झाल्या. यात राज्यभरातून १६ संघ सहभागी झाले होते. वीर सावरकर संघात सौरभ फडके, गौरव फडके, गणेश फडके, केदार पटवर्धन, नीलेश पटवर्धन, शशांक पटवर्धन, विभव पटवर्धन, संकेत पटवर्धन, सागर पटवर्धन, भूषण जोशी, जयेश भावे, दीपक पळसुलेदेसाई, प्रशांत फडके, आदित्य फडके या खेळाडूंचा समावेश होता.\nसौरभ फडकेला गणपती वैद्य, शरदचंद्र ओक स्मृतीप्रित्यर्थ पारितोषिके मिळाली. वीर सावरकर संघाचे सौरभ फडके, गणेश फडके, कल्याणच्या परशुराम संघाचा खेळाडू ऋतुराज फडके, सागर गोठोस्कर सामन्याचे आकर्षण ठरले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रणजी क्रिकेटपटू नंदन फडणीस, आमदार नरेंद्र पवार, कॅरमपटू सोनम लेले-कुर्लेकर, सुधीर काणे, सायली केणे माजी आमदार प्रभाकर संत, विनायक मालशे, अरविंद वैद्य, आशिष गोळे, अमित धाक्रस, उपस्थित होते.\nTags: रत्नागिरीCricketGaneshguleकल्याणगणेशगुळेमुंबईKalyanMumbaiक्रिकेटकल्याण ब्राह्मण सभा संघसौरभ फडकेRatnagiriSourabh PhadakeKalyan Brahmin Sabha SanghBOI\n‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ कल्याणमध्ये कवितेतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ता होणार सहा पदरी वेदांत कॉलेजमध्ये भरली युवा संसद गणेशगुळ्यात शिमगोत्सवाची सांगता\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/author/manoj_satvi/page/4/", "date_download": "2019-03-26T08:41:05Z", "digest": "sha1:X2LKSESXVRC5PG2YS6TIC63XVHQLVMGO", "length": 15072, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "SAAMANA.COM | Saamana (सामना) | पृष्ठ 4", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n2346 लेख 0 प्रतिक्रिया\nPhoto – जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे\nPulwama हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या साथीदाराला दिल्लीत अटक\n नवी दिल्ली दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सज्जाद खान या जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरला अटक केली आहे. सज्जाद हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार...\nLok Sabha 2019 – बसपाची पहिली यादी जाहीर\n लखनौ बसपाने उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या 11 उमेवारांची यादी जाहीर केली आहे....\nVideo- कत्तलखान्यावरील कारवाईमुळे धर्मांधांची पोलिसाला धक्काबुक्की\n नांदेड नांदेडमधील मुदखेड येथे एका पोलीस उप निरीक्षकाला जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई केल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षक नारायण...\nVideo काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अद्याप आघाडी नाही- खा. राजू शेट्टी\n इचलकरंजी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे, तसेच शेत मालाला दीडपट हमीभाव देण्याची मागणी जाहीरनाम्यात समाविष्ट केली तर आम्ही आघाडीबाबत चर्चा करू, नाहीतर आम्ही...\nविजापुरात भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू\n विजापूर कर्नाटकात विजापूर-सिंदगी राज्य महामार्गावर कंटेनर आणि क्रूझर गाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी...\nDharwad- 4 दिवसानंतर ढिगाऱ्याखालून तो सुखरूप बाहेर आला\n बंगळुरू कर्नाटकातील धारवाडमध्ये बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार दिवसानंतर इमारतीच्या...\nमाथेरानच्या राणीला लागल्या उन्हाच्या झळा\n मुंबई माथेरानच्या प्रसिद्ध मिनी ट्रेनला पारदर्शक असे काचचे आच्छादन असलेले ‘व्हिस्टाडोम कोच’ अलीकडेच बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला खरा, परंतु सध्या उन्हाचा...\nसनई, मंत्रोच्चारात जुळल्या रेशीमगाठी\n कोलकाता सनईचे मंगल सूर, मंगलाष्टकांचा घुमणारा आवाज, दोन हजार पाहुण्��ांना दिलेले निमंत्रण, धोती-कुडत्यातील वर आणि बनारसी साडीतील वधू... एकमेकांपासून सहा फूट अंतरावर...\nनशेबाजांना ‘बत्ती चरस’चा दम\n मुंबई मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची सुरू असलेली धडक कारवाई, पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला यामुळे म्हणावा तितका चरसचा साठा शहरात...\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-congress-wins-with-the-single-largest-majority-then-i-will-become-the-prime-minister-rahul-gnadhi/", "date_download": "2019-03-26T09:11:45Z", "digest": "sha1:XMXXXRCRKMCZFWZLYXWR42KHDQDVMUTB", "length": 6034, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \n2019 मध्ये कॉंग्रेस जिंकल्यास मी पंतप्रधान होवू शकतो – राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा: २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये आयोजित प्रचा��� सभे दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यांनतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावेदारी केली आहे .\nकर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे, भाजप तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. कर्नाटकची निवडणूक हि दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०१९ च्या निवडणुका पाहता कर्नाटक निवडणूकीच्या निकालाने देशाच्या राजकारणावर प्रभाव पडणार आहे. दरम्यान, बंगळूरूमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपण पंतप्रधान होवू असा दावाही त्यांनी केला आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nतरी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार आश्चर्यचकित करणारा; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना टोला\nइंदापूरनंतर आता नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-not-go-to-the-court-of-cji-dipak-mishras-from-today-kapil-sibal/", "date_download": "2019-03-26T08:31:20Z", "digest": "sha1:4LSNMVG7ZMD7WHUAX2N2AFWQ3B65UUWB", "length": 5692, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nसरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल\nटीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कॉंग्रेसनेते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सरन्यायाधीशांविरोधात सिब्बल यांच्यासह ६३ अन्य खासदारांनी महाभियोग आणण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात वकिली करणारे ज्येष्ठ विधीज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आ���पासून मिश्रांच्या कोर्टात जाणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. ते इंडियन एक्स्प्रेसशी ते बोलत होते.\nकाय म्हणाले कपिल सिब्बल\n“नोटिसीवर निकाल देण्यासाठी सभापतींकडे न्यायिक अधिकार नसतात. तर न्यायाधीशांच्या माध्यमांतून स्थापित समितीकडे यावर कारवाईचा अधिकार असतो. त्यानुसार, राज्यसभा सभापती नोटीशीवर निर्णय देऊ शकत नाहीत. ते केवळ महाभियोगाच्या प्रक्रियेवर निर्णय देऊ शकतात. राज्यसभा सभापतींकडे नोटिस फेटाळण्याचा कोणताही अधिकार नाही.जोपर्यंत सरन्यायाधीश निवृत्त होत नाहीत, तोपर्यंत मी उद्यापासून त्यांच्या कोर्टात जाणार नाही. माझ्या व्यवसायाच्या मुल्यांशी अनुरुप हा माझा निर्णय आहे”.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणी मारण्याचे काम कॉंग्रेसने केले – संबित पात्रा\nअधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/led-bulbs/", "date_download": "2019-03-26T07:58:15Z", "digest": "sha1:VI6WWECNKLOSFVSKUH22YSHO6RCASQ3B", "length": 6172, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "LED Bulbs Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nवीजबचतीसाठी वरदान ठरलेल्या “एलइडी”च्या घातक परिणामांनी शास्त्रज्ञांनाही चिंतेत टाकलंय.\nहे जेवढं लवकर शक्य होईल तितकं लवकर व्यक्तीचं मानसिक आजारांपासून संरक्षण करणं सोपं होणार आहे.\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nUPSE, MPSC, स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याचा विचार करताय\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\nलैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्याची कझाखस्तानमधील अघोरी पद्धत\nपहिला ‘इ-मेल’ ते पहिले ‘फेसबुक लॉग-इन’ : माहिती तंत्रज्ञानाचा रोमांचकारी प्रवास\nVLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा\nजपानी लोकांमधील “अॅनिमेटेड कॅरेक्टर्स” सोबत लग्न करण्याचं खूळ\n एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं \nISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली\nधावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ���हत्वाचं थोडंसं\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nजगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती\nहे आहेत २०१७ चे नवीन कायदे… तुम्हाला माहित आहेत का\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा आहे की खोटा खरा आहे की खोटा आज सगळं काही समजून घ्या\nपुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यातील ह्या हुतात्म्यांचा विसर पडू नये म्हणून….\nत्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..\nभारतातील ‘ह्या’ देवीसमोर गुडघे टेकले होते दस्तुरखुद्द औरंगजेबाने\nअख्खा इस्लाम धर्म विरुद्ध एकटी मुस्लिम महिला: एक थरारक युद्ध पेटलंय\nमक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/happy-birthay-crocodile-hunter-steve-irwin/", "date_download": "2019-03-26T08:28:57Z", "digest": "sha1:GTK7KIB7P3PAZ6QXM353HGU3KA6FE5JL", "length": 13004, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "Happy Birthay… आठवण ‘क्रोकोडाईल हंटर’ची | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nHappy Birthay… आठवण ‘क्रोकोडाईल हंटर’ची\nक्रोकोडाईल हंटर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या स्टीव्ह आर्यविन यांची आज 57 वी जयंती\nस्टीव्ह यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1962 रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला होता.\nत्यांच्या सहाव्या वाढदिवशी त्य़ांच्या आई वडिलांनी त्यांना अकरा फूटाचा पायथॉन भेट दिला होता.\nस्टीव्ह आठ वर्षाचे असताना त्याच्या पालकांनी सनशाईन कोस्ट येथे बिरवाह रेप्टाईल पार्क सुरू केले.\nवयाच्या नवव्या वर्षापासून स्टीव्ह यांनी मगरींचा सामना कसा करायचा ते शिकायला सुरुवात केली होती.\nस्टीव्ह यांचा द क्रोकोडाईल हंटर हा कार्यक्रम जगात प्रचंड गाजला. हा कार्यक्रम 100 हून अधिक देशात प्रसिद्ध झाला होता.\nस्टीव्ह यांची पत्नी टेरी ही देखील प्राणीप्रेमी. लग्नानंतर ते दोघे मिळून द क्रोकोडाईल हंटर कार्यक्रम करू लागले होते.\nस्टीव्ह आयर्विन यांचा 4 सप्टेंबर 2006 मध्ये स्टिंगरे माशाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण जगातील त्यांचे चाहते हळहळले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाकिस्तानला आणखी एक दणका, FATF ने ‘ग्रे लिस्ट’मध्ये ठेवले कायम\nपुढीलअशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नेस्तनाबूत होणारच, मुख्यमंत्र्यांचा नांदेडात हुंकार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/india-squad-for-australia-t20-odi-series-ajinkya-rahane-name-missing/", "date_download": "2019-03-26T08:24:04Z", "digest": "sha1:XU2RI3YHM6UEDPTGEP5WSVLDVTGMSGQ6", "length": 14283, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "INDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलला संधी, मुंबईकर रहाणेची वर्ल्ड कपची आशा मावळली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nINDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलला संधी, मुंबईकर रहाणेची वर्ल्ड कपची आशा मावळली\nइंग्लंड आणि वेल्समध्ये येत्या 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीची अखेरची चाचणी मानली जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील टी-20 आणि वन डे क्रिकेट मालिकांसाठी टीम इंडियाची निवड शुक्रवारी करण्यात आली. या मालिकांसाठीच्या संघात कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर के.एल. राहुल यांनी पुनरागमन साजरे केले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला मात्र या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे विश्वचषकाचे तिकीट मिळविण्याची त्याची अखेरची आशाही संपुष्ठात आली आहे.\nINDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी\nयाआधी निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू विजय शंकर आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची निवड होऊ शकते असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेला संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु रहाणेऐवजी सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला संधी देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.\nपाहूणा कांगारू संघ यजमान हिंदुस्थानी संघाविरुद्ध 2 टी-20 आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही हिंदुस्थानची अखेरची स्पर्धा आहे. त्यामुळे संघातील काही विशिष्ट जागांवर लक्ष केंद्रित केल्याचे संघनिवडीवरून उघड झाले आहे. टी -20 संघात फिरकीवीर मयांक मार्कंडेयची निवड मात्र आश्चर्यकारक मानली जात आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसर्व धर्म समभावाच्या नगरीत संतप्त हिंदू – मुस्लीमांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला\nपुढीलशिवसेनेसाठी तळमळीने काम करा, तक्रारी नको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/sant-tukaram-article-51/", "date_download": "2019-03-26T08:08:11Z", "digest": "sha1:HC36SJL7BPJMNMCNXOGRBU72WSLD7CT3", "length": 27117, "nlines": 147, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"असा\" कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल! : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : देवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nआबाला आता जाणीव झाली की रामभटांच्या घरचे आपले वास्तव्य संपत आले. आता आपल्याला परतायला हवे. पण कुठे इथून जायचे कुठे नाही, ते बरोबर नाही. त्यांच्यावर आपला भार घालणे योग्य ना���ी. आपल्या गावी परत जायचे गावी परत गेलो तर आपले आईवडील हरखून जातील गावी परत गेलो तर आपले आईवडील हरखून जातील हरवलेला मुलगा परत आला म्हणून हरवलेला मुलगा परत आला म्हणून गावजेवण घालतील आणि चटकन बोहोल्यावरही चढवतील\nआपण मग संसार करायचा बायको, मुले, नातेवाईक, रुसवेफुगवे, भांडणे, हे आणि ते बायको, मुले, नातेवाईक, रुसवेफुगवे, भांडणे, हे आणि ते असे चारचौघांसारखे आयुष्य जगायचे आपण असे चारचौघांसारखे आयुष्य जगायचे आपण तेच करायचे होते तर हा सारा उद्योग कशासाठी केला आपण\nआपण गेली तीनचार वर्षे ज्यासाठी फिरत बसलो ते नेमकं काय होतं मिळालं का ते आपल्याला मिळालं का ते आपल्याला नेमका कशाचा शोध चालू होता आपला\nईश्वर म्हणजे काय, तो असतो की नसतो, तो असेल तर दुष्काळ, रोगराई, युद्धे, दारिद्र्य, गुंडगिरी, लबाडी अशा हीन गोष्टी जगात का सर्व त्याचीच जर लेकरे तर एक तगडा आणि एक पांगळा असे का सर्व त्याचीच जर लेकरे तर एक तगडा आणि एक पांगळा असे का असे एक ना अनेक प्रश्न मनात होते. ते गावात सुटेनात म्हणून आपण एका तिरमिरीत बाहेर पडलो. खूप फिरलो, खूप लोकांना भेटलो. सज्जन पाहिले, दुर्जन पाहिले. विद्वान पाहिले, सुमार पाहिले.\nतुकोबांकडे येईपर्यंत पायाला आणि मनाला स्थिरता नव्हती. कशावर विश्वास म्हणून बसत नव्हता. आता बदल झालाय. आता आधीपेक्षा खूप शांत वाटतंय.\nह्या शांत वाटण्यामागे मुख्य कारण ईश्वर ह्या संकल्पनेबद्दल झालेला उलगडा हे आहे. रामभटांनी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितले की, ‘कर्ता ईश्वर’ ही संकल्पनाच चुकीची आहे. हे जग चालविणारा कुणीतरी आहे हा विचार आपल्या मनात इतका पक्का झालेला होता की त्यामुळेच जगात असे का आणि तसे का हे प्रश्न आपल्या मनात उभे राहात होते. आता ती कल्पनाच नाश पावल्यामुळे हे जग आहे असे आहे, ते असेच का ह्याला कोणतेही उत्तर नाही हे आपल्याला कळले.\nत्याच बरोबर जगात ईश्वर नाही असेही आपण बोलू नये हे ही कळले. उलट, कळले ते हे की –\nआहे ऐसा देव वदवावी वाणी \nजगात देव आहे, परमेश्वर आहे असेच आपण बोलावे. मात्र हे बोलताना आपण देव कशास म्हणतो ह्याची खात्री करून घ्यावी. हे सर्व जग एकाच निर्मल तत्त्वापासून निर्माण झालेले आहे, त्या अर्थाने सारे त्याचीच लेकरे आहेत हे आपल्याला कळायला हवे. हाताची पांच बोटे सारखी नसतात हे आपण सारखे लक्षात ठेवले पाहिजे. ती सारखी का नसतात ह्य�� प्रश्नाभोवती आपले मन आपण गुंतवू नये. आपल्याला वास्तव स्वीकारता आले पाहिजे.\nज्या निर्मल तत्त्वापासून आपली उत्पत्ती झाली त्याच्यासारखे निर्मल मनाचे होण्यासाठी प्रयत्न करण्याला ईश्वरोपासना म्हणतात. ती सफल झाली की ईश्वर भेटला असे म्हणतात. तसे तुकोबा आहेत. आपणही तसेच व्हावे असा त्यांचा उपदेश आहे. तो आपण आता स्वीकारला आहे.\nअसे असले तरी रूढ संसार करायचा की नाही हा प्रश्न आपण रामभटांना विचारला पाहिजे. करायचा नसेल तर दुसरे काय करावे हे ही विचारले पाहिजे.\nआबा पाटलाच्या मनात असे विचार होत असताना रामभटांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला.\n“अरे मुलांनो, चला, चला. तुकोबा येताहेत इकडे अरे गोविंदा, चूल पेटव, पाणी ठेव उन करायला. गोपाळा, फुले आण लवकर. केशवा, निरांजनाचे तबक आण. मंडळी, पाद्यपूजेची तयारी तरा. गडवाभर दूध ठेवा हो तयार. फळे काही आहेत की नाही घरात अरे गोविंदा, चूल पेटव, पाणी ठेव उन करायला. गोपाळा, फुले आण लवकर. केशवा, निरांजनाचे तबक आण. मंडळी, पाद्यपूजेची तयारी तरा. गडवाभर दूध ठेवा हो तयार. फळे काही आहेत की नाही घरात\nहे सारे ऐकून नारायण पुढे झाला आणि म्हणाला, “काका, असे काय करताय अचानक असे का बोलायला लागलात अचानक असे का बोलायला लागलात कुठे दिसताहेत तुकोबा तुम्हाला कुठे दिसताहेत तुकोबा तुम्हाला\nरामभट म्हणाले, “दिसायला कशाला हवेत कान आहेत ना अरे, माझे कान मला सांगताहेत तुकोबांची बैलगाडी वेशीवर येईल इतक्यात. तुम्हाला नाही ऐकू येत तो आवाज नारायणा, तुकोबांच्या गाडीचा आवाज वेगळा येतो रे. चला लवकर, टाळ घ्या हातात, उपरणे घ्या खांद्यावर, टोपी ठेवा डोईवर….चला तुकोबांच्या स्वागताला चला…त्यांना सामोरे जाऊ या…”\nआणि रामभट निघाले की…म्हणू लागले….\n राया तुकोबा यावे यावे ॥\nयेती साधु येती संत तो चिं सण जरी अवचित ॥\nपदधूळ आपुली लागो घरा दिवाळी आणि आज चिं दसरा ॥\nहरि तैसा गुरु ही मजसी भेटीलागी ह्मणूनी असोशी ॥\nअसे गात गात, नाचत नाचत रामभट मोठ्या वेगाने वेशीकडे निघाले आणि तुकोबा बैलगाडीतून समोरून येताना की दिसले त्यांना पाहून रामभट नारायणाला म्हणतात,\n“हे कान सतत तुकोबांकडे लागलेले असतात म्हणून दुरूनही मी त्यांच्या गाडीचा आवाज ओळखू शकतो\nरामभटांना असे वेशीकडे जाताना पाहून रस्त्यावरचे गांवकरीही त्यांच्याबरोबर जमा होत गेले. गाडी वेशीवर येताच हरिनामाचा एकच गज�� झाला, लोकांनी बैलं सोडली आणि स्वतः गाडी ओढत रामभटांच्या घरापर्यंत आणली.\nदरवाज्यावर रामभटांच्या पत्नी आणि आसपासच्या स्त्रियां तबके निरांजने घेऊन उभ्या होत्या. औक्षण झाले, पादप्रक्षालन झाले आणि तुकोबा ओटीवर येऊन बसले. गांवकऱ्यांची दर्शनाला रीघ लागली. लोक पायां पडत आणि बाजूला उभे राहात. एकच दाटीवाटी झाली. मग गावचे एक बुजुर्ग पुढे आले आणि म्हणाले, “तुकोबा, सर्वांना काही तरी सांगा. तो प्रसाद घेऊन मग सगळे पांगतील.”\nतुकोबांनी सर्वांकडे पाहून एक सुहास्य केले आणि म्हणाले,\nमन करा रे प्रसन्न \n सुख समाधान इच्छा ते ॥\n मनें मना पूजा केली \n मन माउली सकळांची ॥\nमन गुरु आणि शिष्य करी आपुलें चि दास्य \n गति अथवा अधोगति ॥\n श्रोते वक्ते ऐका मात \n तुका ह्मणे दुसरे ॥\nतुकोबांचे सांगून झाले. हरिनामाचा गजर झाला आणि लोक पांगले. रामभट हात जोडून उभे राहिले. मागे नारायण, आबा आणि बाकी सगळे. रामभटांनी विचारले, “देवा, आनंद झाला खूप. आधी कळलं तर थोडी तयारी केली असती…”\nतुकोबांनी सर्वांना हात करून खाली बसविले आणि ते म्हणाले, “गेले काही दिवस रोज यायचे म्हणत होतो, आज शेवटी निघालोच. म्हटले पाहू या आमचे आबा काय करीत आहेत नारायणा, तू ही आहेस होय इथे नारायणा, तू ही आहेस होय इथे काय चाललंय\nनारायण म्हणाला, “आबा राहिले इथे आणि म्हणून मी ही राहिलो. शिकायचा प्रयत्न केला.”\nतुकोबा म्हणाले, “छान. आता काय करणार पुढे\n“आपण सांगाल ते करीन.” नारायण नम्रपणे उत्तरला.\n आशाबद्ध मन करूं नये ॥\nअन्न पाणी धन द्रव्य नारायण विठ्ठला वांचून बोलू नये ॥\nसप्रेम करावें देवाचे कीर्तन भय द्या सोडून शरीराचें ॥\nतरी मग जोडे विठ्ठलनिधान केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥\nदेव जोडिलिया तया काय उणें तुका ह्मणे मन धीट करा ॥\nनारायणा, आपली उपजीविका कशी होईल ह्याचा विचार न करता धीटपणे जीवनाला सामोरे जा. तुम्ही जन्माने ब्राह्मण लोक. जन्मतः मान तुम्हाला. तरी एक लक्षात ठेवा –\nदुधाळ गाढवी जरी जाली पाहे पावेल ते काय धेनुसरी ॥\nकागाचिया गळा पुष्पाचिया माळा हंसाची तो कळा काय जाणे ॥\nमर्कटें अंघोळी लावियेले टिळे ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥\nजरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥\nहे ऐकून नारायण आणि आबाही गोंधळलेले पाहून तुकोबांनी रामभटांना सांगितले, “रामराया, नारायणाला अर्थ सांगा बरं ह्याचा..”\nरामभट बोलू लागले, “ब्रह्म आणि माया, अंग तशी छाया हे आता तुमच्या मनात वसले आहे. आता ज्ञान आणि कर्म ही शब्दांची जोडीही लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि कर्म म्हणजे माया. माया म्हणजे बदलणारी गोष्ट. तीतून सुटा आणि मनाने स्थिर व्हा हा अध्यात्मशास्त्राचा उपदेश तुम्ही शिकला आहात.”\nब्राह्मणांना वाटते आपली जात, आपला वर्ण श्रेष्ठ. का तर आपण ज्ञानी लोक\nतुकोबा सांगत आहेत की, गाढवीने कितीही दूध दिले तरी तिला गायीची सर यायची नाही, कावळ्याच्या गळ्यात कितीही पुष्पमाला घातल्या तरी तो काही हंस बनायचा नाही आणि माकडाने आंघोळ करून कपाळाला टिळा लावला तरी त्याला ब्राह्मणासारखे वागून दाखवता यायचे नाही.\nब्राह्मणानेही केवळ जातीत जन्मलो आणि ब्रह्मकृत्ये केली म्हणून आपण ज्ञानी असल्याचा आव कुणी आणू नये. स्वतः सकाम कर्मे करणारा, ही कर्मे मी करतो असा अहंकार बाळगणारा ब्राह्मण हा केवळ त्या जातीत जन्माला आला म्हणून ज्ञानी असू शकत नाही. मायेतून सुटणे म्हणजे निष्काम होणे. ज्याची कर्मे निष्काम झाली त्याचा ‘आपण कर्मे केली’ हा भाव गेला. मग म्हणायचे की तो कर्मभ्रष्ट झाला.\nआदि शंकराचार्य नेहमीच ज्ञान व कर्म एकमेकांचे विरोधी असल्याचे सांगतात. जे बदलत नाही ते ज्ञान. जे बदलते ते कर्म. माणसाने मनबुद्धीने स्थिर होणे म्हणजे कर्मातून मनाने मुक्त होणे. जो असा स्थिर होईल त्याला ज्ञानी म्हणायचे.\nजर ब्राह्मण ‘असा’ कर्मभ्रष्ट झाला तर व तरच तो तिन्ही लोकांत श्रेष्ठ होईल. तसा तू हो असे, नारायणा, तुकोबा तुला सांगत आहेत.\n(संत साहित्यात जरी आणि तरी हे शब्द अनेकदा जर व तर ह्या अर्थाने येत असतात हे लक्षात ठेवले तरी अशी अनेक कोडी उलगडतात.)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← प्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया\nभगव्या-निळ्या-लाल-पुरोगामी सर्वांच्याच असहिष्णुतेचा सार्वत्रिक उद्रेक : संजय सोनवणी →\nदेव आहे देव आहे जवळी आह्मां अंतरबाहे – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ५\n पोटां आपुलिया आलो ॥: जाऊ तुकोबांच्या गावा (५२)\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nप्रौढ वयातही तरुण दिसायचंय ह्या काही पदार्थांच�� आपल्या आहारात सामावेश करा\nटीव्हीवर दाखवले जाणारे ‘क्राईम शो’ आणि वाढत्या गुन्ह्यांचे अदृश्य कनेक्शन आहे का\n“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास\nNIKE च्या Just Do It ह्या टॅगलाईन मागे दडली आहे एका हत्याकांडाची कथा\nमोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nआर्मी युनिफॉर्मबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी\nसुषमा स्वराज यांचा बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nSpace मध्ये राहण्यासाठी फुग्याचं घर \nआयआयटीमधील ‘हाय सॅलेरी पॅकेजेस’ मागचे धक्कादायक वास्तव\nत्या झपाटलेल्या रेल्वे स्थानकांवर……..\nपळून गेलेल्या “प्रियकर” जोडप्यांना आश्रय देणारं मंदिर\nफोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१७ च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये तब्बल १० भारतीय \nभारतातील बेरोजगारीबद्दल बरंच वाचलं असेल, ह्या देशांतील “अति-रोजगारी” बद्दल वाचून दंग व्हाल\nराष्ट्रगीत: सक्ती आणून शक्ती घालवू नये\n“त्रिपुरा टेरर” अर्थात, माणिक सरकार कालखंडातील हिंदूंचा छ्ळ\nऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे खरे सत्य जाणून घ्याच\nहोळीची विविध राज्यांतील रूपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं रहातं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/8_things_for_successful_relationship/", "date_download": "2019-03-26T08:16:32Z", "digest": "sha1:NBM7DIOBLLSEHO237IHHHGK5SSICNYIJ", "length": 11590, "nlines": 115, "source_domain": "yashwantho.com", "title": "यशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा - Yashwantho", "raw_content": "\nयशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nरिलेशनशिप मध्ये ‘आय लव्ह यु’ बोलणं जितकं महत्वाचं असत तितकंच ते मनापासून वाटणं देखील महत्वाच आहे. मग तुम्ही ते सारखं बोलून दाखवलंचपाहिजे असं काही नाही. आणि नात्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्वाच्या काही गोष्टी असतात ज्या त्या नात्याला स्ट्रॉंग बनवतात. ज्यामुळे तुम्ही हॅपिली टुगेदर फॉरेव्हर टाईप कॅटेगिरीमध्ये पोहचता.\n१. संवाद – दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टीच अपडेट देणं म्हणजे फक्त संवाद नसतो तर तुम्हाला तुमच्या नात्यामधील आवडलेल्या व न आवडलेल्या गोष्टी मोकळेपणाने सांगणं , प्रॉब्लेम्स संवादाने सॉल्व्ह करण , एकमेकांचे विचार समजून घेणं आणि फक्त बोलणंच नाही तर पार्टनरच ऐकून घेणं नात्याला अजून स्ट्रॉंग बनवत . तुमच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बिनधास्त तुमच्या बेटर हाल्फ सोबत शेयर करू शकत नसाल तर काय अर्थ आहे ना\n२. ट्रस्ट – विश्वास – कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा सर्वात जास्त महत्वाचा फॅक्टर आहे . जर तुम्हाला तुमच्या पार्टनर वर विश्वास नसेल तर तिथे इन्सिक्युरिटी असते आणि असं नात हेल्दी नसत. पण विश्वास हा नेहमीच निर्माण करता येऊ शकतो आणि नात्याच्या सुरुवातीला जरी तुमच्यामध्ये विश्वास नसेल तरी तो डेव्हलप नक्कीच करता येतो. बेस्ट पार्टनर तो आहे जो तुमच्या ‘पास्ट’पेक्षा तुमच्या आजला जास्त मह्त्व देतो.\n३. आदर – एकमेकांचा , एकमेकांच्या विचारांचा आदर करण हा कोणत्याही नात्याचा महत्वाचा भाग आहे कारण जिथे रिस्पेक्ट असतो तिथे प्रेम असतंच . सर्व यशस्वी रिलेशन्स मध्ये दिसणारी सामायिक गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांबद्दल असणारा आदर . यात आपल्या पार्टनरचे विचार, फिलिंग्स, प्रायव्हसी आणि स्वभाव जसा आहे तसा ऍक्सेप्ट करण हे सगळं येतं.\n४.ऍप्रिसिएशन – असं नाही कि आपण आपल्या जवळच्या लोकांची स्तुती करत नाही पण बऱ्याचवेळा काही गोष्टी ग्रांटेड घेतल्या जातात ज्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढत जातं . त्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यासाठी देत असलेला वेळ, तुमच्यासाठी नेहमी करत असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता कधीतरी थँक यु बोलणं, तसेच त्यांच्या पर्सनल लाईफ मधील गोष्टींसाठी एन्करेज करण मस्ट आहे.\n5.शेयरिंग रिस्पॉन्सिबिलिटी – प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर ब्लेम करण, कोणत्याही गोष्टीची जबाबदारी न घेणं, ह्या सवयी रिलेशनशिपला कमकुवत बनवत असतात . कोणत्याही हैप्पी रिलेशनसाठी प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी एकत्रितपणे घेणं, योग्य वेळी कॉम्प्रमाइज करण, प्रोब्लेममध्ये एकत्र निर्णय घेऊन मार्ग काढणं आणि अशावेळी एकमेकांना आधार देणं खूप आवश्यक असतं.\n६.पर्सनल स्पेस – आवडत्या व्यक्तीसोबत प्रत्येक क्षण असावंस वाटण साहजिक आहे पण कोणतीही गोष्ट अति झाली कि ती हानिकारक असते आणि हाच नियम नात्यांनाही लागू होतो. जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी स्पेस असणं गरजेचं आहे हे समजून घ्यायला हवं आणि स्वतःसाठी खास वेळ देणं व रिलेशनशिप मध्ये हेल्दी डिस्टन्स मेन्टेन करण जमायला हवं. सेल्फ लव्ह, सेल्फ इम्प्रुव्हमेंट नेहमीच हॅपी रिलेशनशिपला अट्रॅक्ट करतात .\n७. अंडरस्टँडिंग – जेव्हा नात्यांमध्ये विश्वास असतो तेव्हा एकमेकांना समजून घेणं आपोआप जमत आणि मग ऑनलाईन असून रिप्लाय का नाही केला , कॉल बॅक करायला इतका वेळ का यामुळे भांडण होत नाहीत . बऱ्याचदा काही गोष्टींमुळे प्रत्येकाचा स्वभाव आणि विचारांमध्ये बदल होऊ शकतात अशावेळी ते समजून घेणं तुमचं रिलेशन बेस्ट आहे हे सांगत.\n८. कमिटमेंट – जर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत लॉयल किंवा कमिटेड नसाल तर तुम्ही रिलेशन मध्ये का आहात हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे . कोणत्याही यशस्वी नात्यासाठी त्यात कमिटमेंट आणि ट्रान्सफरन्सी असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे.\nहे सगळं तुम्हाला कळलं आणि योग्य वेळी वळलं कि तुमचं नातं यशवंत होणारच\nबालमित्राला २ शिव्या द्या – बरं वाटेल\n९ मुद्दे – जोडीदाराबद्धल पजेसिव्ह होणं कसं थांबवाल\nत्याला तिच मदत करू शकते\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T07:59:34Z", "digest": "sha1:NESY2O5VNRDJSNWRFK5OSC554A7G44ZV", "length": 6587, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन लॉक - विकिपीडिया", "raw_content": "\n२९ ऑगस्ट, १६३२ (1632-08-29)\nहाय लेव्हर, एसेक्स, इंग्लंड\nजॉन लॉक (John Locke; २९ ऑगस्ट १६३२ - २८ ऑक्टोबर १७०४) हा एक इंग्लिश तत्त्वज्ञ होता. १७व्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ असलेला लॉक जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होता. त्याला उदारमतवादाचा जनम मानले जाते.\nजॉन लॉकच्या विचारांनी व लेखनाने जगातील अनेक तत्त्वज्ञ प्रभावित झाले. लॉकच्या उदारमतवादी व गणतंत्रीय योगदानांचा पगडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर देखील जाण���तो.\nजॉन लॉकचे सर्व साहित्य\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १६३२ मधील जन्म\nइ.स. १७०४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/happy-womens-day-2018-girls-night-out-1642031/", "date_download": "2019-03-26T08:43:55Z", "digest": "sha1:ANKBIFBGEDXUHIFP2ECF2A22P6EWTFKH", "length": 19576, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "happy womens day 2018 girls night out | Women’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nWomen’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट\nWomen’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट\nती रात्र एका वेगळ्याच वळणवाटेच्या प्रवासारखी वाटत होती.\n‘बोअरिंग…. सुपरबोअरिंग…. ठार कंटाळवाणं आयुष्य जगतेय मी काही कळतंय का तुला की न करण्याचा आव आणतेयस तू की न करण्याचा आव आणतेयस तू’ रिमा तिच्या शेजारच्याच डेस्कवर बसलेल्या डेझीला उद्देशून म्हणत होती. डेझी तिच्या मोबाईलमध्येच डोकावत असल्यामुळे रिमाला आलेला तो ठार कंटाळा तिच्या रागाचा पारा आणखी चढवत होता. पण, डेझीने ज्या अंदाजात रिमाला उत्तर दिलं ते पाहून ती पुरती हललीच. बेब्स यू नीड अ नाईट आऊट. इनफॅक्ट वी ऑल नीड अ नाईट आऊट. रिमासाठी नाईट आऊट हा शब्द नवा नसला तरीही तिच्यासाठी स्वत: एखाद्या नाईट आऊटचा भाग होणं हे तिच्यासाठी नवीनच होतं. वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत आजपर्यंत एकदाही तिने नाईट आऊट वगैरे केला नव्हता. मुळात ती काहीशी चौकटीबद्ध राहणाऱ्या मुलींच्या पठडीतीलच एक. त्यामुले अतीक्रांतीकारी विचार असल्यामुळे ही आपल्यात नकोच असं म्हणून तिच्या नजरेआड कित्येक असे बेत आखले गेले होते. पण, यावेळी मात्र ही अतिक्रांतीकारी रिमा डेझी पुढे नरमली आणि चक्क नाईट आऊटचे बेत आखू लागली होती.\nवाचा : Women’s Day 2018 : ट्रेकिंगच्या वळणवाटांवरची स्वच्छंद ‘ती’\nऑफिसच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत या पोरींच्या नाईट आऊटच्या चर्चा सुरु होत्या. मुळात या चर्चा त्यांच्या प्लॅनपेक्षा त्या नाईट आउटला नेमकं करणार काय याविषयी जास्त रंगत होत्या. मुळात बाजूच्या डेस्कवरचा ध्रुव मोठ्या उत्साहात आला आणि म्हणाला, तुमच्या नाईट आऊटमध्ये काय, मालिकांच्या पुढचा प्लॉट कसा असणार यावर चर्चा होणारेय वाटतं, ती एचआरमधली स्मृती खरेदीला कोणासोबत गेली होती… तो कोण होता, याचा शोध घेणार आहात तुम्ही\nध्रुवच्या या आचरट प्रश्नावर डेझीने त्याच्यावर फक्त एक कटाक्ष टाकला ज्यानंतर तो आल्यापावली परत गेला. विकेंड असल्यामुळे त्या दिवशी तसं ऑफिसमधलं वातावरण थंडावलेलं होतं. प्रत्येकजण सुट्टीच्या मूडमध्ये होता. त्यामुळेच डेझीने संधी साधतच हा नाईट आऊटचा प्लॅन केला होता. ऑफिसमधली ही चौकडी तिच्याच घरी जाणार होती. रेवती, निशा, डेझी आणि रिमा या चौघी ऑफिसमधून निघतेवेळीसुद्धआ अगदी ऐटीत निघाल्या. जणू काही मोहिमच फत्ते करण्यासाठीच जातानाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरुन झळकणार असे भाव होते.\nएकटी रिमा सोडली तर नाईट आऊट वगैरे बाकीच्या तिघांना सवयीचं होतं. मुळात रिमा कितीही नाही म्हणाली तरीही तिलाही या दिवसाची, अहं… या रात्रीची प्रतिक्षा होती. कारण, तिला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा होता. नाईट आऊट सुरु झाला… आणि बस्स… मग काय… घड्याळ, मोबाईल हे म्हणजे किस झाड की पत्ती असं म्हणत चौघींनीही गप्पांना सुरुवात केली. आज त्यांच्यात कसलेही वाद, ऑफिसच्या टार्गेटच्या चर्चा किंवा काही वायफळ गप्पा नव्हत्याच. आज उत्सवमूर्ती रिमा असल्यामुळे तिच्यापासूनच गप्पांची सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे मुलांमध्ये ‘मुली’, चर्चेचा विषय असतो त्याचप्रमाणे या ‘वुमनिया’सुद्धा मुलांची मापं काढण्यात… हो मापचं काढण्यात अजिबात कचरत नाहीत, याची प्रचिती तेव्हा रिमाला आली. बघता विषय वाढत गेले आणि आयुष्याकडे पाहण्याचे प्रत्येकाचे दृष्टीकोन समोर आल्यावर रिमा काहीशी भारावली. अरे या त्याच मुली आहेत ना ज्या ऑफिसमध्ये आरशासमोर लिपस्टीक लावत, ती नीट करत उभ्या असतात यावर तिचा अर्ध्या मिनिटासाठी विश्वासच बसेना.\nया नाईट आऊटमध्ये कसल्याच सीमा नसल्यामुळे सर्व स्तरावरच्या चर्चा, गप्पा, शंकानिरसन आणि एकमेकींच्या आयुष्यातले काही असे किस्से समोर आले, ज्यामुळे ती रात्र एका वेगळ्याच वळणवाटेच्या घाटातील प्रवासारखी वाटत होती. वरवर स्मार्ट, हॉट आणि मादक वाटणाऱ्या डेझीच्या मनात पुरुषांप्रती असणारी चीड आणि त्यातही तिची भूमिका रिमासाठी नवी होती. पुरुषांसाठी ज्याप्रमाणे बऱ्याचदा महिला म्हणजे शरीरसुखाचं साधन असतात त्याचप्रमाणे डेझी त्यांच्याकडे पाहात होती. तर रिमाचं प्रकरण वेगळं होतं. खरंतर त्या रात्री खरी रिमा सर्वांसमोर उलगडली होती. नाईट आऊट आणखीनच बोल्ड होत गेला होता… बेसुमार नाचणं असुदे किंवा दारुचा प्याला एका घोटात घटकन पिणं असूदे, तिचं हे रुप पाहून रमचा घोट घेताना रेवतीला चांगलाच ठकसा लागला होता. त्यांच्या या नाईट आऊटमध्ये लग्नबिग्न आणि शॉपिंग बिपिंग अशा काहीच गप्पांची दूरदूरपर्यंत चिन्हं नव्हती. मुळात या मुली स्टार्पअपच्या विचारात होत्या. आता हे नवं काय खुळ हाच प्रश्न तुम्हालाही पडेल. पण हेच खरं होतं. कारण त्या एका रात्रीने या मुलींच्या आयुष्यात एक वेगळीच पहाट आणली होती. त्या रात्री डोक्याच आलेल्या एका कल्पनेवर या मुलींनी मेहनत घेण्याचं ठरवलं आणि आता त्या चौघीही अॅडव्हेंचर ट्रॅव्हल आणि इव्हेंट मॅनेजमेंटची यशस्वी कंपनी चालवत होत्या. हा नाईट आऊटचा किस्सा रिमाच्या डोळ्यांसमोर अगदी तसाच्या तसाच जिवंत होता. गॉसिप, रडगाणी, फॅशन ट्रेंडच्या चर्चा या साऱ्याच्या पलीकडे जाऊन झालेल्या एका नाईट आऊटने चार मैत्रीणींच्या आयुष्यात वेगळं वळण आणलं आणि त्यानंतर पुढे जाऊन असे नाईट आऊट होतच गेले…. होतच आहेत… होतच राहतील…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'��धल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/8/Article-on-Womens-Day-special-on-Sports-Personalities.html", "date_download": "2019-03-26T07:53:11Z", "digest": "sha1:VWZAGP4UNRZNXOKQ3PQGZDN3HKO5Q4RO", "length": 6316, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " Women's Day Special : रणरागिणी क्रीडा विश्वातल्या... Women's Day Special : रणरागिणी क्रीडा विश्वातल्या...", "raw_content": "\nWomen's Day Special : रणरागिणी क्रीडा विश्वातल्या...\n८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खेळ म्हंटले की लक्षात राहतात ते पुरुषांचे क्रीडा क्षेत्रात असलेले वर्चस्व. परंतु बदलत्या काळानुसार स्त्रीयांचे वर्चस्वही दिसून येत आहे. राजकारण, उद्योजक, पत्रकारिता याबरोबरच खेळातही स्त्रीशक्तीची प्रमाण दिसून आले आहे. क्रिकेट, हॉकी, नेमबाजी तसेच बॉक्सिंग, कुस्तीसारख्या मर्दानी खेळातदेखील महिलांनी आपले वर्चस्व गाजवले. म्हणूनच आज महिला दिनाचे औचित्य साधून सध्याच्या घडीला जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचे नेतृत्व करत असलेल्या महिलांविषयी थोडक्यात जाणून घेऊया...\nसांगलीची कन्या स्मृती मंधाना ही सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करते आहे. तिने कमी वयात क्रिकेट जगतात अनेक ध्येय साध्य केले. तिला ओळख मिळाली ती २०१७च्या विश्वचषक स्पर्धेमुळे आणि २०१८मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकमधल्या तिच्या कामगिरीमुळे.\nफुलराणी पी.व्ही. सिंधू ही बॅटमिंटन या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करते.ती ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅड��िंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. २०१८मध्ये तिने कॉमनवेल्थ स्पर्धा, आशियाई स्पर्धा तसेच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.\nआयर्न लेडी मेरी कॉम हिने भारतीय बॉक्सिंग क्षेत्रात परमोच्च शिखर गाठले आहे. वयाच्या ३६व्या वर्षी आणि तीन मुलांची आई असतानादेखील मेरी कॉमने २०१८मध्ये आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्ण पदक जिंकले होते. तिने प्रत्येक स्पर्धेमध्ये पदकाला गवसणी घातली आहे. एका अतिसामान्य कुटुंबातून असताना देखील जीवनातील संकटांशी मुकाबला करत प्रत्येक यशाला गवसणी घातली आहे.\nऑलीम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली महिला भारतीय जिम्नास्ट म्हणून दीपा कर्माकार हिची ओळख आहे. मागील ५२ वर्षात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय ठरली. २०१६मध्ये झालेल्या समर ऑलीम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nभारतासाठी ओलीम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय कुस्तीपटू म्हणून साक्षी मालिकांचे नाव घेतले जाते. २०१६मध्ये झालेल्या ऑलीम्पिकमध्ये साक्षी मलिकने काँस्य पदक जिंकले होते. ते ऑलीम्पिक २०१६मधले पहिले पदक होते. त्यानंतर साक्षी मलिकने भारतीय महिला कुस्ती क्षेत्रात नाव कमावले आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4702376939400729130&title=Felicitation%20of%20Students&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:42:47Z", "digest": "sha1:FTRQT7M35SHYIDXZGVIOFZ6CXFKISKQQ", "length": 7348, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "श्री भैरी देवस्थानतर्फे गायत्री, श्रेयाचा सत्कार", "raw_content": "\nश्री भैरी देवस्थानतर्फे गायत्री, श्रेयाचा सत्कार\nरत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टतर्फे शिक्षणमहर्षी (कै.) अरुअप्पा जोशी गुणवंत पारितोषिक गायत्री उदय करंदीकर व श्रेया स्वप्नील तळेकर या दोघींना प्रदान केले.\nबारावीच्या परीक्षेत अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या गायत्रीने ९६.७७ टक्के गुण मिळवून कोकण बोर्डात वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘जीजीपीएस’च्या श्रेयाने दहावी परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून यश मिळवले. या दोघींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.\nया वेळी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र जोशी यांनी भैरी देवस्थानला विविध कामात मदत करणारे अ‍ॅड. संकेत घाग, बंड्याशेठ खातू, सुशील नाचणकर, दीपक ओतारी, चंद्रकांत मांडवकर, विजय पेजे, श्री. गुडगीकर आदींचा सत्कार केला. या वेळी अ‍ॅड. भाऊ शेट्ये, मनू गुरव, सर्व ट्रस्टी, मानकरी, गावकरी उपस्थित होते.\nTags: रत्नागिरीश्री भैरी देवस्थानश्री देव भैरीरवींद्र सुर्वेगायत्री करंदीकरश्रेया तळेकरRatnagiriShree Dev BhairiShree Bhairi DevsthanRavindra SurveGayatri KarandikarShreya TalekarBOI\nरत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव २० मार्चपासून श्री देव भैरीबुवाची होळी पारंपरिक पद्धतीने उभी कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nदेवी भगवतीच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://blog.kiranghag.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2019-03-26T09:11:47Z", "digest": "sha1:K2TBR77AL7U3NQ6DD6357KFU5UK6RSI4", "length": 8906, "nlines": 137, "source_domain": "blog.kiranghag.com", "title": "As I tread the Globe....: ठाणे पासपोर्ट कार्यालयाबद्दल काही ...", "raw_content": "\nठाणे पासपोर्ट कार्यालयाबद्दल काही ...\nगेल्या आठवडयात माझा पासपोर्ट संपत आला होता. आता सरकारी वास्तूत जावं लागणार आणि मनस्ताप अटळ. माझा जीव इथेच खालीवर होऊ लागला.\nमाहिती गोळा करताना कळलं की आता online अर्ज भरून appointment घ्यावी लागते. मी पण अर्ज भरला. त्यात सूचना होत्या की ठरलेल्या वेळेत न पोहोचल्यास परत नवीन appointment घ्यावी लागेल ईती. क्षणभर वाटलं की व्वाह पण पुढे सगळा भ्रमनिरास झाला. तुमचा देखील होऊ नये म्हणून हा प्रपंच...\nAppointment वगैरे घाला चूलीत. तुम्ही कधीही फॉर्म भरू��� जाउ शकता. तुम्हाला दिलेल्या appointment चं कोणालाही काहीही सोयरसुतक नाही तिकडे\nप्रत्येक पुराव्याच्या दोन नकला काढा. मूळ प्रती सोबत ठेवा. आणि प्रत्येक नकलेवर तुमची सही करा. पासपोर्टवर VISA असल्यास त्या पानांची पण नक्कल जोडा. Online checklist मध्ये हे सगळं वाचल्याचं मला आठवत नाही.\nगेल्यावर तुम्हाला token घेण्याच्या रांगेत उभं रहावं लागेल. आदल्या दिवशी सुट्टी असल्यास रांग मोठी असेल.\nसरकारी कामासाठी लागलेली रांग. दलालांसाठी वेगळी दुपारची वेळ आहे. तरी रांगेत शिरणार्‍यांसाटी, त्यावरील भांडणांसाठी तयार रहा. एक आजीबाई अगदी अजिजीने सांगू लागली की ती रांगेत होती पण धक्का लागून दुसर्‍या रांगेत गेली. मग ती token घेउन सरळ \"त्या\" दुसर्‍या रांगेत गेली व हेच बोलू लागली इतर काही बायका जवळील मुलांना घेऊन सिग्नल वरील भिकार्‍यांप्रमाणे हावभाव करुन रांगेत घुसू देण्यासाठी विनवण्या करत होत्या. (सिग्नल वरील भिकार्‍यांप्रमाणेच त्या यशस्वी पण होत होत्या :)\ntoken देणारा तुमचा अर्ज पाहील. महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आहेत की नाही एवढं चाळेल आणि तुम्हाला एक शिक्का आणि त्यावर क्रमांक लिहून देईल. हेच ते token.\nआता तुम्हाला दुसरी रांग लावावी लागेल. ही रांग आहे \"फाइल बनानेकी\". इथे तुमच्या अर्जाला एका कागदी कव्हरमध्ये लावले जाईल आणि धाग्याची गाठ मारली जाईल. (सरकारी दस्तऎवज बांधून ठेवण्यासाठी काही अभिनव पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी ही एक)\nआत्ता तुम्ही आतल्या खिडकीवर जायला मोकळे. Token ची वाट पहा आणि सांगितलेल्या खिडकीवर जा. तुमचा अर्ज परिपूर्ण असल्यास तुम्हाला पैसे भरण्याची सूचना करण्यात येईल. नसल्यास तुम्हाला आल्यापावली परत पाठवण्यात येईल.\nVISA असल्यास पासपोर्टवर तो रद्द केल्याचा शिक्का मारुन तुम्हाला परत करण्यात येईल. हे न विसरता करा. तसेच तुमच्या अर्जावर VISA असल्याचा एक शिक्का मारण्यात येईल.\nतुमच्या online अर्जाचा खरा उपयोग इथे होतो. ती माहीती इथला कारकून retrieve करेल आणि काही दुरुस्ती असल्यास करेल. नोंदी झाल्याकी पैसे घेउन पावती देण्यात येईल.\nपावती हातात पडली की मोहीम फत्ते समजा (आजपुरतीतरी)\nहरवणे आणि सापडण्यामधली गोष्ट\nठाणे पासपोर्ट कार्यालयाबद्दल काही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/new-song-of-dokyala-shot-release/", "date_download": "2019-03-26T07:54:37Z", "digest": "sha1:6WKIVW4G4ZOOSPMDCFRZDWACPPJQZERM", "length": 16572, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "सुव्रत झाला ‘गुलाम जोरू का’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसुव्रत झाला ‘गुलाम जोरू का’\nशिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाच्या अफलातून ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील ‘जोरू का गुलाम’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. सुव्रत, प्राजक्ता यांच्या सोबत गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन हे सुद्धा या गाण्यात दिसत आहेत. लग्�� ठरल्यानंतर त्याचे तोटे काय काय आहेत हे सुव्रतला त्याचे मित्र सांगत आहेत. म्हणून ते सुव्रतला “तू नही तेरी मर्जी का मालिक तू गुलाम तेरी जोरू का” असे म्हणत चिडवत आहेत. या हटके गाण्याच्या शब्दांवरून सुव्रत प्राजक्ता याचे लग्न ठरलेले असावे असे वाटते. आणि म्हणूनच सुव्रतला मित्र अशा अनोख्या पद्धतीने चिडवताना दिसत आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला दाक्षिणात्य संगीत ऐकू येते. दक्षिण हिंदुस्थानी आणि महाराष्ट्रीय या दोन्ही संगीताचा अप्रतिम मेळ, हे गाणे ऐकताना जाणवतो.\nह्या गाण्याचे शूटिंग रात्री करण्यात आले. शूट चालू असताना खूप थंडी असायची. या थंडीत गणेश पंडित हे नाचताना स्विमिंग पूल मध्ये पडतात. असे एक दृश्य आहे. आणि गाण्याचे शूटिंग संपेपर्यंत त्यांना ओलेच राहावे लागे. शूट संपले की लगेच ते दोन दोन ब्लॅंकेट घेऊन बसायाचे. जोपर्यंत गाणे पूर्ण चित्रित होत नाही तो पर्यंत किंबहुना तेवढ्या शूटिंगच्या रात्री त्यांना ओले राहावे लागत होते. पण तरीही त्यांनी हे शूटिंग पूर्ण केले तेही फुल्ल धमाल मजा, मस्ती करत. या गाण्यात एक सरप्राइज म्हणजे या चित्रपटाचे निर्माता उत्तुंग ठाकूर यांनी सुद्धा या गाण्यात ठेका धरला आहे. गाण्याच्या शूटिंगच्या वेळी सेटवरच चित्रपटाचे दिग्दर्शक शिवकुमार यांनी उत्तुंग ठाकूर यांना या गाण्यात डान्स करण्याची विनंती केली. ऐनवेळी केलेली ही विनंती उत्तुंग यांनी तितक्याच आनंदाने मान्य करत अवघ्या 20 मिनिटात गाण्याच्या डान्स स्टेप शिकून सर्व कलाकारांसोबत तालावर ताल धरला. आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला एक सुखद धक्का दिला.\nगुरु ठाकूर यांच्या मार्मिक अशा शब्दांना मराठी आणि दक्षिण हिंदुस्थानी मिक्स असे संगीत श्रीकांत आणि अनिता या नवोदित संगीतकार जोडीने दिले आहे. खरे पहिले तर गाणे ऐकल्यावर वाटणारच नाही की संगीतकार हे नवीन आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या संगीताला कैलाश खेर यांच्या दमदार आवाजाची जोड मिळाल्याने गाण्याची मजा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचते. फुलवा खामकर यांनी या गाण्याचे सुंदर असे नृत्यदिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. तर या चित्रपटाची निर्माती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलPulwama बिगबींकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत\nपुढीलपुलवामा हल्ल्याचा नळेगावात निषेध\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/author/swapnilchavan/", "date_download": "2019-03-26T08:01:10Z", "digest": "sha1:VA452CPUTS5MTOUJIKNYQAFKATUSGRAR", "length": 8101, "nlines": 75, "source_domain": "lokvruttant.com", "title": "LOKVRUTTANT – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n2022 मध्येही मीच सोलापुरातील तीस हजार घरांचे पंतप्रधान म्हणून उद्घाटन करणार.\nसोलापूर -: जनतेच्या विकासाऐवजी केवळ राजनीतीतच गुरफटलेल्या कमिशनखोर अन् दलालखोर विरोधकांना देशाची चिंता नाही अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खुले आव्हान दिले की, 2022 मध्येही मीच सोलापुरातील\nमेट्रो प्रस्तावित नसलेल्या भागांत जलद वाहतूक व्यवस्था; पुढील महिन्यात मंजुरीसाठी पालिका प्रयत्नशील\nठाणे : मेट्रोपासून वंचित राहणाऱ्या कळवा, मुंब्रा या परिसरांसाठी ठाणे महापालिकेने आखलेली वैयक्तिक जलद वाहतूक व्यवस्था (पीआरटीएस) आता कोपरी आणि घोडबंदरच्या काही भागांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. पूर्वी आखण्यात आलेली ३४ किलोमीटरची\nसीबीआय संचालक आलोक वर्मा, मुख्य न्यायाधीश गोगोई, निवड समितीतून वेगळे झाले.\nनवी दिल्ली-: सीबीआय अध्यक्षांच्या बाबतीत अलोक वर्मा यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर, सिलेक्ट कमिटी आता या पदावरून हटवावी का याचा निर्णय घेईल. निवड समितीच्या या बैठकीत मुख्य न्यायाधीश रंजन\nबेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल \nमुंबई-: बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल होत आहेत. हजारो प्रवासी ठाण्यातून मुंबईसाठी कामाच्या उद्देशाने प्रवास करत असतात. बेस्टच्या सततच्या दुसऱ्यादिवसाच्या बंद मुळे प्रवसिकांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेने बेस्ट\n२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स\nमुंबई : रोजच्या वापरातील सोशल मिडीयाचा व प्रत्येकाचा एक अविभाज्य भाग म्हणून उदयास आलेल्या ‘क्मुनिकेष्न’ ची क्रांती म्हणून ओळखली जाणाऱ्या व्हॉट्सऍपने युजर्ससाठी स्वतःच्या प्रायोरिटीच्या उद्देशाने 2018 या वर्षांत व्हॉट्सऍपने युजर्ससाठी अनेक नवनवे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महाप��लिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/annual-budget/", "date_download": "2019-03-26T08:50:51Z", "digest": "sha1:VQOTKRNACY5L32F6WKODXJ7C4WW6RMFV", "length": 5846, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Annual Budget Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\nबजेट सीक्रेट ठेवण्यासाठी पत्रकारांना अर्थ मंत्रालयात येण्यास मनाई केली जाते.\nह्या भारतीय जातीच्या गाईं समोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत\nमोठमोठाल्या सेलेब्रिटींना लाजवतील असे बंगले – खास कुत्र्यांसाठी बनवलेले\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nलिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण काय\nऑपरेशन मेघदूत: भारताने बर्फात खोदली होती पाकिस्तानची कबर, सियाचिनवर फडकवला तिरंगा \nसरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यांवर बंदी – काही महत्वाचे पण दुर्लक्षित मुद्दे\nलक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…\nकंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का\nआजचं ज्ञान: फेसबुक बद्दल एक fun-fact सांगतोय स्वतः Mark Zuckerberg\nतुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही १० कारणे आहेत\nह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nहस्तमैथुनाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजाणतेपणी करत आहात काय\nतैमूरच्या ‘बाललीला’ ते दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय\nयेथे पित्याशीच लावले जाते मुलीचे लग्न\nहसूनहसून पुरेवाट: मोदीजी गातायत सलमानचं “जिने के है चार दिन” गाणं\nमार्क झुकरबर्ग ने फेसबुक निर्माण केले नसते तर काय झाले असते\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nचॉकलेट खा आणि निरोगी राहा\nसत्यजित रे यांचा The Alien चित्रपट कधीही न बनण्यामागचं हॉलीवूड कनेक्शन\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5233660243236376863&title=Wo%20Jab%20Yaad%20Aaye&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:50:27Z", "digest": "sha1:5P5CW2QDWWDEEWWMMXT44UWMB6QFKO7X", "length": 7118, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वो जब याद आये", "raw_content": "\nवो जब याद आये\nहिंदी चि���्रपटात पार्श्वगायनाला १९३५मध्ये सुरुवात झाली. ज्यांना गाणे म्हणता येत असे ते त्या वेळी चित्रपटाचे नायक-नायिका असत. त्या वेळी के. एल. सैगल हे नायक व गायक म्हणून लोकप्रिय झाले. नूरजहाँ, सुरय्या यांनीही दोन्ही आघाड्या सांभाळल्या. पुढे किशोर कुमार यात यशस्वी ठरले. त्या काळातील गायकांचा परिचय अशोक उजळंबकर यांनी ‘वो जब याद आये’ म्हणून करून दिला आहे.\nपार्श्वगायनाची कथा, पार्श्वगायकाची परंपरा आधी सांगून प्रथम परिचय अर्थात कुंदनलाल सैगल यांचा येतो. पुढे पंकज मलिक, जी. एम. दुराणी, सुरेंद्र, नूरजहाँ, शमशाद बेगम, सुरय्या, जगजीत कौर, तलत महमूद, महंमद रफी, मुकेश, लता मंगेशकर, अशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार आदी २६ गायक-गायिकांची ओळख व सोबत त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची यादी दिली आहे; तसेच के. सी. डे, खुर्शीद, काननदेवी, अमीरादेवी कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली, शांता आपटे आदींचा परिचयही यात करून दिला आहे.\nपुस्तक : वो जब याद आये\nलेखक : अशोक उजळंबकर\nप्रकाशक : अजिंक्य प्रकाशन\nकिंमत : २५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nखिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा दीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट प्रादेशिक भाषांचे चित्रपट पहा बिगफ्लिक्सवर पॅटन युद्धस्य कथा रम्या...\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5536133227003646600&title=Dr.%20Baldevanand%20Sagar%20will%20be%20In%20Ratnagiri&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:34:42Z", "digest": "sha1:WECC6KMCTR3OFAMCACXLRBKDOTIR6SNW", "length": 11886, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. बलदेवानंद सागर यांचे रत्नागिरीत व्याख्यान", "raw_content": "\nडॉ. बलदेवानंद सागर यांचे रत्नागिरीत व्याख्यान\n६२व्या क��लिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन\nरत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एक व दोन मार्च २०१९ रोजी कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे हे ६२ वे वर्ष आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पत्रकार, संस्कृतचे जाणकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चे संस्कृत अनुवादक आणि प्रसारक डॉ. बलदेवानंद सागर यांचे व्याख्यान ऐकण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.\nकालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेच्या निमित्ताने डॉ. सागर रत्ननगरीत येत असून, एक मार्चला ‘संस्कृत प्रसारमाध्यमे’ आणि दोन मार्चला ‘आधुनिक संस्कृतचे स्वरूप’ या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात ही व्याख्यानमाला होईल.\nमहाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे वर्षभर नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात. यांपैकी कालिदास व्याख्यानमाला ही एक प्रदीर्घ परंपरा असणारी व्याख्यानमाला आहे. आजवर वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे निवृत्त कुलगुरू डॉ. अभिराज राजेंद्र मिश्र, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या निवृत्त कुलगुरू डॉ. उमा वैद्य, डॉ. प्र. के. घाणेकर, डॉ. इंदुमती काटदरे आदी मान्यवरांनी या व्याख्यानमालेचे व्याख्यातेपद भूषविले आहे. या वर्षी डॉ. बलदेवानंद सागर यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ संस्कृत रसिकांना मिळणार आहे.\nडॉ. सागर यांनी आजवर आकाशवाणीसाठी ४४ वर्षे, तर दूरदर्शनसाठी २२ वर्षे संस्कृत वार्ता संपादन, प्रसारण आणि व्यवस्थापनाचे कार्य केले आहे. उज्जैनच्या कालिदास संस्कृत अकादमीचे ते संचालक आहेत. राष्ट्रीय नाट्यविद्यालय, एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म्स अँड टेलीव्हिजन, नवी दिल्लीतील श्री लालबहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे ते अतिथी व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.\nडॉ. सागर यांनी ‘दी ग्रेट मास्टर्स’ या दूरदर्शन मालिकेसाठी अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दिल्ली येथे २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाच्या यशस्वी आयोजनातही त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रीय दृष्टीबाधितार्थ संस्थानच्या ‘टॉकिंग बुक लायब्ररी’साठी त्यांनी संस्कृत साहित्याच्या ४०० ध्वनिमुद्रिकांचे, तसेच अन्य अनेक स्तोत्रांचे ध्वनिमुद्रण केले आहे. त्यांना काशीतील अखिल भारतीय विद्वत परिषदेचा ‘वाग्भूषणम् पुरस्कार’, वाङ्मयविमर्श, दिल्लीच्या चरवैति यांचा ‘उद्घोषणा– मर्मज्ञ पुरस्कार’, तर कानपूर येथील भारतीय चिंतक समाजतर्फे ताम्रपत्र व स्मृतिचिन्हाने देऊन सन्मानित केले आहे. संस्कृतशी निगडीत विविध विषयांवर त्यांचे विपुल लेखन आहे.\n‘या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थी, संस्कृतप्रेमी आणि जाणकार रसिकांनी अवश्य घ्यावा,’ असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.\nTags: रत्नागिरीडॉ. बलदेवानंद सागरDr. Baldevanand Sagarरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीगोगटे-जोगळेकर महाविद्यालयडॉ. किशोर सुखटणकरडॉ. कल्पना आठल्ये RatnagiriGogte-Joglekar CollegeRatnagiri Education SocietyDr. Kalpana AthalyeDr. Kishor SukhatankarB\nरत्नागिरीत १६ मार्चला बावडेकर विज्ञान व्याख्यानमाला ‘गोगटे-जोगळेकर’च्या निसर्ग मंडळातर्फे व्याख्यानाचे आयोजन इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय ‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरीतील विद्यार्थी घालणार दीड लाख सूर्यनमस्कार\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्गला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-26T08:38:29Z", "digest": "sha1:NSE65XO2BH6AQCL5U7TAYJSL5VVQYMMJ", "length": 14842, "nlines": 129, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "से चीज !!!! - Thinkmarathi.com", "raw_content": "\nकोण आहे असा जो लग्ना मध्ये भटजीला पण ऐकत नाही \nकोण आहे जो लग्नात कोणत्याही विधीला pause करू शकतो\nएक वेळेस लग्नात नवरा-नवरी नसतील तरी चालेल पण Photographer पाहिजेच… लग्नाचे फोटो म्हणजे एक उत्सुकतेचा विषय असतो. लग्नातले प्रत्येक क्षण खास असतात. हे खास क्षण जपून ठेवावेत, असं प्रत्येकाला वाटत असत��. लग्नाचे अल्बम चाळताना, सहकुटुंबासोबत लग्नाचे व्हीडिओ बघताना या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत जातात.\nलग्नाचे व्हीडिओ व फोटो अल्बम हे दोन्ही प्रकार म्हणजे लग्नातल्या अनमोल क्षणांचा, त्या आठवणींचा पेटाराच असतो.काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तसे या अल्बम-व्हीडिओ बनवण्याच्या पद्धतीतही बदल होत गेले.\nडिजिटल युग अवतरल्यानंतर अल्बमचा खरा चेहरामोहरा बदलून गेला. डिजिटल युगातल्या अल्बमचा नवा आविष्कार म्हणजे करिज्मा अल्बम.\nसध्या करिझ्मा अल्बमचा ट्रेण्ड आहे. फोटो काढून चिकटवण्यापेक्षा चांगल्या दर्जाचा ग्लॉसी किंवा मॅट पेपर वापरून फोटो प्रिंट केले जातात. एखादं मॅगझीन बघावं तसा याला इफेक्ट येतो. डिझाइन्सचा ले-आउट फोटो प्रिंटिंगच्या दुकानात ठरलेला असतो. त्यामध्ये फक्त फोटो बसवायचे असतात.डिजिटलायझेशनमुळे आणि प्रिंटिंगच्या नव्या तंत्रज्ञानामुळे अल्बममध्ये अनेक गोष्टी करणंही शक्य झालं. अनेक प्रकारचे लेआऊट, डिझाइन्स करून आपल्याला हवा तसा अल्बम तयार करता येतो . प्रिंटिंग केल्यानंतर त्यावर युवी कोटिंगचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे फोटो अल्बमच्या लूकमध्ये कमालीचा उठावदारपणा तर आलाच. शिवाय त्याचं आयुष्यमान वाढतं. काही वर्षांनंतर फोटो पिवळ्या पडतात आणि अल्बम खराब होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी आता अनेक प्रकारचे कोटिंग विकसित करण्यात आले आहेत. हाय ग्लास युवी कोटिंग, मॅट युवी कोटिंग, टेक्स्चर कोटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोटिंगमुळे अल्बमचा लूक हवा तसा करता येतो. या अल्बमचं सादरीकरण आकर्षक असतं, यात काही शंका नाही. यात पिंट्रिंगसाठी वापरण्यात येणारा पेपरही चांगल्या दर्जाचा असल्याने हे अल्बम जास्त काळ टिकतात. या अल्बमची २० ते २५ वर्षे हमखास गॅरंटी असते.\nयात ग्लॉसी पेपरमुळे अल्बमला एक वेगळीच चकाकी येते आणि मॅट पेपर कमी चकाकीचे असतात. ज्याच्या-त्याच्या पसंतीप्रमाणे पेपर निवडावा. मात्र हा अल्बम बनवणं जरा खर्चिक काम आहे.याची किंमत साधारणत: १००००/- ते ४००००/- च्या दरम्यान असते.\nसाधारण मध्यम आकाराच्या मॅगझिनप्रमाणे हा ‘कॉफी टेबल बुक’अल्बम असतो. करिझ्मा अल्बम बनवण्याच्या तुलनेत कॉफी टेबल बुक अल्बम करणं हे कमी खर्चिक आहे. त्यामुळे कॉफी टेबल बुक अल्बमला काही जणांची मागणी असते. या अल्बमचा टिकाऊपणा थोडा कमी असल्यामुळे तो थोडा जपून वापरावा लागेल. याची किंमत साधारणत: ४०००/-पासून पुढे सुरु होते.\nएकूणच काय तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बदललेलं अल्बमचं रुपडं आता सगळ्यांनाच हवंहवंसं वाटतंय. त्यामुळेच लग्नाच्या आठवणी आता अगदी छान स्वरुपात जपून ठेवता येत आहेत.\n← ‘लठ्ठपणा- शंका समाधान’\nशालेय श्रीगणेश………. १९४६ →\nलग्न समारंभासाठी व्हा झटपट तयार \nसप्तपदी मी रोज चालते …\nमहाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/after-aanevadi-tollnaka-conflict-mp-udyanraje-bhosle-and-shivendra-raje-on-common-stage-with-sharad-pawar/", "date_download": "2019-03-26T08:38:42Z", "digest": "sha1:4JQBBXP5VHW43HSB7MKDTWJ2EQDIJPPX", "length": 5137, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टोलनाक्याच्या राड्यानंतर खा. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पहिल्यांदाच पवारांसोबत एकत्र", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nटोलनाक्याच्या राड्यानंतर खा. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पहिल्यांदाच पवारांसोबत एकत्र\nसातारा : आनेवाडी टोलनाक्याच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आज प्रथमच एकत्र आल्याच पहायला मिळाल. त्याला कारण ठरले ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे.\nयशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी कराड येथील प्रीतिसंगमावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही राजे उपस्थित होते. दरम्यान टोलनाक्याच्या राड्यानंतर दोन्ही राजेंमध्ये विस्तव जात नसताना देखील दोघेही एकाच ठिकाणी आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.\nतर शरद पवार यांच्या सोबत खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, कलाप्पा आवडे, विक्रमसिंह पाटणकर हे खुर्चीत बसले होते. तर शिवेंद्रराजे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर आमदार खाली सतरंजी वर बसले होते.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल ���र मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n‘देवा’ च्या एन्थम साँगला प्रभूदेवाकडून दाद\nघाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली संजय निरुपमांची सभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-opposition-leader-and-guardian-minister-come-together-i-will-do-mahalaxmi-pooja-says-chandrakant-patil-in-mumbai/", "date_download": "2019-03-26T08:55:36Z", "digest": "sha1:4DYAXFBJDQATNVS2GCADACPOQ7ARRABE", "length": 5712, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर महालक्ष्मीची पूजा करेन -चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nमुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर महालक्ष्मीची पूजा करेन -चंद्रकांत पाटील\nमुंबई – मागील आठवड्यात ऑडीओ सीडीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या चांगलाच वाद रंगलेला पहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर महालक्ष्मीची पूजा करेन असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.\nराज्यपाल अभिभाषणा दरम्यान धनंजय मुंडे यांनी कर्जंमाफी झालेल्या शेतक-यांची यादी पटलावर ठेवण्याची मागणी केली होती या चर्चेला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्या जिल्ह्यात कर्जमाफी झालेल्या शेतक-यांचे मेळावे घेऊन त्या मेळाव्यांना मी आणि धनंजय मुंडे सोबत जाऊ, हवे तर बीड मध्येही मेळावा घेऊ असं आश्वासन दिले .\nराष्ट्रवादीच्या बाकांवरुन पालकमंत्री यांना बरोबर घेणार का, असा गंमतीने मुद्दा उपस्थित केला. हा रोख अर्थात धनंजय मुंडे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दिशेने होता. तेव्हा हे दोघे एकत्र आले तर महालक्ष्मीची मोठी पूजा करेन, अशी कोपरखळी मारत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.ज्यानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्त���नी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nऔरंगाबाद : नारेगाव मध्ये कचरा टाकण्यास मनाई\nऔरंगाबादच्या कचराकुंडीने येणाऱ्या उद्योगांच्या ‘नकातील केस जळाले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yuva-panther-allegation-against-devendra-fadnavis/", "date_download": "2019-03-26T08:49:02Z", "digest": "sha1:CLLCBEMJWCYGQAZM35EEBD4KWW4SFNDF", "length": 4849, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO: नितीन आगे हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने नाही ; नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nVIDEO: नितीन आगे हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने नाही ; नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे\nटीम महाराष्ट्र देशा: नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न युवा पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. नितीन आगे प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं झाला नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.\nमुख्यमंत्री आज (रविवार) नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचा हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. नंतर या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल. मात्र,यापूर्वीही मुख्यमंत्र्याचा ताफा अडवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nनवीन वर्षाच न्यूझीलंडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत\nआरक्षण हे दलितांवरील अत्याचाराचे मुख्य कारण – आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/solar-conductor-drye/", "date_download": "2019-03-26T08:07:43Z", "digest": "sha1:YSDGM7R4V7XYV775J74B4H6PAG64KC34", "length": 6316, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Solar Conductor Drye Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्राच्या सुपुत्राने लावलेला शोध आज ८ देशांमध्ये वापरला जातोय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === २००८ साली वैभव तिडके या बीडच्या तरुणाने सौर\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\nइंडियन आयडॉल मध्ये स्पर्धकावर शारीरिक अत्याचार\nलाडकी लेक वयात येताना : भाग २\n‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल\nही ८ तुरुंगं – पंचतारांकित हॉटेल्सपेक्षा कमी नाहीत\nतरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या\nमॅक्डोनाल्डस : हा अवाढव्य व्यवसाय प्रत्येकाला अचंबित करून सोडतोच\nजगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल\nआपल्याच पुत्रांना गंगेने नदीमध्ये का विसर्जित केले होते जाणून घ्या यामागची रंजक कथा\nब्रह्म देवाचं एकच मंदिर का आहे कारण आहे सावित्रीचा श्राप \nदलित असल्यामुळे पक्षात मताला किंमत नसल्याचे सांगत भाजपच्या दलित खासदाराचा राजीनामा\n“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न \nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\n१५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क हिजड्यांची फौज ठेवली होती\n ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता\nजगाला जगण्याची प्रेरणा देणारे ए आर रहमान चक्क आत्महत्या करणार होते…\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\n रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘Kheyti स्टार्टअप’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4873448686763713209&title=International%20Ramayan%20Mahotsav%20in%20Mumbai&SectionId=5729656147093998219&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-03-26T08:08:33Z", "digest": "sha1:XBT6TK57Q7OZ66WIHHQKECHGHXH6VFBE", "length": 11338, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रामायण महोत्सवाद्वारे सर्व देशांना एकत्रित आणणे शक्य’", "raw_content": "\n‘रामायण महोत्सवाद्वारे सर्व देशांना एकत्रित आणणे शक्य’\nआंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात राज्यपालांचे प्रतिपादन\nमुंबई : ‘रामायण हे भारतीय जीवनमुल्यांचे एक सार असून, रामायण प्रेम, आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल,’असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.\nराज्य पर्यटन विभागाच्यावतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.\n२५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या महोत्सवात भारतासह, कंबोडिया, फिलिपाईन्समधील कलाकारांनी रामायण सादर केले. गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील संगार परिपूर्णा ग्रुप या रामायण महोत्सवात सादरीकरण करणार आहे.\nया वेळी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्यासह कंबोडीया, फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया येथील आमंत्रित उपस्थित होते.\nराज्यपाल म्हणाले, ‘रामायणाचे मूल्य प्रत्येक भारतीयांच्या डीएनएचा एक भाग बनले आहे. बौद्ध, शीख आणि जैन याव्यतिरिक्त विविध भारतीय भाषांमध्ये रामायणाची अनेक भाषांतरे आहेत. कंबोडियन, इंडोनेशियाई, फिलिपिनो, थाई, लाओ, बर्मा आणि मलेशियन आवृत्तीतील रामायण आणि तिच्याशी संबंधित कथादेखील आपल्याला पाहायला मिळतात. रामायण ही एक अशी कथा आहे जी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये, बऱ्याच परदेशी भाषा आणि बऱ्याच बोलीभाषांमध्ये सांगितली जात आहे. रामायण इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि इतर परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांकडे जगभरातील अनेक विद्वान, दार्शनिक आणि विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले आहे.’\n‘रामायण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व देशांना एकत्रित आणून त्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतासह अनेक देश रामायणाशी जोडले गेले आहेत. रामायण महोत्सवाच्या माध्यमातून या सर्व देशांना एकत्रित आणणे;तसेच देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना देणे असे उद्देश साध्य होतील,’ असा विश्व��स राज्यपालांनी व्यक्त केला.\n‘भारत, श्रीलंका आणि महाराष्ट्रात भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. पर्यटन विभागाने या ठिकाणाविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे आणि इतर राज्यांशी संबंधित रामायण सर्किट विकसित केले पाहिजेत,’ अशी अपेक्षाही राज्यपालांनी या वेळी व्यक्त केली.\nTags: मुंबईआंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवरामायणचे. विद्यासागर रावराज्य पर्यटन विभागवांद्रे-कुर्ला संकुलएमएमआरडीएकंबोडियाफिलिपाईन्सइंडोनेशियाMumbaiMaharashtraInternational Ramayana MahotsavGovernorC. Vidyasagar RaoTourismCambodiaIndonesiaBOI\n‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाची आवश्यकता’ राज्यात गुलाबी थंडीचं आगमन रक्षाबंधनानिमित्त युवकांना हेल्मेट भेट विरोधीपक्ष नेत्यांकडूनही वायुदलाचे अभिनंदन लोकमान्य सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ जूनला\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nalla-will-be-encroachment-free-in-belgaum/", "date_download": "2019-03-26T08:27:16Z", "digest": "sha1:6ZNWY35KH5IBAEBDORSKUNN3LHUUDUVO", "length": 4225, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाले होणार अतिक्रमणमुक्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Belgaon › नाले होणार अतिक्रमणमुक्‍त\nनाल्यांच्या जागेत अतिक्रमणे झाल्यामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका प्रयत्न करू असून, शास्त्रीनगर परिसरातून वाहणार्‍या दोन नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या हालचालींना सुरूवात झाली आहे.\nमनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सोमवारी शास्त्रीनगर परिसरातील काही नागरिकांना संभावीत कारवाईची माहिती दिली आहे. शास्त्रीनगर परिसर��तून दोन्ही नाले वाहत असतात. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या नाल्यांची रूंदी 30 फूट आहे. मात्र गेल्या 20 वर्षांत शास्त्रीनगरात नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. 2016 च्या पावसात तर शास्त्रीनगरपासून अरुण थिएटरपर्यंत पूर आला होता. त्यानंतर अतिक्रमण हटवण्याी सुरवात झाली होती. मात्र कारवाई अर्धवट राहिली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-IT-engineer-suicide-in-his-house/", "date_download": "2019-03-26T08:17:06Z", "digest": "sha1:7F4VW5FMXIO5TSYLBLCDXS7WMCQDJOAI", "length": 4387, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › पिंपरी : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या\nहिंजवडी आयटी कंपनीतील एका संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सकाळी उघडकीस आली.\nअभिजित रामदास मुळे (३८, रा. गिरिराज हाउसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड. मूळ गाव कळंब, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्यांचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे संगणक अभियंता असून, हिंजवडीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. याबाबत माहिती मिळताच, चिंचवड पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी अभिजित यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अ���्याप समजू शकले नाही. पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-whole-banned-liquor-ban-wrong-52208", "date_download": "2019-03-26T09:16:54Z", "digest": "sha1:RKXJ2MHJKE2ZC5MW3ECIRMD7KO4V6VHS", "length": 11992, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news The whole banned liquor ban is wrong सरसकट मद्यविक्री बंदी चुकीची - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसरसकट मद्यविक्री बंदी चुकीची - उच्च न्यायालय\nमंगळवार, 13 जून 2017\nमुंबई - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून 500 मीटरपर्यंतच्या अंतरात मद्यविक्री करण्यास बंदी घातली असली तरी, महामार्गांनजीकच्या रस्त्यांवरील दारूची दुकाने सरसकट बंद करण्याचा आदेश देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. मद्यविक्री करणारी दुकाने, हॉटेल व बारमालकांच्या समस्या ऐकून घ्याव्यात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेशही न्यायालयांना दिला.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने महामार्गांजवळील मद्यविक्री दुकाने, बार यांना तातडीने बंद करण्याची नोटीस बजावली होती. या विरोधात बार, हॉटेल आणि मद्यविक्री दुकानमालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्या. एस. एम. खेमकर आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गानजीक रस्त्यांवर असलेल्या मद्यविक्री दुकानांनाही नोटीस बजावली आहे. यासाठी कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर मत नोंदवताना न्यायालयाने अशा प्रकारे सरसकट बंदी लादून व्यवसाय मनाई करणे अयोग्य आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.\nराज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभा��ाचे सचिव आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. 5 जुलैपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी या सर्वांच्या अर्जावर निर्णय घ्या, असे सांगत नोटीस रद्द करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. दरम्यान, राज्यमार्ग आणि राज्य महामार्ग यातील फरक स्पष्ट करणारी अधिसूचना राज्य सरकारने सादर करण्याची आवश्‍यकता नाही, असा युक्तिवाद महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आणि त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारतर्फे त्यांनी केला.\n\"ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह' ही मोठी समस्या\nप्रत्येकाला जगण्याचा, तसेच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे; मात्र दारूच्या नशेत होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाजवळील मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मद्यविक्रीपेक्षा अपघात टाळणे आणि जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असे मत नोंदवून उच्च न्यायालयाने याचिका निकालात काढली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/asthikalash-atal-bihari-vajpayee-parbhani-tomorrow-139161", "date_download": "2019-03-26T09:31:06Z", "digest": "sha1:YMPYFHSKQQJC7W2EDE3Z3II3FOKCU6CJ", "length": 14130, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "asthikalash of atal bihari vajpayee in parbhani tomorrow अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या परभणीत | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nअटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या परभणीत\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nपरभणी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश अंतिम दर्शनासाठी गुरुवारी (ता. 23) परभणी येथे आणला जाणार आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.\nभारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकल��� परभणीकरांना दर्शनासाठी आणला जात आहे. गुरुवारी (ता. 23) सायंकाळी 6:00 वाजता शहरातील विसावा कॉर्नर येथे या कलशाचे आगमन होणार आहे.\nपरभणी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश अंतिम दर्शनासाठी गुरुवारी (ता. 23) परभणी येथे आणला जाणार आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.\nभारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश परभणीकरांना दर्शनासाठी आणला जात आहे. गुरुवारी (ता. 23) सायंकाळी 6:00 वाजता शहरातील विसावा कॉर्नर येथे या कलशाचे आगमन होणार आहे.\nसदर अस्थिकलश रथ यात्रेचा मार्ग परभणी शहरातून विसावा कॉर्नर, महाराणा प्रताप चौक (रायगड कॉर्नर), नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, शिवाजी महाराज पुतळा, बी. रघुनाथ सभागृह असा राहणार आहे. अस्थीकलश बी.रघुनाथ सभागृहात मुक्कामी राहणार आहे. परभणीकरांना अटलजींच्या अस्थीकलशाचे अंतिम दर्शन बी.रघुनाथ सभागृहात घेता येईल.\nशुक्रवारी (ता. 24) सकाळी 8:00 वा. बी.रघुनाथ सभागृह ते खानापूर फाट्यापर्यंत अस्थीकलशाची भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अच्युत महाराज दस्तापुरकर, बालासाहेब महाराज पौळ व भजनीमंडळी सहभागी होणार आहेत. नंतर नांदेड येथे गोदावरी नदीत विसर्जन करण्यासाठी अस्थीकलश रथ मार्गस्थ होणार आहे. सर्व परभणीकरांनी पदयात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे व परभणी महानगर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.\nभजी तळत पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी केला शासनाचा निषेध\nपरभणी : पशुसंवर्धन विभागाने सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीरत्या पदोन्नती दिल्याचा निषेध करत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...\nविवाहाचा खर्च टाळून गरजूंना आर्थिक मदत\nकळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या...\nरेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य - महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या\nनांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार...\nपशुवैद्यकीय महाविद्यालयीन विद���यार्थ्यांचा संप; तीन दिवसापासून कामकाज बंद\nपरभणी : राज्यातील पशुसंवर्धन विभागाने 125 सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती दिल्याचा निषेध राज्यातील पशुवैद्यकीय...\nराज्यात उन्हाचा चटका वाढला परभणीत उच्चांकी तापमानाची नोंद\nपुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता उन्हाचा चटकादेखील वाढत आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा उच्चांकी 40.1 अंश सेल्सिअस...\nशेतकरी संघटना लढविणार लोकसभेच्या सर्व जागा\nऔरंगाबाद - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरल्याने समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन शेतकरी संघटना लोकसभेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/junnar-launches-work-various-roads-137101", "date_download": "2019-03-26T09:23:13Z", "digest": "sha1:TF3OMWRLZZYCOGS3TM5AXOFDGI2Q2FSM", "length": 12366, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Junnar launches work on various roads जुन्नरला विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nजुन्नरला विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nजुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या विविध प्रभागातील 62 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.\nजुन्नर- जुन्नर नगर पालिकेच्या विविध प्रभागातील 62 लाख 32 हजार रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.\nप्रभाग क्रमांक चार मधील १९ लाख,६१ हजार १६० रुपये खर्चाच्या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, कविता गुंजाळ यांचे उपस्थितीत झाला. कल्याण पेठेतील 38 लाख 4 हजार 690 रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष पांडे,नगरसेवक दीपेश परदेशी, अंकिता गोसावी यांचे उपस्थितीत झाला. आगर पेठ स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे 14 लाख 66 हजार 540 रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरणाचे कामाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, नगरसेवक अक्षय मांडवे, समिर भगत, सुवर्णा बनकर, सना मंसुरी, हाजरा इनामदार माजी नगरसेवक कुलदिप खोपे, अविनाश कर्डिले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा आरती ढोबळे, रोहिणी पवार, स्वाती हांडे, जयश्री भिसे, स्थानीक नागरिक, शहर अभियंता विवेक देशमुख व ठेकेदार दिपक शेवाले उपस्थित होते.\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nखासगी अंगणवाडी, नर्सरीवर \"ईसीसीई' धोरणामुळे अंकुश\nजळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nLoksabha 2019 : लोकसभेचा ‘संग्राम’ जिंका\nनगर - ‘सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. महाआघाडीचा धर्म पाळावा,’’ असा कानमंत्र देत संग्राम जगताप यांना निवडून...\nLoksabha 2019 : हाकलपट्टी केलेले 'ते' नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत\nनगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सब���्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/make-best-from-waste-in-our-house-1639045/", "date_download": "2019-03-26T08:49:33Z", "digest": "sha1:ADD64MN7TGLMPWCH57UFLOCTMWS7R74U", "length": 23562, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Make Best From Waste in our house | घराघरांतली पायपुसणी आणि फडकी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nघराघरांतली पायपुसणी आणि फडकी\nघराघरांतली पायपुसणी आणि फडकी\nघराघरांतली फडकी बघा. ज्या कापडाने स्वच्छता करायची आहे\nघराघरांतली फडकी बघा. ज्या कापडाने स्वच्छता करायची आहे, तेच अतिशय काळंकट्ट, कडक कॅनव्हाससारखं, लक्तरं निघालेलं असतं. त्याचे धागे घरात कुठे कुठे साफसफाई केली, तिथे तिथे अडकून फडक्यांच्या खुणा सोडतात. सगळेच कापडे पाणी शोषत नाहीत. नीट पुसण्याचे काम त्यांनी होईलच असे नाही. कुठे आणि कशी स्वच्छता करायची आहे, त्यावर सुद्धा कापडाचा पोत बदलत जातो.\nअनेक घरांमध्ये पुरुषांच्या फाटक्या, जीर्ण झालेल्या अंतर्वस्त्रांना कपडय़ाच्या रिटायरमेंटनंतर ‘पुसायचं फडकं’ म्हणून रोजगार मिळतो आपल्याकडे पुरुषी अंतर्वस्त्रं सर्वासमोर वाळत घालायला कोणाला लाज वाटत नाही. गॅलरीगॅलरीतून, अंगणांमधून ही अंतर्वस्त्रं वाळत घातलेली कुठेही दिसतात. हीच सवय ही वापरलेली अंतर्वस्त्रं फडकं म्हणून जेवायची ताटं पुसायला देखील कळत नकळत परावर्तीत होतं. कितीतरी घरांमध्ये पुरुषांच्या फाटक्या बनियनने स्वयंपाकघरातली भांडी पुसली जातात. ते कापड सॉफ्ट असतं. पाणी शोषून घेतं नीट. पण अनेक वर्षांचा शरीराचा घाम त्या धाग्यांनी शोषलेला असतो. स्त्रियांच्या स्लिप्सही त्याच, तश्याच कापडाच्या असतात. पण त्यांना असा ‘मान’ मिळत नाही हो आपल्याकडे पुरुषी अंतर्वस्त्रं सर्वासमोर वाळत घालायला कोणाला लाज वाटत नाही. गॅलरीगॅलरीतून, अंगणांमधून ही अंतर्वस्त्रं वाळत घातलेली कुठेही दिसतात. हीच सवय ही वापरलेली अंतर्वस्त्रं फडकं म्हणून जेवायची ताटं प���सायला देखील कळत नकळत परावर्तीत होतं. कितीतरी घरांमध्ये पुरुषांच्या फाटक्या बनियनने स्वयंपाकघरातली भांडी पुसली जातात. ते कापड सॉफ्ट असतं. पाणी शोषून घेतं नीट. पण अनेक वर्षांचा शरीराचा घाम त्या धाग्यांनी शोषलेला असतो. स्त्रियांच्या स्लिप्सही त्याच, तश्याच कापडाच्या असतात. पण त्यांना असा ‘मान’ मिळत नाही हो काटकसरी स्वभाव घरोघरी अशा बनियन्स आणि अंडरवेअरला फडकं करतो, असंच नाही, ही एक सवय होऊन गेलेली असते. आर्थिक सुस्थितीत असलेल्या घरी देखील असंच एखादं केविलवाणं बनियन ताटं पुसायला अपॉइंट केलेलं असूच शकतं. देवपूजा करताना देखील वापरलेलं चालतं असं फडकं, ही तर या सवयीची गंमतच असते\nस्त्रियांचं नवं कोरं अंतर्वस्त्रदेखील काहीतरी भयानक घाणेरडं आहे, अशा थाटात घरोघरी लपूनछपून वाळत घातलं जातं. त्यांच्या नशिबी मोकळं, खुलं, हॉलच्या गॅलरीत, अंगणात स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घातलं जाणं फारसं नसतं. ते आपले केविलवाणे कापडाचे तुकडे म्हणून पडून राहतात. फडकी म्हणून सुद्धा त्यांना उघड कोणी वापरत नाहीत. फारतर स्त्रियांच्या जुन्या फाटक्या परकराला पायपुसण्याचा दर्जा मिळू शकतो, तो सुती असेल तर साडी तर कितीही गैरसोयीची एरवी असली, तरी ‘साडी म्हणजे काय सौंदर्य’ असंच कंडिशनिंग झालेलं असल्यानं जुन्या साडय़ांना तसा बरा भाव मिळतो. जुन्या सुती साडय़ांची दुपटी, गोधडय़ा, फडकी होतात. कुठे शेतात कुंपणाला बांधायला होतात. कुठे उन्हाळ्यातल्या पापड, कुरडईच्या वाळवणासाठी, धान्याला ऊन दाखवायला त्या वापरल्या जातात.\nहळूहळू फडक्यांमध्ये, स्वच्छतेच्या साधनांमध्ये बरंच वैविध्य आलं. मॉल्समध्ये डिस्प्लेवर ही वेगवेगळी साधनं झळकू लागली. लोक फडकी विकत आणू लागले. कॉटन वेस्ट म्हणून किलोने देखील फडकं मिळायला लागलं. चकचकीत काचांची घरं आणि ऑफिसं वाढू लागली. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या देशात हवा आणि ऊन सहज उपलब्ध असतानादेखील बंदिस्त जागेत भर दिवसा दिवे लावून बसायची गरज असलेली कार्यालयं तयार झाली. एसीसाठी तर अजूनच बंदिस्त केल्या जातात जागा. ऑफिसातल्या आणि घरांच्या काचा पुसायला विशिष्ट वर्तमानपत्रांचे कागद कुठे कुठे वापरतात. गाडय़ांच्या काचा पुसायला ती विशिष्ट ऑरेंज फडकी सिग्नल सिग्नलवर विकायला आलेली दिसू लागली. मोबाइल, चष्मे, गॉगल्स, स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीन���स, लॅपटॉप्स, संगणक, टॅब हे पुसायला वेगळे मायक्रो फायबर कापड शो केसेसमध्ये दिसू लागले. स्वयंपाकघरासाठी, फरशी पुसण्यासाठी, वस्तूंवरची धूळ झटकण्यासाठी वेगवेगळी साधनं, कापडं बाजारात मिळू लागली. त्यांच्या दर्जात देखील हळूहळू सुधारणा होताना दिसते. न उसवणारे, जास्तीचे कापडाचे पॅच लावलेले, वेगवेगळे पृष्ठभाग साफ करणारं, जास्त टिकणारं पुसायचं कापड असं ब्रॅण्डिंग होऊ लागलं. स्पंजने पाणी शोषून घेणं, वेगवेगळे वायपर्स पाणी लोटायला वापरणं अशा नव्या सवयी लोकांना जसजशा त्या वस्तू बाजारात आल्या, तसतशा लागल्या. काही उत्पादनांमध्ये खरोखर चांगली सोय असते. विविध प्रकारचे टॉवेल्स आणि नॅपकिन्स मिळायला लागले. जुन्या चादरींचं पायपुसणं एरवी घरोघरी शिवलं जायचं. तेच आता जुन्या-नव्या कापडाचं असं बाजारात देखील मिळू लागलं. काही नुसतंच शो असतात आणि त्यांना काहीच पुसलं जात नाही. पाणी शोषलं जात नाही आणि किंमत अवाच्या सवा, असे लक्षात आल्यावर लोक घरगुती पायपुसणी शिवणाऱ्यांकडून देखील ऑर्डर्स देऊन ते बनवून घेऊ लागले. चिंध्या चिंध्या जोडून बनणारं पायपुसणं विकणं, हा काहींचा रोजगार झाला. स्पिन मॉप्स घरोघरी दिसू लागल्या. थ्रेडेड मॉप्स, वायपर मॉप्स वेगवेगळ्या हॉस्पिटल्सपासून ते विविध कार्यालयांपर्यंत जागोजागी वापरल्या जातात हल्ली. घासण्यांचे अनेक प्रकार आले. कुंचे, झाडण्या वेगवेगळ्या कामांसाठी अशा तयार झाल्या. विविध स्प्रे बाजारात आले. घासून काढायच्या ब्रशचे नानाविध आकारप्रकार दिसू लागले. ग्लोव्हज् घालून, मास्क घालून, पाय योग्य पादत्राणाने नीट झाकून साफसफाई करणं जास्त सोयीचं आणि आरोग्यदायी आहे, हे हळूहळू रुजू लागलं.\nसाफसफाई करणं हे आनंदाचं, आरोग्याचं आणि प्रसन्नतेचं साधन म्हणून बघितलं जातं. पण त्यासाठी विविध केमिकल्सचा भसाभस वापर देखील वाढला. तितकी साधनं, सुविधा नसतील तर पुरेशी साफसफाई झालेलीच नाही, असंही नकळत कंडिशनिंग झालं. हातापायांची आणि आरोग्याची काळजी घेणं वेगळं आणि भसाभस केमिकल्स वापरल्याशिवाय, टॉयलेट्समध्ये अमकेच लिक्विड अमक्या प्रमाणात रोजच्या रोज ओतल्याशिवाय ते स्वच्छ होऊच शकत नाही, अशाही सवयी कळत नकळत जडल्या. बाळांना रांगायला सगळीकडे अतिरेकी स्वच्छ असलेले वातावरण देण्याचा कल एकीकडे- जो एरवी काही अंशी ठीकच आहे, पण त्यांना धूळच लागू देऊ नये, मातीत खेळातच येऊ नये, असेच सगळे खबरदारीचे उपाय असतात अनेक ठिकाणी. त्या उलट म्हणजे, ऐवी तेवी ते घरभर रांगतातच, तर त्यांना असे विशिष्ट ‘बेबी मॉप्स’ म्हणून मिळणारे कपडे घालायचे की रांगता रांगता ते घराच्या फरशा पुसून काढतील ते कपडे घालून, असं ब्रॅण्डिंग देखील झालं या कपडय़ांचं त्याने खासकरून घरातल्या बाईचा कसा वेळ वाचला, अशा जाहिराती आल्या. जणू घरगृहस्थी सांभाळणं हे बाईच्याच कपाळावर कोरून ठेवलेलं आहे त्याने खासकरून घरातल्या बाईचा कसा वेळ वाचला, अशा जाहिराती आल्या. जणू घरगृहस्थी सांभाळणं हे बाईच्याच कपाळावर कोरून ठेवलेलं आहे अशाच जाहिरातींच्या ट्रेंड्समधून अंतर्वस्त्रांपासून सुरू होणारं फडकं पुराण मॉल्समधल्या अत्यंत हलक्या दर्जाच्या, पण तशा जास्त किंमत असणाऱ्या पुसायचा फडक्यांची वर्दी घरात लागून पुढे जाऊ लागली. आपलेच सुती जुने कपडे फाडून देखील फडकं म्हणून वापरायचे असतील, तर नीटशा टिपा घालून, ठरावीक छोटय़ा आकारात ते बनवता किंवा बनवून घेता येतात. पण फडक्यांच्या नशिबी अशी साधीशी टापटीप, ऐट क्वचितच असते अशाच जाहिरातींच्या ट्रेंड्समधून अंतर्वस्त्रांपासून सुरू होणारं फडकं पुराण मॉल्समधल्या अत्यंत हलक्या दर्जाच्या, पण तशा जास्त किंमत असणाऱ्या पुसायचा फडक्यांची वर्दी घरात लागून पुढे जाऊ लागली. आपलेच सुती जुने कपडे फाडून देखील फडकं म्हणून वापरायचे असतील, तर नीटशा टिपा घालून, ठरावीक छोटय़ा आकारात ते बनवता किंवा बनवून घेता येतात. पण फडक्यांच्या नशिबी अशी साधीशी टापटीप, ऐट क्वचितच असते ज्याने स्वच्छता करायची, तेच बिचारं केविलवाणं असतं. घराघरातली पायपुसणी तर फार क्वचित आंघोळ करून स्वच्छ होतात. उन्हात वाळतात.\nआपल्या घरातल्या फडक्यांचं आणि पायपुसण्याचं ऑडिट केलं, तर आपल्या स्वच्छतेच्या कल्पनांचा भोपळाच फुटायची शक्यता जास्त आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवार���ंच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/?start=7440", "date_download": "2019-03-26T07:54:41Z", "digest": "sha1:7RMESIHRM2PH52VNA6DNONYT2HHMHGKF", "length": 3733, "nlines": 139, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nSemalt: वेबसाइटसाठी बटन्स आणि दादर बॉट्स काय आहेत आणि त्यांना कसे अवरोधित करावे\nमीठ: Google Analytics रेफरल स्पॅम कसे वापरावे आणि अवरोधित करावे\nसमतुल्य: Google Analytics बद्दल आपल्याला कदाचित समजू शकत नसल्या जाणार्या गोष्टी\nसामुदायिक दिशानिर्देशः वेबसाइट आणि दरवाजा बॉट्स ब्लॉक कसे करावे\nदुय्यम: आपली वेबसाइट मारुन कडून बॉट अवरोधित कसे\nएक एसइओ स्पेशलिस्ट बनू इच्छिता Semaltेट एक उत्तर प्रदान करते\nTwitter वर सक्रिय करून प्रेक्षकांसाठी फाईट जिंकण्यासाठी कसे - मिमलट्रेट पासून सराव\nसमभाग समभाग 10 एसईओ बूस्ट करण्यासाठी सोपे Hits\nSemalt एक्सपर्ट निर्देशित करते की जेव्हा साईट ट्रॅफिक हिट खाली असेल तर काय करावे\nआपल्याला ज्ञात असलेल्या नमूलवरुन सामाजिक मीडिया विपणन टिपा\nमिमल टिपा अनुसरण करून ट्विटर सह आपल्या Google क्रमवारी सुधारा\nअधिक वेबसाइट कसे प्राप्त करावे या शीर्ष 10 टिपा - मिडल अॅडव्हाइस\nSemalt: 5 साइटवर पुरेसा नाही हिट मिळविण्यासाठी कारणे\nसेमॅट & एस से स्��ानिक बॅकलिंक्स आणि त्यांना कसे शोधावे\n Semalt आपल्याला या वर्षी प्रयत्न करावा एसइओ प्रयोग देते\nSemalt एक्सपर्ट विचारा: व्यवसायांसाठी Google Analytics बेंचमार्किंग काय आहे\nSemalt: आणखी ग्राहकांना आकर्षित करणार्या दीप कीवर्ड संशोधन प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/11/hemant-joshi.html", "date_download": "2019-03-26T08:59:46Z", "digest": "sha1:UEAZ4V333EHRVTMEMVJEEWDUIRD62EOU", "length": 29943, "nlines": 132, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: भानुशाली कि भानामती : HEMANT JOSHI", "raw_content": "\nभानुशाली कि भानामती : HEMANT JOSHI\n३७-३८ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या क्षेत्रात असे कधीही झाले नाही कि अमुक एखाद्यवा विषयावर व्यक्तीवर लिहिण्यासाठी मला तब्बल सहा महिने पूर्व तयारी करावी लागली, म्हणजे पत्रकार अरविंद भानुशाली व्यक्तिमत्व नेमके कसे हे लिहिण्यासाठी मी खरोखरी सहा महिने घेतले, सखोल माहिती घेतली, त्यांच्या सभोवतालचे कडबोळे, भानुशाली यांची काम करण्याची पद्धत त्यांचे व्यवसाय त्यांचे वागणे,बोलणे, त्यांच्या व्यवसायातले, व्यवहारातले प्लस मायनस पॉईंट्स, त्यांची असलेली उठबैस, त्यांनी नादी लावलेले काही समव्यवसायिक, भानूशालीशी संपर्कात राहून आपलेही उखळ पांढरे करवून घेणारा आमच्यातलेच एक बुजुर्ग, असे कितीतरी व्यापक मुद्दे मला तपासायचे होते आणि तेही कोणाला न कळू देता, म्हणून पहिल्यांदा असे झाले, हा व्यक्ती विषय अभ्यासताना मी त्याची कमालीची गुप्तताराखली वाच्यता केली नाही, भानुशाली कुटुंबाच्या बोगस मजूर संस्था हा तर फार नाजूक विषय होता पण त्यावर माहिती घेतांना सहकार आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अभियंत्यांनी आणि ठाणे मुंबईतील अनेक कंत्राटदारांनी, न्बशक्ती मध्ये काम केलेल्यांनी जे सहकार्य केले ते न विसरता येणारे विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यात दरारा निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने एका सुरेख लिखाण करणाऱ्या वार्ताहाराचा वेळोवेळी ज्या पद्धतीने वापर केल्या गेला ते सांगतांना एका उच्च पदस्थ अभियंत्याने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली, त्यातून आता बांधकाम खात्यातून कोणाला कसे हप्ते दिले जातात, हेही मला आकडेवारीसह सांगण्यात आले...\nसार्वजनिक बांधकाम खात्यात रमेश आगवणे हे अतिशय धाडसी, बेधडक, साहसी, बुद्धिमान अधीक्षक अभियंते आहेत विशेष म्हणजे ��्यांचे एकुलते एक चिरंजीव रोहन, वयाच्या केवळ २५-२६ व्य वर्षी आयआयटी पवईचे पदवीधर आहेत, आयआयएम अहमदाबाद चे एमबीए आहेत, ते आयपीएस आहेत आणि आयएएस देखील आहेत, संपूर्ण भारतातले हे एकमेव उदाहरण आहे. रोहन आगवणे यांचे वर्णन वंडर बॉय असेच करावे लागेल...\nत्यांचे उदाहरण मात्र येथे मी नावानिशी छापण्याचे धाडस करतोय कारण आगवणे कुठेही घाबरणारे नाहीत. आगवणे २०१० च्या सुमारास ठाणे सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता होते. त्यांच्या अंतर्गत शहापूर देखील येत होते. एकदा कुठल्याशा कार्यक्रमानिमित्ते शहापूर परिसरात त्यावेळेचे विधान सभा सभापती दिलीप वळसे पाटील येणार होते, त्यांना यायला थोडा उशीर झाला, पण चार चौघात भानुशाली यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वळसे पाटलांचा समाचार घेतला, ते बघून आगवणेयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण वळसे पाटील आणि रमेश आगवणे आसपासच्या गावात राहणारे असल्याने आगवणे यांना वळसे पाटलांच्या प्रेमापोटी भानुशाली यांचे उध्दट उर्मट बोलणे रुचले नव्हते, मात्र त्यावेळी शांत बसणे एवढेच काय त्यांच्या हातात होते. पुढे एकदा भानुशाली यांनी त्यांच्या मालकीच्या शाळेलगत असलेल्या एका अनधिकृत बांधकामाची तक्रार थेट छगन भुजबळ यांच्या कडे केली, भानुशाली शक्तिशाली ते, भुजबळ यांनी आगवणे यांना बोलावून सांगितले, ते अनधिकृत बांधकाम तोडून टाका. आगवणे तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि अनधिकृत बांधकाम तर भानुशाली यांच्या शाळेचे देखील आहे, म्हणून त्यांनी दोन्ही बांधकाम पडायला जेव्हा घेतले, भानुशाली यांनी आकांडतांडव केले पण माघारी फिरतील ते आगवणे कसले, त्यांनी चालवला कि हातोडा, नंतर आगवणे यांच्या बदलीसाठी अनेक प्रयत्न झाले, तेव्हा भुजबळ आणि आगवणे एकमेकांकडे बघून फक्त गालातल्या गालात हसायचे. हे असेच उदाहरण मला एकदा आर आर पाटलांनी दिले होते. ते म्हणाले, एक बुजुर्ग पत्रकार म्हणून मी भानूशालीचे अनेक कामे करून दिलीत,\nत्यांनी त्यातली काही धक्कादायक कामेही मला सांगितली होती. पुढे ते म्हणाले, पण हे महाशय, मी कुठे बसलोय, कोणाशी बोलतोय, काहीही न बघता आत यायचे आणि मोठ्याने बडबडत बरळत जणू मी त्यांना घाबरतो, पद्धतीने वागून मोकळे व्हायचे. एकदा मी अत्यंत महत्वाचे हिअरिंग घेत होतो, आणि भानुशाली घुसले कि आत नेहमीच्या पद्धतीने आरडाओरड करीत, मग मात्र माझी सटकली, मी देखील त्यांना मोठ्यांदा म्हणालो, आप्पा, मला माहित आहे कि तुम्ही या राज्याचे २८९ वे आमदार आहेत पण याक्षणी यु प्लिज गो आऊट ( थोडक्यात गेट आऊट ), त्यानंतर मात्र भानुशाली माझ्याकडे दबकून यायचे....अर्थात हे फार शेवटी शेवटी घडले, आबा त्यानंतर लवकरच देवाघरी गेले.\nआबांचा विषय निघाला म्हणून मंत्रालयातील गृह बिभागाला, सामान्य प्रशासन विभागाला माझे विचारणे आहे कि अरविंद भानुशाली या पत्रकाराची एकमेव पिटुकल्या वृत्तपत्राच्या वार्ताहराची, मंत्रालय प्रतिनिधींची कार थेट मंत्रालयाच्या आत, परिसरात का, कशी सोडल्या जाते, मोटार कार्स आमच्यातल्याही कित्येकांकडे आहे, मग आम्हाला परवानगी का दिल्या गेलेली नाही, विषय अतिशय गंभीर आहे, निराकरण झाले नाही तर मला माहितीचा अधिकार वापरून प्रसंगी न्यायालयातही जावे लागेल. विशेष म्हणजे माझ्यासारखे कितीतरी सिनियर पत्रकार येथे येतात, अरविंद १९९५ नंतर येथे यायला लागले, तेही सामान्य वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून, मग कोणी केले हे पाप त्यांची कार थेट आत घेण्याचे, कृपया नेमके उत्तर अपेक्षित आहे. आता माझे अरविंद भानुशाली यांना एकच सांगणे आहे कि त्यांनी सन्मानाने निवृत्त व्हावे किंबहुना हे असे दहशत निर्माण करून स्वतःचे आणि आपल्या काही फॅटरांचे उखळ पांढरे करून घेणे सोडून द्यावे. विशेषतः भानुशाली यांच्या सभोवताली असलेले, चुकून बसलेले काही तरुण वार्ताहर माझे अतिशय लाडके आहेत, त्यांची लेखणी अप्रतिम आहे म्हणून, त्यांनी देखील सावध व्हावे. अरविंद यांनी खुषाल आपले सार्वजनिक वाढदिवस साजरे करावेत पण स्वतःच्या खिशातून, त्यांनी अनिता सारखे आणखी दिवाळी अंक काढावेत पण जाहिराती घेतांना, वसुली पद्धतीने त्या नसाव्यात, माणसे माझ्याकडे विविध पुरावे देऊन मोकळे झाले आहेत. ठाणे, ठाणे जिल्हा, मुंबईतील शासकीय कार्यालये, विशेषतः मंत्रालय किंवा मंत्रालयातले कित्येक वार्ताहर ज्यांनी विविध अंगांनी भानुशाली अभ्यासले होते, ते सारे माझ्याकडे अनेक कारनामे देऊन मोकळे झाले आहेत, विशेषतः मुंबई तरुण भारत मधून भानुशाली यांच्या बाबतीत सांगितल्या गेलेला किस्सा भानुशाली यांचे नेमके वर्तन, तंतोतंत सांगून गेला. गरज पडलीच तर नक्की तो किस्सा लिहून मोकळा होईल. माझी खात्री झाली आहे कि पत्रकार भान���शाली हि व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे, आणखी माहिती आल्यानंतर कदाचित मी ती विकृती आहे, असेही लिहितांना मागे पुढे बघणार नाही, मला हे भानुशाली हे वादग्रस्त व्यक्तिमत्व यापुढे फ़ारशी रंगविण्याची इच्छा नाही जर त्यांनी आपली पत्रकारिता करण्याची पद्धत बदलली तरच, अन्यथा हा लढा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नक्की सुरु असेल, कदाचित त्यात आणखी काही लटकतील, तेव्हा माझा नाईलाज असेल...\nआज मात्र हे नक्की आहे कि भानुशाली यांनी मी म्हणजे दादा, पद्धतीने वागून, पत्रकारांमध्येही गुंडांच्या जशा टोळ्या असतात, तसे बदल घडवून आणू नयेत. थोडेसे आमच्यातल्या सामान्य मंडळींच्या अंगावर भिरकवायचे, स्वतः मग घबाड मिळवायचे किंवा एखाद्याने ऐकले नाही तर त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचे नको तसे प्रयत्न करायचे, हे योग्य नाही, मग आपल्यातही उदय तानपाठक असतात, जे तुम्हाला सांगून मोकळे होतात कि माझ्या नादी लागलास तर भर चौकात तुला फटके मारून मोकळा होईल...\nश्रीमान अरविंद भानुशाली तुमचे हे असे पत्रकारितेचा आव आणून त्यामागे खोट्या उद्योगाचे, भिक्कार कंत्राटदाराचे जाळे उभे केले आहे, ते टिकू द्या, असली भयावह दादागिरी बंद करा. मला हा वाद वाढवायचा नाही पण तुमचे वागणे मागचे पुढे सुरु राहिले तर मात्र मी स्वस्थ बसणे शक्य नाही. या लेखानिमित्ते माझे आवाहन आहे, अरविंद जेथे जेथे दुकानदारी करायला येतात, त्या सर्वांनी निर्भय व्हावे आणि अरविंद यांच्या कमाईच्या स्रोताला विरोध करावा, आमच्यातले अनेक निर्भय लढवय्ये पत्रकार नक्की तुमच्या पाठीशी आहेत, अरविंद हे कोणतेही जगमान्य लोकप्रतिनिधी नाहीत किंवा कोणत्याही प्रभावी वृत्तपत्राचे प्रतिनिधी नाहीत कि जेथून तुम्ही केलेला विरोध अंगलट येऊ शकतो...काळजी करू नका, अरविंद जेवढ्या मोठ्या, चढ्या आवाजात बोलतील दुप्पट मोठ्या आवाजात तुम्हीही उत्तर द्या, बघा मग ते कसे ढुंगणाला पाय लावून पळ काढतात ते...\nठाण्यातील आयकर खात्यातले देखील मला भानुशाली यांच्या विषयी काही मुद्द्यांवर माहिती देतांना मागे पुढे बघत होते. केवढी हि दहशत. मुंबईत मात्र तसे घडले नाही, त्यांना अरविंद भानुशाली हे नाव माहित नसल्याने ते बिनधास्त बोलत होते, काही माहिती तेथे आणि सहकार विभागातही माहिती घेणे मला आवश्यक वाटत होते, सहकार खात्यातील एक अधिकारी तर म्हणाले, साहेब, या माणसाच्या मनोवृत्तीचा मी अनेक वर्षांपासून अभ्यास करतोय, हे महाशय त्या त्या वेळी असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणि सहकार खात्याच्या मंत्र्यांशी मधुर संबंध ठेवून असतात त्यामुळे भानुशाली नको ते फायदे करवून घेतात किंवा अमुक एखाद्या तक्रारीतून सहीसलामत बाहेर पडतात. चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख यांनी कृपया आधीच्या वाक्याची नोंद घ्यावी...\nविशेषतः मंत्रालयातील मंत्री राज्यमंत्री प्रशासकीय अधिकारी मंत्री आस्थापनेतील कर्मचारी, मंत्रालयीन अन्य अधिकारी या साऱ्यांनाच आवाहन बिनंती करतो कृपया आपण अतिशय निर्भय मनाने आमच्यातील वाईट गुंड दलाली करणाऱ्या प्रवृत्तीला अजिबात घाबरू नये, त्यांनी आणलेल्या मलाईच्या कामांना धुडकावून लावावे, आपण संघटित होऊन आमच्यातील नीच प्रवृत्तींविरोधात लढा देऊ, भलेही असा लढा देतांना एखाद्या दुसऱ्याचे नुकसान झाले तरी...\nजाऊ द्या, हा विषय येथे तूर्त थांबवतो आणि भानुशाली यांना हात जोडून बिनंती करतो, तुम्ही माझे शत्रू नव्हेत, पण चांगले वागा. लढा पत्रकारांनी समाजाच्या भल्यासाठी द्यायचा असतो, स्वकल्याणासाठी नव्हे...शेवटी आणखी एक महत्वाचे सांगतो, अनेक खतरनाक विषय लिहून काढतांना मी कधीही अस्वस्थ झालो नाही पण जे काय अरविंद मला कळले, ते बघून यादिवसात मी अतिशय अस्वस्थ आहे. अमुक एखादा लहान वृत्तपत्राचा प्रतिनिधी कोणत्या टोकाला जाऊन नसले ते उद्योग करुन मोकळा होतो, न उलगडणारे हे कोडे आहे. आशा करतो, जे झाले ते झाले पण यापुढे तरी अरविंद भानुशाली वेगळे दिसतील, अपेक्षा करून तूर्त आजच्यापुरते हे लिखाण येथे संपवतो, पुढल्या भागात वेगळे काहीतरी, खळबळजनकही...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\n��ुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपोरकट पत्रकारिता २ : पत्रकार हेमंत जोशी\nपोरकट पत्रकारिता : पत्रकार हेमंत जोशी\nगोंधळात गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nपाटणकरांचा स्वर्गवास : पत्रकार हेमंत जोशी\nडॉ. उदय निरगुडकर : पत्रकार हेमंत जोशी\nभानुशाली कि भानामती : HEMANT JOSHI\nआमच्यातले अर्धवट : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्र्यांची समांतर यंत्रणा : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ विस्तार : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीस सरकार : पत्रकार हेमंत जोशी\nसमग्र तटकरे ४ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.china-hdpepipe.com/mr/", "date_download": "2019-03-26T08:55:50Z", "digest": "sha1:I3IEU2OHUT3SPLADYEMATG52RRFOI2B5", "length": 7311, "nlines": 186, "source_domain": "www.china-hdpepipe.com", "title": "", "raw_content": "एचडीपीई नलिका, पीई पाईप, एचडीपीई पाईप, पॉलिथिन पाईप, Poly पाईप - Sunplast\nएचडीपीई बट फ्यूजन फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप Electrofusion वेल्डिंग मशीन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएचडीपीई पाईप वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई बट फ्यूजन तोकडे बाहेरील कडा\nएचडीपीई बट फ्यूजन 90 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन 45 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन 22.5 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन समान टी\nएचडीपीई बट फ्यूजन क्रॉस फिटिंग्ज\nएचडीपीई बट फ्यूजन समाप्त कॅप\nएचडीपीई बट फ्यूजन टी कमी\nएचडीपीई बट फ्यूजन कम�� होईल\nनिँगबॉ SUNPLAST पाईप कंपनी, लिमिटेड 15 पेक्षा जास्त वर्षे एचडीपीई पाणी पुरवठा प्रणाली उत्पादन लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही होता कमी 5 कामगार आणि 20-315mm एचडीपीई पाईप केवळ एक हकालपट्टी ओळ एक सूक्ष्म कारखाना व्यवसाय सुरु, पण आता, आम्ही एक आधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन कारखाना दोन कार्यशाळा आणि 100 पेक्षा जास्त कामगार शहरी असल्याचे वाढत गेले आहेत.\nआज SUNPLAST आघाडीच्या उत्पादक आणि चीन मध्ये एचडीपीई पाणी पुरवठा प्रणाली प्रदाता एक आहे. दरम्यान, कंपनी चीन संपूर्ण विक्री कार्यालये आहेत आणि त्याच्या एचडीपीई पाईप उत्पादने जगभरातील 20 पेक्षा अधिक देशांत आणि भागात निर्यात केल्या गेल्या आहेत.\nआम्ही आग्रह आम्हाला विचारण्यासाठी आणि एकत्र एक \"विजय-विजय\" व्यवसाय नातेसंबंध परदेशात ग्राहकांना स्वागत आहे.\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nSPH800 हायड्रोलिक थट्टेचा विषय फ्यूजन वेल्डिंग मशीन\nनिँगबॉ Sunplast पाईप कंपनी, लिमिटेड\nमूलभूत माहिती. कनेक्शन: वेल्डिंग संरचना: अनुलंब लवचिक किंवा ताठ: लवचिक साहित्य: पीई मानक: मानक गॅस पाईप फिटिंग्ज उत्पादन: एचडीपीई ट्रेडमार्क: SUNPLAST-पाईप वाहतूक संकुल: Ctns तपशील: DN25-DN400 Ori ...\nसंक्षेप फिटींग - पितळ फिटींग - प्लंबिंग फिटींग (समान टी)\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-26T08:03:07Z", "digest": "sha1:J3OVE4IJUCZGO66H4TPFUPNFI7TJ7SD6", "length": 6858, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जनजागृती मोहिम \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 21, 2018\nनवी मुंबई-: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्ह��एम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे कोकण विभागातील जिल्हयांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.\nया अनुषंगाने या जनजागृती मोहिमेदरम्यान वापरण्यात येणारी मतदान यंत्रे व अधिकारी/कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याबाबत कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांबाबत जास्तीत जास्त माहिती प्राप्त करावी असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी विभागातील सर्व मतदारांना केले आहे.\nTags: #ईव्हीएम व #व्हीव्हीपॅट #मतदान यंत्रांबाबत #जनजागृती #मोहिम \nमंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन \nपरदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/64", "date_download": "2019-03-26T08:55:14Z", "digest": "sha1:XFQVTOM47AP2E5MGI3ZPS3CPHGO2WXIN", "length": 19140, "nlines": 238, "source_domain": "misalpav.com", "title": "माध्यमवेध | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवा��ी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nलई भारी in जनातलं, मनातलं\nकालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल.\n'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.\nपहिल्या फ्रेम पासून हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी चा आहे हे लक्षात येत.\nचित्रपट थेटरात बघण्यासारखाच आहे, त्यामुळे जरूर बघा आणि सुरुवात अजिबात चुकवू नका.\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\n(सूचना: हा लेख लिहितांना मी वापरलेली नावे किंवा वर्ष/साल मला उत्स्फूर्तपणे लेख लिहितांना जशी आठवली, सुचली तशी लिहिली आहेत. मुद्दाम त्यात अचूकपणा येण्यासाठी आणि नावांमध्ये आणखी भर घालण्यासाठी गुगलवर मी काहीही सर्च केलेले नाही नाहीतर त्यात कृत्रिमपणा आला असता. म्हणून कदाचित एखादे वर्ष किंवा कार्यक्रमाचे नाव इकडे तिकडे, पुढे मागे होऊ शकते, याची नोंद घ्यावी उल्लेख केलेल्या माध्यमातली काही नावे, त्यावर मी व्यक्त केलेली मते आणि आवड नावड या माझ्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी\nRead more about माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास\nदिवाळी आणि दिवाळी अंक २०१८\nयशोधरा in जनातलं, मनातलं\nमराठी घरांमधून फटाके, फराळ, रांगोळ्या, देवता पूजन, आका़शकंदील, गोडधोड ह्यांसोबत दिवाळी अंक घरात आल्याखेरीज दिवाळी सुफळ संपूर्ण साजरी झाल्यासारखी वाटत नाही. आजच्या जमान्यात नेहमीच्या पारंपारिक अंकसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही उपलब्ध असतील.\nRead more about दिवाळी आणि दिवाळी अंक २०१८\nमाध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nप्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छ��पील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nRead more about माध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nलई भारी in जनातलं, मनातलं\n'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच.\nRead more about ४ गोष्टींच्या निमित्ताने\nलई भारी in जनातलं, मनातलं\n'सेक्रेड गेम्स' खूप चर्चेत असली तरी मला खूप शिवराळ भाषा आणि विनाकारण असलेली काही दृश्ये यामुळे इतकी आवडली नाही.\nत्यात आपली जुनाट बॉलीवूडी विचारसरणी असल्यामुळे एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही\nबाकी अभिनय, कथासूत्र, निर्मितीमूल्य वगैरे उत्तम आहेच.\nअसो, तर लिहिण्याचा मुद्दा म्हणजे एक आवडलेला प्रसंग.\n ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा \nमाहितगार in जनातलं, मनातलं\n* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत.\n*** नमनाला घडाभर, अस्मादिकांचा एक अनुभव ***\n ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा \nदिनेश५७ in जनातलं, मनातलं\nमागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.\nत्याला फालतू वाटणाऱ्या बातमीचा मथळा होता, ‘चाॅकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार’...\nअनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं\nएक टिनपाट महानगर होतं\nतिथं एक आय्-डी होता\nहा आय्-डी कसा होता\nविद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.\nत्याचा दिवस कसा जायचा\nसक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा\nलंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा\nकाॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा\nपरतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.\nजरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला.\nRead more about साठा उत्तरांची कहाणी\nपारा in जनातलं, मनातलं\nपूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल\nRead more about आम्ही दोघीच्या निमित्ताने\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-robbers-run-away-fooling-police-138958", "date_download": "2019-03-26T09:09:43Z", "digest": "sha1:UIOUUS7KHNTVSPK5C6ZOVLYHKRN47XFB", "length": 12027, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "two robbers run away by fooling police पोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार | eSakal", "raw_content": "\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nपोलिसांना गुंगारा देऊन दोन चोरटे पसार\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले. त्यांना नांदेडला आणल्यानंतर लॉकअपजवळ त्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन सोमवारी (ता. २०) पसार झाले. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनांदेड : शहरात व भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घरफोडीसारखे गंभीर गुन्हे करून पसार असलेले दोन अट्टल चोरटे भाग्यनगर पोलिसांनी पुणे येथे अटक केले. त्यांना नांदेडला आणल्यानंतर लॉकअपजवळ त्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन सोमवारी (ता. २०) पसार झाले. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड हे आपल्या पथकासह अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यासाठी पुणे येथे गेले होते. मोठ्या शिताफीने व धाडसाने त्यांनी पुणे येथून राजू देवराव राऊत आणि सुरज देवराव राऊत दोघे (रा. बेलानगर, नांदेड) यांना अटक केली. त्यांना भाग्यनगर ठाण्यात आणण्यात आले.\nदोन्ही आरोपींचा भाऊ पोलिस कोठडीत अगोदरच होता. या दोघांना वजिराबाद लॉकअपमध्ये टाकण्यासाठी ढेमकेवाड हे सोमवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास घेऊन गेले. परंतु यातील राजू राऊत याने मला मळमळ करीत आहे, उलटी होण्याची शक्यता असल्याने त्याला पोलिस वाहनातून खाली उतरविले. परंतु पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो पुढे पळाला. याचा फायदा घेऊन सुरज राऊतही त्याच्या मागोमाग पळाला. दोघांचा पाठलाग केला मात्र ते सापडले नाही. फौजदार चित्तरंजन ढेमकेवाड यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद ठाण्यात या दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रांत हराळे हे करीत आहेत.\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nखासगी अंगणवाडी, नर्सरीवर \"ईसीसीई' धोरणामुळे अंकुश\nजळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त��यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nLoksabha 2019 : लोकसभेचा ‘संग्राम’ जिंका\nनगर - ‘सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. महाआघाडीचा धर्म पाळावा,’’ असा कानमंत्र देत संग्राम जगताप यांना निवडून...\nLoksabha 2019 : हाकलपट्टी केलेले 'ते' नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत\nनगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/soyabean-plantation-136983", "date_download": "2019-03-26T09:27:22Z", "digest": "sha1:KMQ6MBK4RACHB4VAMI5I5ZYQF4SVXBWT", "length": 15561, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "soyabean plantation जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nजिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nकाशीळ - सातारा जिल्ह्यात प्रत्येक खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ५९ हजार ५५८ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असल्याने या हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार आहे.\nकृषी विभागाकडून सोयाबीन लागवडीसाठी ५३ हजार ७५० हेक्‍टर क्षेत्र नियोजित करण्यात आले होते. खरिपात झालेल्या पेरणीत सोयाबीनची ५९ हजार ५५८ हेक्‍टर म्हणजेच ११०.८६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याची नोंद झाली आहे.\nकाशीळ - सातारा जिल्ह्यात प्रत्येक खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ५९ हजार ५५८ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असल्याने या हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार आहे.\nकृषी विभागाकडून सोयाबीन लागवडीसाठी ५३ हजार ७५० हेक्‍टर क्षेत्र नियोजित करण्यात आले होते. खरिपात झालेल्या पेरणीत सोयाबीनची ५९ हजार ५५८ हेक्‍टर म्हणजेच ११०.८६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याची नोंद झाली आहे.\nसोयाबीन लागवडीखालील क्षेत्र तब्बल पाच हजार ८०८ हेक्‍टरने वाढले आहे. अजून पेरण्या सुरू असल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे. पेरणीच्या कालवधीत सोयाबीनची किमान आधारभूत तीन हजार ५० रुपयावरून यंदा तीन हजार ३९९ रुपये म्हणजे क्विंटलमागे ३४९ रुपयाने वाढली आहे. या वाढीचा परिणाम सोयाबीन क्षेत्राच्या वाढीवर होत आहे. सोयाबीन हे माण व महाबळेश्वर या तालुक्‍यांचा अपवाद वगळता जिल्ह्याच्या इतर भागांत घेतले जात आहे. सोयाबीन शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असून, सोयाबीनचा बिवड पुढील पिकास उपयुक्त ठरतो. उसातही सोयाबीन हे आंतरपीक घेतले जात आहे. यासारख्या कारणांमुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, सोयाबीन वाढीचा फटका इतर पिकांना बसत असून, ज्वारी, कडधान्यांच्या क्षेत्रात घट झाली आहे. खरिपातील सोयाबीनची काढणी दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावर येते. या प्रमुख सणांना पैसे उपलब्ध करून देणारे हे पीक असल्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळत असल्याने क्षेत्रावर वाढ होत आहे.\nसोयाबीनची किमान आधारभूत किमतीत ३४९ ने वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहतील, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, यादरम्यान सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासला आहे. या कालावधीत बियाणे उपलब्ध झाले असते तर यापेक्षाही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असती. मात्र, या हंगामात सोयाबीन बियाणे तीन ते चार हजार क्विंटल कमी उपलब्ध झाले.\nतालुकानिहाय सोयाबीनचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)\nसातारा- २१८७५, जावळी- २९०५ , पाटण- ६४४३, कऱ्हाड- १३८६९, कोरेगाव- ६०४०, खटाव- २९७२, फलटण- ५५, खंडाळा- २५५, वाई- ५१६१.\nभात उत्पादकांना यंदा उच्चांकी दर\nकणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍...\nदेशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट\nनाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्���ापेक्षा 88 लाख टनांनी...\nचारा टंचाईबाबत प्रशासनाची टोलवाटोलवी\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या चारा टंचाईसंदर्भात प्रशासनाकडून टोलवाटोलव केली जात आहे. तालुक्यात ३ हजार...\nमराठवाड्याची होरपळ वाढली; शिवारं सुन्न\nऔरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण...\nमक्याच्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड\nखेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या चौधरी पितापुत्रांची सुमारे चार एकर जमीन आहे. आपल्या गावालगत आव्हाणे, ममुराबाद (जि. जळगाव) शिवारात...\nजलसंकटापासून वाचण्याची आताच संधी\nअकोला : कमी पर्जन्यमान असूनही इस्त्रायलने उत्तम शेती आणि शेतीपूरक उद्योगातून विकास साधला. त्यातुलनेत महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडतो. परंतु त्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/municipal-hospital-privatization-138285", "date_download": "2019-03-26T09:32:28Z", "digest": "sha1:4JPJPXFOEGHW2ZG2EJDVKFAG3KGKUTO2", "length": 17325, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal Hospital Privatization पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nपालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nपुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या खासगीकरणाचा हट्ट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी धरला आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’ असल्याचा शोध या नगरसेवकांनी लावला असून, त्यावर खासगीकरणाचा इलाजही त्यांनीच शोधलाय. या बाबतचा प्रस्ताव मांडून तो बिनबोभाट मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nपुणे - आरोयसेवा सक्षम क���ण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या खासगीकरणाचा हट्ट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी धरला आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’ असल्याचा शोध या नगरसेवकांनी लावला असून, त्यावर खासगीकरणाचा इलाजही त्यांनीच शोधलाय. या बाबतचा प्रस्ताव मांडून तो बिनबोभाट मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nगरीब रुग्णांना स्वस्तात सेवा पुरविण्यासाठी उभारलेले हॉस्पिटल स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी अशा प्रकारे खासगी व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न नगरसेवकच करीत असतील तर रुग्णांनी काय करायचा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nशहरातील दुर्बल घटकातील लोकांसाठी महापालिकेने विविध रुग्णालये आणि हॉस्पिटल उभारली आहेत. यातील अनेक ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे दोन वर्षांत महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आजघडीला या रुग्णालयांत रोज सुमारे साडेसहा हजार रुग्ण येतात.\nदरम्यान, या रुग्णालयांतील रुग्ण सेवेचा दर्जा सुधारण्याऐवजी मोठ्या रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा डाव त्या प्रभागातील नगरसेवक आखत असल्याचे उघड झाले आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे आणि श्‍वेता चव्हाण यांनी महिला व बाल कल्याण समितीपुढे ठेवला आहे. तो बिनबोभाट मंजूर करून घेण्यासाठीही हालचाली सुरू आहेत.\nया बाबत महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, की खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.\nकोणत्याही राजकीय पक्षांनी खासगीकरणाचा प्रस्ताव दिला तरी तो मंजूर करणार नाही. राजीव गांधी रुग्णालयात सर्वच प्रकारच्या सुविधा पुरवू. त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल; पण गरीब रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेऊ.\n- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते\nरुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुग्णालयांत सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, खासगीकरणाचा प्रस्ताव आला असला तरी, तो लगेचच मंजूर होणार नाही. त्याबाबत बैठ���ीत चर्चा होईल. मात्र, खासगीकरण करणार नाही.\n- राजश्री नवले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती\nमहापालिकेच्या रुग्णालयांची व्याप्ती वाढली असली तरी, अधिकारी-कर्मचारी फार कमी आहेत. त्यामुळे नवनव्या सुविधा उपलब्ध असूनही रुग्णांना फायदा होत नाही. तोकड्या मनुष्यबळाचे भांडवल अधिकारी करीत असून, महापालिकेच्या मर्यादा लक्षात घेता, काही हॉस्पिटलसाठी खासगीकरणाचा पर्याय योग्य असल्याचा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सूर आहे. त्यामुळे अधिकारीही रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला बळ देत असल्याचे उघड झाले आहे.\nमिसेस गांधींची हत्या तशीच झाली नाही का \nलातूर : लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना काळ्या लोकांवर लादलेली गुलामगिरी त्यांनी नष्ट केली. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले दक्षिणेतील आणि...\nLoksabha 2019 : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा चक्क जाहीरनाम्यात उल्लेख\nचेन्नई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमके या पक्षाने आज (ता. 19) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण या...\nसुनील गावसकरांना काँंग्रेसने दिलेली उमेदवारीची ऑफर\nपुणे : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 1984मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी...\n#PunekarDemands आरोग्य : आरोग्ययंत्रणा सुधारण्याची गरज\nलोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले...\nस्वायत्त निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होणाऱ्या नियमित निवडणुका आणि त्या मार्गाने शांततेने होणारे सत्तांतर, ही लोकशाही सदृढ झाल्याची लक्षणे भारताने...\nकोल्हापूर शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या राहणार बंद\nकोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब��रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/narendra-modi-independence-day-speech-138248", "date_download": "2019-03-26T09:14:56Z", "digest": "sha1:7RESWKSHSGAGF3SQ4HHB22ZZW5NSMMCK", "length": 21807, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi independence day speech ...मग अपश्रेय कुणाचे? (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे श्रेय त्यांनी घेतले असेल तर ते योग्यच मानले पाहिजे. पण, संपूर्ण भाषण हे जाहीर सभेच्या थाटाचे असणे कितपत सयुक्तिक स्वातंत्र्य दिनाचे भाषण हे पक्षातीत असायला हवे, त्यात वास्तवाचे आकलन आणि भविष्याचे प्राक्कथन असावे, अशी अपेक्षा असते. आजवर बहुतेकांनी या अपेक्षा आतापर्यंत पूर्ण केल्या.\nस्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे श्रेय त्यांनी घेतले असेल तर ते योग्यच मानले पाहिजे. पण, संपूर्ण भाषण हे जाहीर सभेच्या थाटाचे असणे कितपत सयुक्तिक स्वातंत्र्य दिनाचे भाषण हे पक्षातीत असायला हवे, त्यात वास्तवाचे आकलन आणि भविष्याचे प्राक्कथन असावे, अशी अपेक्षा असते. आजवर बहुतेकांनी या अपेक्षा आतापर्यंत पूर्ण केल्या. मोदींनी मात्र त्यांच्या पंतप्रधानांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील लाल किल्ल्यावरील शेवटच्या भाषणाच्या प्रसंगी ही परंपरा थेट प्रचारकी थाटात परिवर्तित केली; त्याचवेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्‍नांना जन्म देणारे दावेही त्यांनी केले. त्यांनी दावे केलेल्या मुद्यांसंबंधीचे वास्तव काही मातब्बर माध्यमसंस्थांनी लगेचच समो��� आणले. त्यानुसार, देशात ट्रॅक्‍टरची विक्री विक्रमी झाली हे खरे. भारत ही जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरली हे खरे, मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर गेला हे खरे, खादीची विक्री दुप्पट झाली हेही खरे. पण, ९९ टक्के प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण झाले, हे पूर्णतः खरे नाही. भारताचा पासपोर्ट हा जगात सर्वाधिक आदरयुक्त असलेल्या पासपोर्टसपैकी एक आहे हे विधान अतिशयोक्त आहे. भारतातून होणारी मधाची निर्यात दुप्पट झाली, या दाव्यालाही आधार नाही. तेरा कोटी लोकांना मुद्रा कर्जाचे वाटप झाले, हेही पूर्णतः खरे नाही. ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे तीन लाख मुलांचे जीव वाचले हा व असे काही दावे तर निखालच चुकीचे आहेत. पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर बोलणे टाळले, तशा याही गोष्टी त्यांना टाळता आल्या असत्या. चार वर्षांत देश एकदम युरोप- अमेरिकेच्या बरोबरीने जाऊन बसावा, अशी अपेक्षा कुणाचीच नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी काही दाव्यांच्या संदर्भात संयम पाळायला हवा होता.\nआयुषमान भारत, अवकाश मोहीम आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांना स्थायी कमिशन देणे अशा तीन घोषणा त्यांनी या भाषणात केल्या. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी जवळीक सांगेल, असे काहीही ते बोलले नाहीत, हे चांगलेच झाले; पण, तब्बल ऐंशी मिनिटांच्या भाषणात देशात विविध ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटना, जमावाकडून सातत्याने होणाऱ्या हत्या, गोरक्षकांचा हैदोस याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर जे काही चांगले घडले, त्याचे श्रेय त्यांनी घेतले असेल तर त्यांच्याच कार्यकाळात जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या ज्या दीडशेवर घटना घडल्या, त्याचे अपश्रेय कुणाच्या पदरात टाकायचे त्यांनी या घटनांचा उल्लेखही केला नाही आणि साधा निषेधही नोंदवला नाही. २०१३ नंतर म्हणजे आपण सत्तेत आल्यानंतर काय-काय चांगले झाले, याचाच पाढा त्यांनी वाचला. जो राज्यकर्ता श्रेयासाठी एवढा झपाटलेला असेल, त्याने अपश्रेयही तेवढ्याच दिलदारीने स्वीकारले पाहिजे. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात चार वर्षांत फार मोठा क्रांतिकारी बदल होईल, अशी अपेक्षा नाही. मात्र, तसा तो झाला आहे आणि तोसुद्धा माझ्याच कार्यकाळात, हा दावा टिकणारा नाही. सारा देश स्वच्छ व हागणदारीमुक्त झाला, सर्व गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले या व अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष उल्लेखिलेल्या दाव्यातील फोलपण उघड आहे.सर्वांसाठी घर, कौशल्य, स्वच्छ पाणी, आरोग्य सोयी, विमा आणि कनेक्‍टिव्हिटी यासाठी आपण काय केले आणि करीत आहोत, हे मोदींनी सांगितले. ‘देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी आतुर आहे आणि अस्वस्थही आहे,’ असे काव्यात्मक भाषेत मोदी म्हणाले; परंतु, नोटाबंदी अपयशी ठरल्यानंतर आता रुपयाचे सतत विक्रमी अवमूल्यन झाले व होत आहे, याचे अपश्रेय त्यांनाच घ्यावे लागणार आहे. काश्‍मीर प्रश्‍नाच्या हाताळणीतील चुकीची भूमिका आता अंगलट येते आहे, याचे अपश्रेयही त्यांनाच घ्यावे लागणार आहे. परिवर्तन ही सतत चालणारी प्रक्रिया असते. सरकार हीसुद्धा तशीच व्यवस्था असते. तरीही पासष्ट- सत्तर वर्षांच्या तुलनेत फक्त चार वर्षांच्या काळात देशाने कात टाकली असल्याचा दावा करणे याला मुत्सद्दीपणा म्हणता येत नाही. लाल किल्ल्यावरील भाषण हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार आहे. तो त्यांनी संयमाने आणि प्रचारकी थाट टाळून वापरला असता, देशाच्या इतिहासाकडे पक्षीय चष्म्यातून न पाहता सम्यक नजरेने पाहिले असते आणि वर्तमानातील यशासोबत अपयशाबद्दलही चर्चा केली असती तर ते त्यांना अधिक शोभून दिसले असते.\nLoksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार \nबेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार...\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2019-03-26T08:29:58Z", "digest": "sha1:KIAL3CTWGB77CLNTWGBB2A6XEBBC6C6D", "length": 8073, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nऔरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम March 16, 2018\nऔरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांचीही बदली करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांना आपापल्या पालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न भोवल्याची चिन्हं आहेत.२९ दिवसांनंतरही औरंगाबादेतील कचरा प्रश्न कायम आहे. मुगळीकरांना वैधानिक विकास महामंडळाचं सचिवपद देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.कचराकोंडीवरुन वि���ोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात याची घोषणा केली होती.काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या घरावर दगडफेक केली होती.\nदुसरीकडे, पी. वेलारासू यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जी दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीची तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर घर सोडून दुसरीकडे रहायला जा, असा अजब सल्ला आयुक्तांनी दिला होता.संतप्त झालेल्या कल्याणकरांनी येत्या 19 मार्च रोजी वेलारासूंविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी शिवसेना नगरसेवकांसोबतही वेलारासू यांचा वाद झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.\nगुडीपाडव्यानिमित्त ठाण्यातील गावदेवी मैदान येथे रंगरासिक ट्रस्ट..\nराज्यात प्लास्टिकबंदी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bjp-ministers-shameful-reply-on-incoming-of-goons-in-party/", "date_download": "2019-03-26T08:10:35Z", "digest": "sha1:Y64QMSSJO5I3GGHZD4FLOFKO6YORBGRS", "length": 13610, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "गुंडांच्या भाजपप्रवेशाचे सहकारमंत्र्यांकडून समर्थन | Saamana (स���मना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nगुंडांच्या भाजपप्रवेशाचे सहकारमंत्र्यांकडून समर्थन\nसोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आयाराम गयाराम यांच्याबरोबर गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेल्यांनाही उमेदवारी दिली असून या गुंडांचे समर्थन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली.\nजवळपास २२ जणांना भारतीय जनता पक्षाकडून गुंडगिरीची पार्श्वभूमी व वादग्रस्त उमेदवारांना तिकीट दिल्याने खदखद आणखी वाढली आहे. या गुंडगिरी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे समर्थन करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि त्यांना सुधारण्यासाठी पक्षपातळीवर काम करून वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्याकडे येत असतील तर त्यांना सुधारण्यासाठी संधी आहे, असेही सांगितले. भारतीय जनता पक्षात तिकीटवाटपावरून सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री यांच्यात भडका उडालेला असतानाच सहकारमंत्र्यांनी गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांचे समर्थन करण्याची जी वक्तव्ये केली त्याच्याविरुद्ध भाजपात नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवांद्रे आणि वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांचा आज रोड शो\nपुढील‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ टी-शर्टवर छापल्याने तरुणाला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे बुजगावणे\nउपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जाताना अपघात, दोन होमगार्डचा मृत्यू\nमनपा कर्मचारी मंगळवारपासून संपावर; युनियनची माहिती\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9A.%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2019-03-26T08:08:12Z", "digest": "sha1:2VS5LO2RXJMH75MVWSVFC372FINUPW2L", "length": 7651, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एच.डी.एफ.सी. बँक - विकिपीडिया", "raw_content": "\nएच डी एफ सी बँक लोगो\nश्री आदित्य पुरी (कार्यकारी संचालक)\nएच.डी.एफ.सी. बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड) (बीएसई.: 500180, एनएसई.: HDFCBANK) ही एक गृहनिर्मितीसाठी इच्छुकांना कर्ज देणारी संस्था आहे. या संस्थेने एच.डी.एफ़.सी नावाची एक बँक काढली आहे. तिची माहिती http://www.hdfcbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक · नाबार्ड\nअलाहाबाद बँक · आंध्र बँक · बँक ऑफ बडोदा · बँक ऑफ इंडिया · बँक ऑफ महाराष्ट्र · कॅनरा बँक · भारतीय सेंट्रल बँक · कॉर्पोरेशन बँक · देना बँक · आयडीबीआय बँक · इंडियन बँक · इंडियन ओव्हरसीज बँक · ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स · पंजाब अँड सिंध बँक · पंजाब नॅशनल बँक · सिंडिकेट बँक · युको बँक · यूनियन बँक ऑफ इंडिया · युनायटेड बँक ऑफ इंडिया · विजया बँक\nभारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर\nअ‍ॅक्सिस बँक · धनलक्ष्मी बँक · · सिटी यूनियन बँक · फेडरल बँक · एच.डी.एफ.सी. बँक · आयसीआयसीआय बँक · इंडसइंड बँक · जम्मू आणि काश्मीर बँक · कर्नाटका बँक · कोटक महिंद्रा बँक · लक्ष्मी विलास बँक · रत्नाकर बँक · येस बँक · तामीलनाडू मर्कंटाईल बँक · साउथ इंडियन बँक\nसारस्वत बँक · कॉसमास बँक · शामराव विठ्ठल बँक · ठाणे जनता सहकारी बँक\nदॉइशे बँक · बँक ऑफ अमेरीका · स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक · सिटी बँक · एचएसबीसी\nएटीएम · रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट · डिमॅट खाते\nमुंबई रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nराष्ट्रीय रोखे बाजारातील नोंदणीकृत कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/4953-they-became-producers-of-marathi-film-baban-with-the-investment-of-rupees-100", "date_download": "2019-03-26T08:39:37Z", "digest": "sha1:ML6OVYFPDI23VAWB277VJAZMAWXONDEI", "length": 12015, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\nPrevious Article 'रेश्मा कारखानीस' यांच्या कवितांचा प्रवास .....‘मी शून्य’\nकोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' ही म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन' सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला.\nPhotos - 'बबन' ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टाॅप ५० ची सक्सेस पार्टी\nसुपरहिट 'बबन' पोहोचला सिंगापूरला\nसुपरहिट 'बबन' ने गाठला दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीचा पल्ला\nसंपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय 'बबन'\nआगामी ‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित\nमनोहर मुंगी आणि जोशी काका अश्या या दोन प्रेक्षकांनी दिलेली हि शंभरची नोट बबन सिनेमाच्या निर्मिती मार्गावर खारीचा वाटा ठरली. आपल्या सिनेमाला मिळालेल्या या पहिल्या मदतनीसांचा दिग्दर्शक भाऊराव क-हाडे 'बबन'चे सहनिर्माते म्हणून उल्लेख करतात. २०१५ रोजी 'ख्वाडा' सिनेमाने गाजवलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपणास सर्वश्रुत आहे. त्यादरम्यान ११ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या पुणे फेस्टिवलमध्येदेखील 'ख्वाडा'ने आपला दबदबा कायम राखला होता. त्यावेळेस या महोत्सवात आलेल्या लाखो प्रेक्षकांनी 'ख्वाडा' ला पसंती दिली होती. मनोहर मुंगी आणि जोशी काका या दोन प्रेक्षकांनी तर सिनेमा पाहून आल्यानंतर खास भाऊरावांची भेट घेतली होती. 'आपण नाट्यक्षेत्रातली माणसे असून, आम्हाला सिनेमाबद्दल अधिक काही सांगता येणार नाही. मात्र तुम्ही जे ��ाही सादर केले आहे, ते खूप अप्रतिम होते', या शब्दात त्यांनी भाऊरावांचे कोडकौतुक करत आपल्याकडील १०० रुपये त्यांना बक्षीस म्हणून देऊ केले.\nभाऊराव सांगतात कि, \"'मी ते पैसे घेत नव्हतो. मात्र त्यांनी हे पैसे आम्ही तुला खाऊ म्हणून नव्हे तर तुझ्या आगामी सिनेमाच्या निर्मितीमध्ये याचा वापर कर, असे सुचवले, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद समजून मी ते पैसे घेतले' आणि 'बबन'च्या मुहूर्तावर त्याचा वापर केला असल्याचे भाऊराव सांगतात. या दोन्ही प्रेक्षकांचा सन्मान करण्यासाठी भाऊरावांनी 'बबन' सिनेमाच्या क्रेडीट लिस्टमध्ये त्यांचा विशेष सहनिर्माता म्हणून उल्लेख केला आहे.\nद फोक कोनफ्लूअन्स इंटरtटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असणा-या या सिनेमाचे भाऊरावांनी लेखनदेखील केले असून, 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका आहे, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे.\nPrevious Article 'रेश्मा कारखानीस' यांच्या कवितांचा प्रवास .....‘मी शून्य’\n१०० रुपयांच्या गुंतवणुकीतून बनले 'बबन' चित्रपटाचे निर्माते\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/rajashri-rajwade-kale-story-for-kids-1643327/", "date_download": "2019-03-26T08:49:28Z", "digest": "sha1:MZBBGGSXYSC5F4LN33VVVHOG6CA53ZQJ", "length": 19978, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajashri Rajwade Kale Story For Kids | रद्दीची गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nआईनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि स्वयंपाकाच्या कामाला लागली.\nआईचं हे वागणं स्वराला अजिबात आवडलं नव्हतं. बाबा ऑफिसमधून आल्यावर ती बाबांना सांगणारच होती- आई कशी वागलीय ते. आईला विचारलं तर आईनं उडवाउडवीची उत्तरं दिली आणि स्वयंपाकाच्या कामाला लागली.\nत्याचं काय झालं, आज स्वरा तिच्या आईसोबत भाजी आणायला गेली होती. तर तिची आई एका भाजीवाल्याकडे राहिलेले दीडशे रुपये मागत होती. तो भाजीवाला आईला म्हणाला, ‘‘ताई, गावाकडे घर बांधायला घेतलंय. आता पुढच्या महिन्यात देऊ का तुमचे पैसे’’ त्याच्या या उत्तरावर आई चिडली आणि त्याला म्हणाली, ‘‘अहो, चार महिने झाले आता. मी पुन: पुन्हा पैसे मागायला येणार नाही. आता तुम्ही स्वत: घरी येऊन द्या पैसे. घर माहीतच आहे तुम्हाला.’’ आईने त्या भाजीवाल्याकडची एकही भाजी घेतली नाही. अगदी सगळ्या भाज्या त्याच्याकडे होत्या, तरीसुद्धा तिने दुसऱ्या भाजीवाल्याकडून तीनशे रुपयांची भाजी घेतली. ते पाहून स्वराच्या मनात आलं की ‘त्या’ भाजीवाल्याकडून भाजी घेतली असती तर त्या गरीब माणसाला मदत तरी झाली असती. त्या बिचाऱ्याने गावात घर बांधायला घेतलंय तरी आई त्याच्याकडे दीडशे रुपये मागतेय आणि वर त्याच्याकडून भाजीसुद्धा घेत नाही मदत म्हणून. स्वराला आईचा खूप राग आला. वाटलं, ‘गरीबांना मदत करायची असं मोठी माणसं शिकवतात आणि ही आई मात्र प्रत्यक्षात अशी वागतेय. पैशांचा हिशोब करायला स्वरा जरी लहान असली तरी दीडशे रुपयांकरिता त्या भाजीवाल्यावर वैतागण्याची खरं तर गरज नाही, हे नऊ वर्षांच्या स्वराला कळत होतं. आई त्या गरीब माणसाला दीडशे रुपये ‘आणून दे’ असं रागानं सांगतेय हे पाहून स्वराला आईचा रागच आला होता.\nघरी आल्यावर स्वरा आईला म्हणाली, ‘‘तू त्या गरीब भाजीवाल्याकडे असं रागावून पैसे मागायला नको होते.’’ त्यावर आईचा काही बोलायचा मूडच नव्हता. ‘‘तू पाढे म्हणायला बस आधी, अजून सगळा स्वयंपाक करायचाय,’’ असं म्हणून ती कामाला लागली. स्वराने ठरवलं की, बाबा आले की त्यांना आईचं नाव सांगा��चंच. इतक्यात बाबा आलेच. पण स्वराने काही बोलायच्या आधी आईनेच विषय काढला आणि म्हणाली, ‘‘कशी असतात पहा माणसं. आजही त्याच्याकडे पैसे मागितले तर आज काय म्हणे, गावाला घर बांधायला घेतलंय.’’\nत्यावर बाबा म्हणालेच, ‘‘जाऊ दे गं, सोडून दे. आता पुन्हा नको जाऊस पैसे मागायला.’’ बाबांचं हे बोलणं ऐकून स्वराला खूप आनंद झाला. ‘म्हणजे बाबांना त्या गरीब भाजीवाल्याची बाजू पटतेय तर.’ स्वरा पटकन् बाबांच्या मांडीवर जाऊन बसली. आईची चिडचिड चालूच होती- ‘‘आता नाहीच जाणार पैसे मागायला. आणि त्याच्याकडून कधीच भाजी घेणार नाही.’’\n‘‘बाबा, गरीबांना मदत करायची असते ना, मग आई अशी का वागतेय’’ स्वरा रुसून म्हणाली. स्वराचं हे चिडणं आणि रुसवा बघून वैतागलेल्या आईचा मूड क्षणार्धात बदलला आणि स्वराजवळ बसत आई म्हणाली, ‘‘तुला ऐकायचंय या भाजीवाल्याकडून मी दीडशे रुपये का मागतेय ते’’ स्वरा रुसून म्हणाली. स्वराचं हे चिडणं आणि रुसवा बघून वैतागलेल्या आईचा मूड क्षणार्धात बदलला आणि स्वराजवळ बसत आई म्हणाली, ‘‘तुला ऐकायचंय या भाजीवाल्याकडून मी दीडशे रुपये का मागतेय ते’’ आईनं सांगायला सुरुवात केली, ‘‘त्या भाजीवाल्याला मी गेले कित्येक महिने ओळखते. खूप वेळा भाजी घ्यायचे त्याच्याकडून. एक दिवस तो आणि त्याची बायको सोसायटीत आले आणि सगळ्यांच्या दारावरची बेल वाजवून सांगू लागले की, आम्ही आता रद्दीही घेतो. दर महिन्याला तुमच्या घरी येऊन रद्दी घेऊ. आपल्याकडे बरीच रद्दी साठलेली. इतकी रद्दी घेऊन जाण्यापेक्षा दाराशीच रद्दी घ्यायला हा आलेला बघून आम्हाला बरंच वाटलं. साधारण इतक्या साऱ्या रद्दीचे पाचशे-सहाशे रुपये तरी नक्कीच होणार याचा अंदाज होता आम्हाला पण त्यानं तर सांगितलं की, तुमची रद्दी फक्त तीनशे रुपयांची आहे. मनात म्हटलं, ‘जाऊ दे गरीब माणूस आहे.’ त्यानंतर तो म्हणाला, ‘ताई, आत्ता पैसे नाहीत माझ्याकडे. तुम्हाला माहितीय ना, मी कुठे बसतो भाजी घ्यायला, तिथे दोन दिवसांनी या, मग देतो पैसे.’ तेव्हाही मला काही वाटलं नाही. चांगली चार दिवसांनी गेले तर शंभर रुपये दिले आणि पन्नास रुपयांची भाजीच घ्या म्हणाला. उरलेले दीडशे नंतर देतो म्हणाला. आता चार महिने झाले या गोष्टीला. स्वरू, तू म्हणशील की गरीब आहेत ते, पण हे म्हणजे फसवून पैसे घेणं झालं ना’’ आईनं सांगायला सुरुवात केली, ‘‘त्या भाजीवाल्याला मी गेले कित्येक महिने ओळखते. खूप वेळा भाजी घ्यायचे त्याच्याकडून. एक दिवस तो आणि त्याची बायको सोसायटीत आले आणि सगळ्यांच्या दारावरची बेल वाजवून सांगू लागले की, आम्ही आता रद्दीही घेतो. दर महिन्याला तुमच्या घरी येऊन रद्दी घेऊ. आपल्याकडे बरीच रद्दी साठलेली. इतकी रद्दी घेऊन जाण्यापेक्षा दाराशीच रद्दी घ्यायला हा आलेला बघून आम्हाला बरंच वाटलं. साधारण इतक्या साऱ्या रद्दीचे पाचशे-सहाशे रुपये तरी नक्कीच होणार याचा अंदाज होता आम्हाला पण त्यानं तर सांगितलं की, तुमची रद्दी फक्त तीनशे रुपयांची आहे. मनात म्हटलं, ‘जाऊ दे गरीब माणूस आहे.’ त्यानंतर तो म्हणाला, ‘ताई, आत्ता पैसे नाहीत माझ्याकडे. तुम्हाला माहितीय ना, मी कुठे बसतो भाजी घ्यायला, तिथे दोन दिवसांनी या, मग देतो पैसे.’ तेव्हाही मला काही वाटलं नाही. चांगली चार दिवसांनी गेले तर शंभर रुपये दिले आणि पन्नास रुपयांची भाजीच घ्या म्हणाला. उरलेले दीडशे नंतर देतो म्हणाला. आता चार महिने झाले या गोष्टीला. स्वरू, तू म्हणशील की गरीब आहेत ते, पण हे म्हणजे फसवून पैसे घेणं झालं ना त्यांनी गरज म्हणून हजार रुपये मागितले असते तरी दिले असते. अगदी गरज म्हणून तुमची रद्दी द्या म्हणाले असते तरी देऊन टाकली असती. पण खोटं सांगून लोकांच्या घरची रद्दी गोळा करून पैसे मिळवणं योग्य आहे का त्यांनी गरज म्हणून हजार रुपये मागितले असते तरी दिले असते. अगदी गरज म्हणून तुमची रद्दी द्या म्हणाले असते तरी देऊन टाकली असती. पण खोटं सांगून लोकांच्या घरची रद्दी गोळा करून पैसे मिळवणं योग्य आहे का नंतर कधीच ते रद्दी घ्यायला आले नाहीत. म्हणजे तेव्हा पैसे हवे होते म्हणून दर महिन्याला येऊ वगैरे सांगून रद्दी घेऊन गेले. ही फसवणूक नाही का नंतर कधीच ते रद्दी घ्यायला आले नाहीत. म्हणजे तेव्हा पैसे हवे होते म्हणून दर महिन्याला येऊ वगैरे सांगून रद्दी घेऊन गेले. ही फसवणूक नाही का प्रश्न रद्दीचा किंवा पैशाचा नाहीये. त्यांनी फसवणूक केली म्हणून मला त्यांचा राग येतो. चार वेळा पैसे मागायला गेले तेव्हा जरी मान्य केलं असतं की, ‘माफ करा, गरज होती पैशाची..’ तरी काही वाटलं नसतं. फसवून पैसे घेतले म्हणून मी ते मागायला जात होते, समजलं प्रश्न रद्दीचा किंवा पैशाचा नाहीये. त्यांनी फसवणूक केली म्हणून मला त्यांचा राग येतो. चार वेळा पैसे मागायला गेले तेव्हा जरी मान्य केलं असतं की, ‘माफ करा, गरज होती पैशाची..’ तरी काही वाटलं नसतं. फसवून पैसे घेतले म्हणून मी ते मागायला जात होते, समजलं गरजू माणसांची फसवणूक करून गरज पूर्ण करणं चूक आहे ना गरजू माणसांची फसवणूक करून गरज पूर्ण करणं चूक आहे ना’’ आईचं बोलणं पूर्ण झालं आणि स्वराला समजलं की पूर्ण माहिती नसताना आईवर रागावणं किती चुकीचं होतं तिचं. दर वेळेस आई- बाबांच्या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आत्तासुद्धा त्या रद्दीची किंमत त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हती, तर फसवणूक करणाऱ्या भाजीवाल्याची चूक महत्त्वाची होती. हे सगळं स्वराला मनोमन पटलं आणि तिने आईला घट्ट मिठी मारली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/759", "date_download": "2019-03-26T08:12:19Z", "digest": "sha1:ISAEAZFE6PEPOZYS27JMX4EMKQ7MUIQK", "length": 13620, "nlines": 174, "source_domain": "misalpav.com", "title": "उपाहार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचांदणे संदीप in जनातलं, मनातलं\nइंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.\nमुकेश चौधरी मेळघाट in जनातलं, मनातलं\nचुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद....\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाकक��तीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nतर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत \nलाडूपौष्टिक पदार्थउपाहारऔषधी पाककृतीपारंपरिक पाककृती\nसंडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/two-students-die-after-the-collapse-of-the-zilla-parishad-school-in-nagar-nimbodi/", "date_download": "2019-03-26T08:45:54Z", "digest": "sha1:GN3LVWF7CQK3QNDSDRUCJZUHI5CB3VFQ", "length": 12920, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "नगर: जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले, ३ ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nनगर: जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले, ३ ठार\nनगर जिल्ह्यातील निंबोडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळून २०-२५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या दुर्घटनेत श्रेयस रहाणे आणि वैशाली पोटे यांच्यासह आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना नगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nसलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीला धोका निर्माण झाला आणि पाचवीच्या वर्गाचे छत कोसळले. जखमी झालेल्यांना डोक्याला तसेच पायाला जास्त दुखापत झाली आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेत एक शिक्षकही जखमी झाले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n कचरा उचलणाऱ्या जेसीबीने मुलीलाही उचलले\nपुढीलमोदी सरकारचे ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवर लक्ष\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-comments-on-chandrakant-patil-latest-update/", "date_download": "2019-03-26T08:31:41Z", "digest": "sha1:GPQJ6UBZMWMPCMAVVOE276SHXZ3KUWKZ", "length": 6874, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला - धनंजय मुंडे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nचंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे\nमुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.\nदरम्यान , कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला होता . कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं होत.\nआता सहकार मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाचा धनंजय मुंडे यांनी समाचार घेतल्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\nशेतक-यांना बोगस म्हणणारे सरकार शेतक-यांबाबत असंवेदनशील.मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे कर्जमाफी बद्दलची त्यांची नकारात्मक मानसिकता दाखवते. 1/3 https://t.co/LdyEHRhfj1\nकर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसतांना अद्याप अर्जाची छाननी झाली नसतांना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला. 2/3\nसरकार शेतक-यांना घाबरवीत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांचे असो की मंत्र्यांची वक्तव्य सारखीच असून ते शेतक-यांचा अवमान करीत आहेत. 3/3.\nकर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर प���किस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nपैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला\n या पाच वर्षाच्या चिमुरडीने धनुर्विद्येत बनवले दोन विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/conspiracy-of-political-parties-469796/", "date_download": "2019-03-26T08:42:34Z", "digest": "sha1:2YBBLVHTKEI3O7PTX7QTSWKHM6RJJTGT", "length": 25487, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हे राजकीय पक्षाचे कारस्थान? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nहे राजकीय पक्षाचे कारस्थान\nहे राजकीय पक्षाचे कारस्थान\n‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात.\n‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वष्रे झाली. परंतु मतदान प्रक्रियासुद्धा व्यवस्थित पार पाडू शकत नाही. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. ज्या परिसरात गेली ४० वष्रे आम्ही राहतो व नेहमी मतदानाचा हक्क बजावतो, त्याच मतदारसंघातून अचानक आमची नावेच वगळण्यात यावीत याला काय म्हणावे हे नक्कीच ‘एखाद्या’ राजकीय पक्षाचे कारस्थान असल्याचा दाट संशय येतो हे नक्कीच ‘एखाद्या’ राजकीय पक्षाचे कारस्थान असल्याचा दाट संशय येतो मतदान ओळखपत्र असूनही त्याचा या मतदानाच्या वेळी काहीच उपयोग झाला नाही. या मतदानाच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट निदर्शनास आणावीशी वाटते की जुन्या आणि नव्या मतदार ओळखपत्रांवरील क्रमांकांमध्ये साधम्र्य नाही. रटर पाठवून मतदार यादीतील नाव असण्याची खात्री करण्याचा प्रयत्न केला असता, तोही फोल ठरला. जनगणनेतील माहितीचा मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी उपयोग करणे अपेक्षित होते. परंतु आपल्या यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञान अंगीकृत केले जाते, पण त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी अजिबात होत नाही. उलट त्याचा फज्जाच उडतो असा अनुभव विविध प्रक्रियांमध्ये आढळून येतो.\nआयोगाने स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी\nमतदान अधिकारी म्हणून ठाणे येथील मतदान केंद्रावर काम करणाऱ्या वैशाली भाले या शिक्षिकेचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली निवडणुकीची कामे शिक्षकांच्या माथी मारण्यात आली. नाही करणार तर कारवाई करण्याच्या धमक्यावजा नोटिसा पाठविण्यात आल्या.\nदेशाचे उद्याचे भावी जबाबदार नागरिक घडविण्याचे राष्ट्रीय कार्य रोजच करणाऱ्या शाळांचा मात्र निवडणूक आयोगाने जराही विचार केला नाही. बदली शिक्षक द्या, निवडणुकीच्या कामातून सवलत देतो, अशा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, पण ज्या शाळांमध्ये सर्वानाच कामाला जुंपले, अशा शाळांचे मुख्याध्यापक बदली शिक्षक आणणार कुठून निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी घेताना इतर विभागापेक्षा शाळांचे शिक्षकच मोठय़ा संख्येने घेतले. आयोगाचा हा दुजाभाव कशासाठी निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी घेताना इतर विभागापेक्षा शाळांचे शिक्षकच मोठय़ा संख्येने घेतले. आयोगाचा हा दुजाभाव कशासाठी चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या साठी तरी शिक्षकांना वेठीस न धरता स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी.\nएवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील..\nराज्यातील तीन टप्प्यांमधील मतदान तर एकदाचे संपले. आता सर्वाना लागलेत वेध निकालांचे. निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या तथाकथित प्रचंड, विराट, अतिविराट सभा आणि त्यांमधून मुजोरपणे वाजवलेले स्वत:चे ‘करून दाखवल्याचे’ कौतुक ऐकताना लोकांची चांगली करमणूक होते यात शंका नाही. परंतु लोक मनोमन वर्षांनुवष्रे जाणून आहेत, त्यांत सत्य किती आणि दहशतवादी बाता किती. ‘बंधना’च्या नावाखाली कोणी लोकांना बांधून घेऊ शकत नाही एवढे मात्र खरे.\nकाही गल्लीतले स्वयंघोषित दादा आता दिल्लीत जाऊन काहीतरी करून दाखवण्याचे मनसुबे करताहेत. जन्मजात लाभलेला उद्धटपणा दिल्लीतही कामी यावा काँग्रेसची तिरडी बांधून तयार आहे, मोदी पंतप्रधानकीचे बाशिंग बांधून घ्यायला उतावीळ झाल्यासारखे दिसताहेत. तथापि, निकालांची निश्चित दिशा सांगता येणे शक्य नाही. परंतु आमचे पाताळयं��्री राजकारणी त्यांच्या काळ्या पैशाच्या जोरावर निकालांची दिशा त्यांना पाहिजे तशी बदलण्याचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. आकाशपाताळ एक करतील. एवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील. भ्रष्टाचार हाच ज्यांचा प्राणवायू आहे त्यांनी त्याविना जगावेच कसे काँग्रेसची तिरडी बांधून तयार आहे, मोदी पंतप्रधानकीचे बाशिंग बांधून घ्यायला उतावीळ झाल्यासारखे दिसताहेत. तथापि, निकालांची निश्चित दिशा सांगता येणे शक्य नाही. परंतु आमचे पाताळयंत्री राजकारणी त्यांच्या काळ्या पैशाच्या जोरावर निकालांची दिशा त्यांना पाहिजे तशी बदलण्याचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. आकाशपाताळ एक करतील. एवढे मात्र ते नक्कीच करून दाखवतील. भ्रष्टाचार हाच ज्यांचा प्राणवायू आहे त्यांनी त्याविना जगावेच कसे आहेत खरी एकेक ‘भारत-रत्न आहेत खरी एकेक ‘भारत-रत्न\n‘गर्व से कहो..’ची इंग्रजावृत्ती हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले आणि टीव्हीवरील एक जाहिरात आठवली. या जाहिरातीमध्ये एक पिता आपल्या नवजात बाळाचा जन्मदाखला काढत असतो व ‘धर्म कोणता’ या प्रश्नावर तो विचार करतो व म्हणतो ‘त्यालाच ठरवू दे.’\nसंपादकीय वाचताना हे समजले की ब्रिटनमधील ३५ टक्के तरुणांना कुठलाही धर्मविचार मंजूर नाही. घटनेने आपल्याला कुठलाही धर्म स्वीकारण्याचा किंवा आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. या संपादकीयामुळे खूप दिवस डोक्यात येऊन गेलेले काही प्रश्न पुन्हा वर आले.\n१) सध्या भारतीय नागरिक एक धर्म नाकारून दुसऱ्यामध्ये धर्मातर करू शकतो, परंतु त्यास कुठलाही धर्म न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे का\n२) सध्या अस्तित्वात असलेले धर्म हे वेगवेगळ्या काळात स्थापन झाले आहेत. त्याचप्रमाणे आताच्याही काळात एखादा धर्म स्थापन करता येऊ शकतो का व तसे केल्यास त्यास घटनेची मान्यता मिळू शकते का व तसे केल्यास त्यास घटनेची मान्यता मिळू शकते का ३) आज भारतात जेवढे काही अर्ज भरावे लागतात त्यात बहुतेक सर्व अर्जामध्ये धर्माचा उल्लेख करावा लागतो. मग जी लहान मुले अनाथाश्रमात वाढतात, त्यांना कुठला धर्म दिला जातो किंवा दिला जात नाही ३) आज भारतात जेवढे काही अर्ज भरावे लागतात त्यात बहुतेक सर्व अर्जामध्ये धर्माचा उल्लेख करावा लागतो. मग जी लहान मुले अनाथाश्रमात वाढतात, त्यांना कुठला धर्म दिला जातो किंवा दिला जात नाही कारण त्य��ंना या बाबतीत काही माहिती असण्याची शक्यता फारच कमी असेल. असे असताना त्या मुलावर एखादा धर्म लादला जातो असे वाटत नाही का\nअसे प्रश्न अनेकांच्या मनात असतील, परंतु त्याची उत्तरे दुर्दैवाने कुठेही मिळत नाहीत.\n‘गर्व से कहो..’ हा अग्रलेख आणि फादर दिब्रिटो यांचे ‘चौथे नव्हे सहावे शतक’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. दिब्रिटो यांनी अग्रलेखाच्या तपशिलातील एक छोटीशी चूक निदर्शनास आणली आणि पूरक अशी आणखी काही माहिती दिली इथपर्यंत ठीक झाले. परंतु त्यांनी विनाकारणच विषयाशी संबंध नसलेले आणि वादग्रस्त असे एक विधानही (कंसात) केले. ते म्हणजे, सेंट थोमस यांनी दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, हे होय. वास्तविक, सेंट थोमस भारतात आला होता याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जे आहेत ते गेल्या दोन तीन शतकांत निर्माण केलेले आहेत, ज्यांचा सप्रमाण परामर्श राजीव मल्होत्रा व अरिवद नीलकंठन यांनी त्यांच्या इ१ीं‘्रल्लॠ कल्ल्िरं या पुस्तकात घेतला आहे. मग सेंट थोमसच्या भारतभेटीचा दावा पुन:पुन्हा का केला जातो) केले. ते म्हणजे, सेंट थोमस यांनी दक्षिण भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, हे होय. वास्तविक, सेंट थोमस भारतात आला होता याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जे आहेत ते गेल्या दोन तीन शतकांत निर्माण केलेले आहेत, ज्यांचा सप्रमाण परामर्श राजीव मल्होत्रा व अरिवद नीलकंठन यांनी त्यांच्या इ१ीं‘्रल्लॠ कल्ल्िरं या पुस्तकात घेतला आहे. मग सेंट थोमसच्या भारतभेटीचा दावा पुन:पुन्हा का केला जातो हे असे असंबंधित विधान मध्येच घुसडण्यात दिब्रिटो यांच्या काय प्रेरणा असतील याचे एक संभाव्य उत्तर याच अग्रलेखावरील मार्कुस डाबरे यांच्या ‘आत्ताच गुडघे का टेकले’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या पत्रात सापडेल. ते लिहितात, ‘शुभवर्तमानवादी पंथाने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. कट्टर धार्मिक विचार पसरविण्यात ते आघाडीवर आहेत.’ सत्याची मोडतोड शुभवर्तमानवादीवाले कशी करतात याची असंख्य उदाहरणे उपरोल्लेखित पुस्तकात लेखकद्वयी देतात.\nरविकिरण फडके, भांडुप पूर्व, मुंबई\n.. तर जबाबदार कोण\nएखाद्या नागरिकाला केवळ मतदार यादीत नाव नसल्याने मतदानास पात्र असूनही वंचित राहावे लागत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ही निवडणूक आयोग, राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी ���ांचेवर हवी. ते ही जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करू शकत नसतील तर त्यांच्यावर करवाई ही झालीच पाहिजे. सामान्य नागरिकाला छोटय़ाशा चुकीबद्दल दंड तसेच दिरंगाईला नेहमीच सामोरे जावे लागते. पण प्रशासकीय अधिकारी मात्र चुका करून फार तर माफी मागतात आणि पुन्हा पुढील चुका करण्यासाठी मोकळे होतात. हे आता थांबलेच पाहिजे. मतदारांच्या अपुऱ्या यादीमुळे चुकीचा लोकप्रतिनिधी निवडून आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा\nसर्व राजकारण्यांना ‘नीट’ कळवळा\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणं शक्यच नाही – निवडणूक आयोग\nशपथपत्रात उमेदवारांना सांगावा लागणार उत्पन्नाचा स्त्रोत\nचार राज्यांसह लोकसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्यास आम्ही सक्षम – निवडणूक आयोग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news/5158-marathi-play-sangeet-devbabhali-wins-big-at-zee-natya-gaurav-2018-awards", "date_download": "2019-03-26T08:29:33Z", "digest": "sha1:GACXBQIOLQJZ5C3XMCJSLNSD77DBBECO", "length": 9570, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर\nPrevious Article \"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\nNext Article १८ व्या संस्कृती कलादर्पण व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर\nमराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात “संगीत देवबाभळी\" या नाटकाने बाजी मारली.\n‘भरत जाधव’ यांना \"वेलकम जिंदगी\" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते’ यांना \"संगीत देवबाभळी\" साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ऋतुजा बागवे ला \"अनन्या\" या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा विशेष पुरस्कार मिळाला.\nया सोहळ्यात सारेगमप लिटिल चॅम्प च्या अंतिम फेरीतील गायक ‘प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन’ यांनी नाट्य संगीत सादर करून कार्यक्रमात बहार आणली. सोनाली कुलकर्णी आणि अनिता दाते यांनी सादर केलेली \"सखाराम बाईंडर” मधील लक्ष्मी आणि चंपा, ‘संजय मोने’ यांनी सादर केलेला \"तो मी नव्हेच” मधील लखोबा लोखंडे, तसेच ‘डॉ. अमोल कोल्हे आणि प्रतीक्षा लोणकर’ यांनी सादर केलेला \"वि. वा. शिरवाडकर\" यांच्या \"कौंतेय\" मधील प्रवेश सादर करून रसिकांची मनं जिंकून घेतली.\nविख्यात नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाट्यगौरव सोहळा येत्या 8 एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.\nडॉ अमोल कोल्हे आणि प्रतीक्षा लोणकर यांचा कौंतेय या नाटकातील नाट्यप्रवेश उलगडणार आई मुलाच्या नात्यातील Universal भाव.... झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०१८ रविवार ८ एप्रिल संध्या ७ वा. नक्की पहा. #ZeeGaurav2018 @kolhe_amol pic.twitter.com/KQJOoBObwG\nया चेटकिणीचं चेटूक पाहून काळजात होईल धस्स....पाहायला विसरू नका हा नाट्यसोहळा रविवार ८ एप्���िल संध्या ७ वा. #ZeeGaurav2018 pic.twitter.com/SlAeRfjWtT\nPrevious Article \"रामरंग\" तून सादर केले रामायण - पहा फोटोज्\nNext Article १८ व्या संस्कृती कलादर्पण व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर\n'झी नाट्य गौरव २०१८' वर “संगीत देवबाभळी” ची मोहोर\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/69", "date_download": "2019-03-26T08:06:00Z", "digest": "sha1:2WBWTW6FN7OZQJZCHA6FWCCX7MGH4CDO", "length": 17607, "nlines": 227, "source_domain": "misalpav.com", "title": "शिफारस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिनेश५७ in जनातलं, मनातलं\nमित्रवर्य मंदार भारदे याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.\nRead more about बघ्याची भूमिका\nvcdatrange in जना���लं, मनातलं\nमागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली.\nRead more about रंगराव कंपोस्टवाला\nएमी in जनातलं, मनातलं\nRead more about शार्प ऑब्जेक्टस्\nआनन्दा in जनातलं, मनातलं\nबरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.\nत्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.\nमग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.\nRead more about पूर्णब्रह्माचा अपमान\nव्यावसायिक यशाला मदत करणारे मोफत आंतरजालशिक्षण\nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nकोणत्याही व्यवसायात आणि नोकरीत यशस्वी होण्यासाठी त्यासंबंधीच्या विषयाचे ज्ञान असायला हवे हे सांगायला नकोच. मात्र, त्या ज्ञानाबरोबरच, आंतरजालाचा उपयोग करण्याचे ज्ञानही असले तर तर यशाचा मार्ग जास्त सुकर होतो, याबद्दलही संभ्रम नसावा.\nRead more about व्यावसायिक यशाला मदत करणारे मोफत आंतरजालशिक्षण\nSaketh4005 in जनातलं, मनातलं\nसलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nसलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.\nRead more about सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध\nराघवेंद्र in जनातलं, मनातलं\nहे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वा��्याशिवाय म्हणले जातात.\nआंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)\nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nआजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण \"तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले \" या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का\nRead more about आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)\nराजी -' छा '-लिया\nविअर्ड विक्स in जनातलं, मनातलं\nहेर पट म्हटला कि आपल्यासमोर बॉण्ड पट वा टायगर पट डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्यतः हेर पट हे नायक प्रधान चित्रपट असतात, या अंगाने राझी चे वेगळेपण उठून दिसते.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ravindra-prabhudesai/", "date_download": "2019-03-26T09:10:40Z", "digest": "sha1:6AGFMVHEXTMHKFDDUBA5JLWVJEN7IVRS", "length": 6479, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Ravindra Prabhudesai Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतांब्यापितळेच्या भांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची चकचकीत कहाणी\nपितांबरी उद्योग समूहाचे वैशिष्ट असे की त्यांच्या उत्पादनांचे संशोधन हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या वेडाने प्रे���ित झालेले दिसून येते.\nकेसगळतीच्या या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, नुकसान तुमचंच आहे\nह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा\nएका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट \nरेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” \nधक्कादायक : चर्चिलच्या ह्या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nमी टू” चळवळीच्या निमित्ताने स्त्रियांना मिळालेले हे १३ धडे प्रत्येक मुलीने आवर्जून लक्षात ठेवायला हवेत\nफोटो काढताना बोलल्या जाणारे “Say Cheese” नेमके आले कुठून, जाणून घ्या\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\nया गावात नवस फेडण्यासाठी पुरुषांचं जे केलं जातं ते पाहून हसावं की रडावं कळणार नाही\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nForeign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २\nचंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं\nजिमला जाणाऱ्या बहुतांश लोकांच्या ह्या ८ चुकांची जबर किंमत त्यांच्या शरीराला चुकवावी लागते\nइन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या\nधावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं\n“ही” दिनचर्या आणि आहार आत्मसात करून मधुमेही जगू शकतात सामान्य जीवन\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\n“दहशतवाद कसा संपवता येईल”: डॉ. अब्दुल कलामांचा प्रश्न आणि दिग्गजांची अप्रतिम उत्तरे\nकेरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5/", "date_download": "2019-03-26T08:17:39Z", "digest": "sha1:6QM4EURW5SGL7DZKQQ4WZAAOT7HLJSMD", "length": 8234, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "भारतात जागतिक गुंतवणूक वाढण्याचा बॅंकेला विश्‍वास – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा ज���हीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nभारतात जागतिक गुंतवणूक वाढण्याचा बॅंकेला विश्‍वास\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nनवी दिल्ली -: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारला जागतिक बॅंकेच्या अहवालातून दिलासा मिळाला आहे. 2018- 19 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील, असा अंदाज जागतिक बॅंकेच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरच्या दोन वर्षात तो 7.5 टक्‍क्‍यांवर झेप घेईल, असे आशादायी चित्र जागतिक बॅंकेच्या अहवालात रेखाटण्यात आले आहे.\nजागतिक बॅंकेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची घोडदौड सुरूच राहील, असे यात म्हटले आहे. चीनचा आर्थिक विकासदर 2019- 20 मध्ये 6.2 टक्‍क्‍यांवर घसरेल आणि 2021 मध्ये त्यांचा विकासदर 6 टक्‍क्‍यांवर घसरेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.\n2018- 19 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील आणि त्यानंतरच्या दोन वर्षात तो 7.5 टक्‍क्‍यांवर झेप घेईल, असेही यात म्हटले आहे. भारताची सद्यस्थिती पाहता नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या धक्‍क्‍यातून सावरून अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने घोडदौड करत असल्याचे स्पष्ट होते असे, जागतिक बॅंकेच्या विकास संभाव्यता विभागाचे संचालक आहान कोसे यांनी सांगितले.\nगेल्या चार तिमाहीपासून भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त आहे. दरम्यानच्या काळात चीनचा विकासदर बराच कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात चीनचा विकासदर वाढण्याची शक्‍यता नाही. पुढील दोन वर्ष तर भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त राहण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकेने यासंबंधात जाहीर केलेल्या अभ्यास अहवालात नमूद केले आहे.\nTags: #भारतात #जागतिक गुंतवणूक वाढण्याचा #बॅंकेला विश्‍वास\n'शिवसेना को पटक देंगे', मात्र तरीही उद्धव ठाकरे नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील\nऐन गर्दीच्या वेळी मध्य-रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा ग���वा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/information/replace-magnetic-strip-debit-credit-card-with-emv-chip-based-by-31-dec-2018-13199.html", "date_download": "2019-03-26T08:52:53Z", "digest": "sha1:T2AQKKRW2CZUPS5SE3HKBGQDS45YGWLI", "length": 27738, "nlines": 183, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "31 डिसेंबर पूर्वीच क्रेडिट, डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करा अन्यथा ATM मधून पैसे काढणं विसरा! | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी ल��न्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration ���ासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n31 डिसेंबर पूर्वीच क्रेडिट, डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करा अन्यथा ATM मधून पैसे काढणं विसरा\nमाहिती दिपाली नेवरेकर Dec 22, 2018 12:21 PM IST\nडेबिट (Debit Card) किंवा क्रेडिट कार्डच्या (Credit Cards) क्लोनिंगमुळे अनेक ग्राहकांना आर्थिक फटका बसल्याच्या, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर चाप बसवण्यासाठी आता क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय (RBI) ने देशभरातील साऱ्या बँकांना कार्ड बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2015 सालीच याची अधिसूचना देण्यात आली होती. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही जुनेच कार्ड असल्यास 31 डिसेंबरपूर्वी ते बदलण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा नववर्षात एटीमद्वारा (ATM) पैसे काढणं तुम्हाला कठीण होऊ शकतं.\n31 डिसेंबर पूर्वीच या गोष्टी तपासून पहा -\nतुम्ही वापरत असलेलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड Magnetic Stripe Card आहे का ते तपासून पहा. असल्यास ताबडतोब ब��केमध्ये जाऊन नव्या कार्डासाठी मागणी करा.\nmagnetic stripe card बदलून EMV chip युक्त कार्ड करण्याची सेवा देशभरातील साऱ्या बँकांमध्ये मोफत आहे.\nबँकेमध्ये जाऊन किंवा इंटरनेट बँकेच्या माध्यमातून तुम्ही नवं कार्ड मागू शकता. पहा नेट बँकिंगद्वारा कसं अप्लाय कराल नवं कार्ड\nEMV chip युक्त कार्ड कसं ओळखाल\nEMV chip युक्त कार्डमध्ये तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या डाव्या बाजूला सिम कार्डाप्रमाणे एक चिप असल्यास ते कार्ड पुढील आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुरक्षित आहे.\nजुन्या कार्डमध्ये चिप प्रमाणे तुम्हांला काहीच दिसणार नाही. त्यामध्ये केवळ कार्डाच्या पुढील किंवा मागील भागावर चंदेरी रंगाची चौकट असेल.\nतुमचं कार्ड 2008 च्या आधी तुम्हाला मिळालं असेल तर ते जुनं Magnetic Stripe Card असण्याची शक्यता आहे. ते बदलून घेणं गरजेचे आहे.\nनव्या EMV चिप कार्डच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमध्ये एक लहानशी चीप असेल. ज्यात तुमच्या अकाऊंटची पूर्ण माहिती असेल. ही माहिती इनक्रिप्टेड असेल. त्यामुळे यातील डेटा चोरीपासून सुरक्षित राहील.\nEMV Chip असलेल्या नवीन एटीएमला ही धोका, SBI बँकेकडून ग्राहकांना सावधगिरीचा इशारा\nATM चा उपयोग न करता काढता येणार पैसे, 'या' कंपनीची Cash Withdrawal साठी नवी सुविधा\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदर���बादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठ���क बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2019-03-26T08:44:22Z", "digest": "sha1:P5SN2OKLPARTZGT6EC5NUVMXERAIV54G", "length": 6298, "nlines": 54, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अकोला येथे ११ सिलेंडरचा स्फोट ; अनेक झोपड्या भस्मसात – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nअकोला येथे ११ सिलेंडरचा स्फोट ; अनेक झोपड्या भस्मसात\nअकोला : गुरुवारी शहरात ११ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागून ६० च्या आसपास झोपड्या भस्मसात झाल्याची घटना घडली. याच दरम्यान झोपडयांमध्ये असणाऱ्या इतर १५ सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या माता नगर झोपडपट्टीतील एका घरातील सिलिंडरला अचानक गळती सुरू झाली. काही वेळात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरासह कुडाच्या भिंतींना व लाकडांना आग लागली. आग पसरून लगतच्या झोपडय़ांनाही लागली. त्या आगीमुळे जवळच्या घर व झोपडय़ांमधील तब्बल ११ सिलिंडरचा स्फोट झाला.यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तब्बल ४ तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.\nभाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात\nमधु मंगेश कर्णिक यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/document-category/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:31:12Z", "digest": "sha1:U2537KIAASCLHVOSXZVQMHJ4TD5SPKFP", "length": 3690, "nlines": 96, "source_domain": "thane.nic.in", "title": "जनगणना | भारतातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेला जिल्हा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nसर्व कार्यालयीन आदेश जनगणना नागरिकांची सनद योजना अहवाल सांख्यिकीय अहवाल सूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/famous-people-who-did-not-depend-on-english-for-success/", "date_download": "2019-03-26T08:47:51Z", "digest": "sha1:P3RB3Z3P7C2ANIGR5GVS5U5LTDUZ2OPD", "length": 19805, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "इंग्रजीच्या कुबड्या नं घेता \"जिंकलेल्या\" ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपण अश्या देशात राहतो जिथे प्रत्येकाविषयी सोयीने मते बनवली जातात. आपण कसे राहतो, कसे वागतो, काय खातो, कसे खातो या सर्वांवर आपल्या विषयी आजूबाजूची माणसे स्वतःची मते बनवतात. कंपन्याच्या बाबतीतही तेच, कंपन्या तर एखादा व्यक्ती कश्या प्रकारे राहतो, कसा वागतो आणि कश्या प्रकारचे कपडे प���िधान करतो.\nएकूणच त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे यावरून त्याच्या विषयी आपली मते तयार करतात आणि नंतर नोकऱ्या देतात. त्याचप्रकारे आजकाल भाषा देखील खूप महत्वाची झाली आहे. त्यातच इंग्रजी भाषेला तर जणू अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nएखाद्याला फक्त इंग्रजी येत नाही यावरून कंपन्या त्याला नाकारतात.\nइंग्रजी ही भाषा व्यावसायिक तत्वावर महत्वाची आहे हे मान्य, परंतु एखाद्याला इंग्रजी येत नाही यावरून त्याची गुणवत्ता ठरवणे हा कुठला न्याय\nखेळाडूंचं उदाहरण घ्या. काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांना इंग्रजी समजत सुद्धा नाही, परंतु त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली खेळण्याची प्रतिभा कमी होत नाही. फक्त भाषेच्या आधारावर एखाद्याची गुणवत्ता ठरवणे चुकीचे आहे. राजकारणाचं क्षेत्र घ्या, तिथेही तुम्हाला हीच स्थिती दिसले, कित्येक राजकीय नेत्यांना इंग्रजी येत नाही, परंतु त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण अजिबात कमी होत नाहीत.\nआज आम्ही तुम्हाला अश्या ८ प्रसिद्ध व्यक्तींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे इंग्रजीवर काडीमात्रही प्रभुत्व नाही. परंतु तरीही त्यांनी आपापल्या क्षेत्रात स्वत:ची कधीही न पुसली जाणारी ओळख निर्माण केली आहे.\nहे ऐकून तुम्ही थोडे विचारात पडले असाल की ‘अरे नरेंद्र मोदींना तर इंग्रजी बोलता येते’. हो ते बोलतात, पण तितके खास नाही. आपल्याला माहीतच आहे की ते जेथून आलेले आहेत तेथे इंग्रजी फार कमी बोलली जाते. ते एका चहा विक्रेत्यापासून कष्ट करत या पदाला पोचले आहेत. इंग्रजी येत नाही म्हणून आपल्या स्वप्नांना तिलांजली दिली नाही. आज इंग्रजीचा आधार न घेता ते यशस्वी झाले आहेत. आजही मोदी आंतरराष्ट्रीय भेटींच्या वेळी इंग्रजीच्या आधी हिंदीला प्राधान्य देतात आणि संवाद साधण्यासाठी देखील हिंदीचीच निवड करतात.\nएक असा शक्तिशाली नेता, ज्यांनी जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवली आहे. वाल्दीमिर पुतीन यांना देखील इंग्रजी अस्खलिखितपणे येत नाही. काही चूक झाल्यास त्यांच्या बरोबर असलेला दुभाष्या ती दुरुस्त करतो.\nमोदी आणि वाल्दीमीर पुतीन यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग, स्पेनचे पंतप्रधान मारीअनो राजोय, असे अनेक प्रसिद्द राजकारणी आहेत जे इंग्रजी भाषेचा आधार न घेता एवढ्या मोठ्या पदांवर पोहचले आहेत.\nकपिल देव म्हणजे भारताचे क्रिके��� विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करणारा कॅप्टन ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही, परंतु त्यांनाही इंग्रजी अस्खलिखितपणे बोलता येत नाही, पण तरीही आज संपूर्ण जग त्यांना ओळखते.\nइंग्रजी येत नसल्याकारणाने अनेकांनी त्यांची थट्टा केली, त्याला चिडवले परंतु, त्याचा राग न मानता ते पुढे जात राहिले आणि त्यांनी यशाचे शिखर काबीज केलेच.\nजगातील सर्वात नावाजलेल्या फुटबॉल खेळाडूंपैकी मेस्सी एक आहे. मेस्सीला स्पष्ट इंग्रजी बोलत येत नाही, परंतु त्यामुळे त्याच्या खेळावर काही परिणाम होत नाही. तो आज लोकांच्या हृदयावर राज्य करतो. इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याच्या प्रसिद्धीमध्ये काहीही फरक पडलेला नाही.\nडब्लूडब्लूई (WWE) पासून क्रिकेटपर्यंत, फुटबॉल पासून मार्शल आर्ट्सपर्यंत सगळ्याच खेळांमध्ये असे कितीतरी खेळाडू आहेत, ज्यांनी इंग्रजी येत नाही म्हणून लाजेने खेळणे थांबवले नाही.\nहास्य जगतावर राज्य करणारा भारताचा विनोदी कलाकार कपिल शर्मा याने देखील मान्य केले आहे की, त्याचे इंग्रजी खराब आहे. त्याच्या ह्या गोष्टीवर स्वत:च्याच कार्यक्रमामध्ये खूपवेळा त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. पण त्याने ही थट्टा खेळीमेळीने घेतली आणि त्याला नावे ठेवणाऱ्यांना दाखवून दिले की इंग्रजी येत नाही म्हणजे तुम्ही ‘निरुपयोगी’ आहात असे मुळीच नाही.\nज्या माणसाच्या आवाजाने मन तृप्त होते, अश्या कैलाश खेरचे इंग्रजी सुद्धा काही खास नाही आहे. त्याला इंग्रजी जास्त समजत नाही आणि बोलताही येत नाही, परंतु त्याच्या मते इंग्रजीची गरज काय तो ज्या भाषेत गाणी गातो ती भाषा त्याला नीट येते यातच तो समाधान मानतो.\nइतकेच काय कंगना रानौत (सध्या ती चांगली इंग्रजी बोलते), धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि काही आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले कलाकार सुद्धा नीट इंग्रजी बोलत नाहीत. त्यांनी देखील सिद्ध केले आहे की इंग्रजीमुळे माणसाच्या गुणवत्तेत काही फरक पडत नाही.\nहा जगामध्ये सर्वात ज्ञानी आणि आध्यात्मिक नेता म्हणून ओळखले जाणारे दलाई लामा सुद्धा तोडकेमोडके इंग्रजी बोलतात आणि खूपवेळा त्यांचे मुद्दे त्यांच्या अनुयायांसमोर आणि प्रचारकांसमोर मांडण्यासाठी दुभाष्याच्या वापर करतात.\nअगदी रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख असलेले पोप यांनासुद्धा इंग्रजी नीट समजत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही. पण यामु���े त्यांच्या ज्ञानामध्ये आणि आध्यात्मिकतेमध्ये काहीच कमीपणा येत नाही.\nवरील उदाहरणांवरून हे लक्षात येते की, कोणाचीही गुणवत्ता त्याच्या भाषेवरून ठरवता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की इंग्रजी भाषा (किंवा इतर भाषा) फक्त संभाषण साधण्यासाठी असते त्यापेक्षा अधिक तिचे महत्त्व नाही.\nजर एखादा इंग्रजी बोलू शकत असेल, परंतु दुसऱ्याला इंग्रजी बोलता येत नसेल तरीही त्या दोघांना गुणवत्तेच्या एकाच तराजूत तोललं गेलं पाहिजे. कारण अश्या अनेक घटना साक्षीदार आहेत ज्यात अजिबात इंग्रजी बोलता न येणाऱ्या व्यक्तींनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींना मागे टाकले आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← सज्ज व्हा, आता २०० रुपयाची नवी नोट येतेय\nअमेरिकेच्या जन्माचा, हा देश घडण्याचा रंजक इतिहास →\nOne thought on “इंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nनक्की फेसबुक आहे तरी किती मोठं: फेसबुकबद्दल काही गमतीशीर गोष्टी\nतब्बल ५९ वर्ष प्रवाशांना मोफत सेवा पुरवणारी जगातील एकमेव रेल्वे भारतात आहे\nTakeshi’s Castle येतोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला, चला मग खदखदून हसण्यासाठी तयार व्हा\nया शहरात तब्बल २८ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला\n“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र\nरक्तातील प्लेटलेट्स कमी होणं म्हणजे नेमकं काय\n१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर\nकुत्र्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘रहस्यमयी पूल’\n“आधार” लिंक्ड बँक खातं आणि गॅस सबसिडी : सरकारी यंत्रणेचा “असाही” मनस्ताप\nत्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता\nबहुचर्चित हिंदी चित्रपटांची ११ रंजक तथ्ये\nभारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते\n“चिंतेचा विकार” : काही अनपेक्षित पण अचाट फायदे घेऊन येणारा आजार\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nलैंगिक आकर्षणाचे हे १० प्रकार तुम्हाला माहित असायलाच हवेत…\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nएक असा देश जिथे महिला पुरुषांना गुलामासारखं वागवतात \nनवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nफोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/6/Article-on-citizens-developed-new-language.html", "date_download": "2019-03-26T08:53:16Z", "digest": "sha1:YHP577HSPJ73S66VG3QFFNTQMYFDWKOP", "length": 9755, "nlines": 26, "source_domain": "mahamtb.com", "title": " शिट्टी, सेल्फी आणि बरंच काही शिट्टी, सेल्फी आणि बरंच काही", "raw_content": "\nशिट्टी, सेल्फी आणि बरंच काही\nमाणसाला लाभलेली कल्पनाशक्ती, हे एकूणच मानवी अस्तित्वाला लाभलेलं एक वरदान. ते मानवी अस्तित्वाचं एक शक्तिस्थळदेखील आहे. गरज आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालून माणसाने आजवरच्या इतिहासात स्वतःचं अफाट आणि अद्भुत असं विश्व निर्माण केलं. अगदी अग्नीचा शोध, चाकाचा शोध इथपासून ते आज स्मार्टफोन, इंटरनेट, खगोलशास्त्र, आरोग्याशी निगडित शोध आणि अशा असंख्य गोष्टी या सर्व याच गरज आणि कल्पनाशक्तीच्या मिलाफातून जन्मल्या. माणसाची ही वाटचाल अखंडपणे चालू असून अनेकविध क्षेत्रात नवनव्या प्रयोगांची मालिका आणि त्यातून नवं, अद्भुत असं काही गवसणं हेही अव्याहतपणे सुरू आहे.\nभाषा हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग. दैनंदिन व्यवहार करण्यापासून ते राग-लोभ-प्रेम-दुःख इ. सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यापर्यंत आणि साहित्य-कलांतून जीवनाचा आनंद घेण्यापर्यंत ही भाषा माणसाची साथ देते. इंग्रजीसारख्या जगाच्या कानाकोपर्‍यात बोलल्या जाणार्‍या भाषेपासून ते दुर्गम, डोंगराळ वनवासी भागांतील स्थानिक जनजातींच्या भाषांपर्यंत, अशी ही हजारो भाषांची व्याप्ती पृथ्वीतलावर आहे. अनेक भाषा कालौघात लुप्तही झाल्या आहेत. परंतु, भाषा हा विषय इथेच थांबत नाही. माणसाची गरज आणि कल्पनाशक्ती यांचा मिलाफ काय काय निर्माण करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण ठरावं. टर्की देशामध्ये कुस्कोय या भागातील लोकांनी चक्क नवीन भाषा निर्माण केली. या भाषेला ‘पक्ष्यांची भाषा’ म्हणतात. पक्षी जसे वेगवेगळे आवाज काढतात, तसेच हे लोक चक्क शिट्टी वाजवून बोलतात. हा सारा डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे दोन घरांमधील अंतरही जास्त आहे. अशा वेळी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ही भाषा शोधून काढली.\nया पक्ष्यांच्या भाषेत जवळपा�� २५० शब्द आहेत. ही भाषा जवळपास गेली ५०० वर्षे ते वापरत आहेत. इतकेच नव्हे तर येथील शाळांतही ती शिकवली जाते. आपला कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु साधारणपणे २.५ किमी लांब ही शिट्टी ऐकू जाते त्यामुळे लांब असूनही कोणत्याही माध्यमाशिवाय केवळ शिट्टी वाजवून लोक संवाद साधू शकतात. टर्कीमधील या आगळ्यावेगळ्या उदाहरणाची ही बाजू तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे जगातील सर्वात लहान भाषा बोलली जाते. हेही भाषेचं एक अनोखं वैशिष्ट्य. ही आहे ऑस्ट्रेलियातील बोलीभाषा. याला ऑजि (Aussie) भाषा असेही म्हणतात. या भाषेची खासियत अशी की, ते सर्व शब्दांचे लहान शब्द बनवतात आणि या लहान शब्दांनी ही भाषा बनली आहे. जसे की, ‘अ‍ॅव्हेकाडो’ या फळाला ते ‘आवो’ असे म्हणतात. ‘कांगारू’ला ते ‘रूस’ म्हणतात, तर ‘सँडविच’ला ‘सांगा’ म्हणतात. ‘दुपार’ला‘ आर्वो’, ‘सिगारेट’ला ‘सिगी’ आणि सेल्फ पोर्ट्रेट पिक्चरला ‘सेल्फी’ त्यामुळे लांब असूनही कोणत्याही माध्यमाशिवाय केवळ शिट्टी वाजवून लोक संवाद साधू शकतात. टर्कीमधील या आगळ्यावेगळ्या उदाहरणाची ही बाजू तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे जगातील सर्वात लहान भाषा बोलली जाते. हेही भाषेचं एक अनोखं वैशिष्ट्य. ही आहे ऑस्ट्रेलियातील बोलीभाषा. याला ऑजि (Aussie) भाषा असेही म्हणतात. या भाषेची खासियत अशी की, ते सर्व शब्दांचे लहान शब्द बनवतात आणि या लहान शब्दांनी ही भाषा बनली आहे. जसे की, ‘अ‍ॅव्हेकाडो’ या फळाला ते ‘आवो’ असे म्हणतात. ‘कांगारू’ला ते ‘रूस’ म्हणतात, तर ‘सँडविच’ला ‘सांगा’ म्हणतात. ‘दुपार’ला‘ आर्वो’, ‘सिगारेट’ला ‘सिगी’ आणि सेल्फ पोर्ट्रेट पिक्चरला ‘सेल्फी’ अलीकडे जी कृती केल्याशिवाय आपल्यापैकी अनेकांचं पानही हलत नाही, ती कृती, अर्थात ‘सेल्फी’ हा चक्क ऑस्ट्रेलियन बोलीभाषेतील शब्द आहे. इतकंच नव्हे तर आपला देश ऑस्ट्रेलियालाही ते ‘स्ट्राया’ म्हणतात. थोडक्यात, या भाषेत सारंच ‘थोडक्यात’ आहे\nभाषा आणि भाषांमध्ये वापरले जाणारे लिंगवाचक शब्द, हे एक आणखी गमतीशीर प्रकरण. मराठीप्रमाणेच जगातील काही भाषांमध्ये शब्दाला लिंग असतं. मराठीत जसं आपण ‘ती’ गाडी किंवा ‘तो’ देव्हारा इत्यादी म्हणतो. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की, शब्दाचं लिंग कोणतं आहे, यानुसार त्यासाठी वापरण्यात येणारं विशेषण ठरतं. जसं की जर्मन भाषेमध्ये पुल���ला ‘ब्र्युक’ (Brcke) म्हणतात. हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे जर्मन मंडळी पुलाचं वर्णन करताना पारंपरिकरित्या ‘स्त्रीलिंगी’ विशेषणे वापरतात. उदा. सुंदर, आकर्षक. हेच स्पॅनिश भाषेमध्ये मात्र पुलाला ‘प्युन्ट’ (Puente) म्हणतात. हा शब्द पुल्लिंगी आहे. त्यामुळे स्पॅनिश भाषेत पुलासाठी पारंपरिकरित्या ‘पुल्लिंगी’ समजली जाणारी विशेषणे वापरली जातात. जसे की, मजबूत, भक्कम. या आणि अशा अनेक गमतीजमतींनी भाषा हा विषय ओतप्रोत भरला आहे. यात जितकं खोलात जाल, तितकं तुम्हाला नवं, आणि रंजक असं काही गवसतं. या लेखात उल्लेखलेल्या गोष्टी म्हणजे केवळ ‘हिमनगाचं एक टोक’ आहे, असचं म्हणावं लागेल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T08:00:09Z", "digest": "sha1:YNV5F7Q4RJSLDR4MYKKNK73J2ROFGDV6", "length": 3544, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १६८० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १६८० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १६८० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-power-earth-can-stop-construction-ram-mandir-bjp-mp-sakshi-maharaj-48842", "date_download": "2019-03-26T08:51:19Z", "digest": "sha1:LXZ724CXIK2BMYPP4M22MNFWMBBLFYMS", "length": 13287, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "No Power On Earth' Can Stop Construction Of Ram Mandir: BJP MP Sakshi Maharaj राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही: साक्षी महाराज | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nराम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही: साक्षी महाराज\nमंगळवार, 30 मे 2017\nराम मंदिर उभारण���यापासून रोखणारी शक्ती आता या पृथ्वीवर नाही. अयोध्यात राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदायाचाही पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद हा मिटला आहे.\nनवी दिल्ली - अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.\nलखनौमधील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयात आज (मंगळवार) भाजप नेते लालकृष्ण अडवानी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्या या प्रकरणी आरोप निश्चिती होणार आहे. त्यापूर्वीच साक्षी महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयी वक्तव्य केले आहे.\nसाक्षी महाराज म्हणाले, की राम मंदिर उभारण्यापासून रोखणारी शक्ती आता या पृथ्वीवर नाही. अयोध्यात राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदायाचाही पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद हा मिटला आहे. त्यावेळी राम मंदिराला विरोध करणारे आता राम भक्त बनले आहेत.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nबारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी​\n'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक\nगायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'\nयूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण\nएसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी\nलग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक\nआपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​\nLoksabha 2019 : राजनाथसिंहांनी केली आठवले स्टाईल 'कविता'\nनवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'चौकीदार' या शब्दावरून रामदास आठवले स्टाईल कविता सादर केली. संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nLoksabha 2019 : काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्याने भाजपच्या कपिल पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा\nवज्रेश्वरी (बातमीदार) - सेना भाजपच्या युतीनंतर तिकीट वाटपाच्या मुद्यावरून भिवंडी लोकसभा मतदार संघ राज्यभर चर्चेचा मतदार संघ ठरला होता. त्यामुळे...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/penguin-birth-mumbai-137922", "date_download": "2019-03-26T08:40:18Z", "digest": "sha1:HREKVFSLRLEFRUDQR3UURUP7TAAQ5O6G", "length": 10925, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "penguin birth in Mumbai भारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन | eSakal", "raw_content": "\nभारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन\nभारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nस्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले.\nमुंबई : भायखळ्याच्या राणीबागेत स्वातंत्र्यदिनी पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला. पिंजर्‍यात जन्मलेले हे देशातील पहिले पेंग्विन ठरले अाहे.\nस्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले. पेंग्विनचे अंडे चाळीस दिवसांनी फुटते. त्यानुसार १५ अॉगस्टलाच देशाला पिंजर्‍यात जन्मलेला पेंग्विन मिळणार असल्याचे राणीबाग प्रशासनाकडून जाहीर करण्यात अाले होते.\nत्यानुसार राणीब��गेतील डॉक्टर्सही अंड्याजवळ लक्ष ठेवून होते. दोघे नर-मादी अाळीपाळीने अंडे उगवण्याचा प्रयत्नही करत होते. अखेर चाळीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल पेंग्विनचा जन्म झाला. पिल्लू व्यवस्थित अाहे. अाई फ्लिपर पिल्लूला दूध पाजण्याचाही प्रयत्न करतेय, अशी माहिती राणीबागेचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी दिली. हे पिल्लू नर अाहे का मादी हे जन्मल्या नाही समजत. काही दिवसांनी पिल्लूचे लिंग समजेल, असेही ते म्हणाले.\nसुरेंद्र राव यांनी घेतलाय कला रुजवण्याचा वसा\nकोल्हापूर - कला महाविद्यालयातील उपप्राचार्य पदाची नोकरी अवघ्या तिशीतच सोडायची. गावागावांमध्ये जाऊन मुलांना गोळा करायचे. त्यांना चित्रे काढायला...\nअभिनयापेक्षा दिग्दर्शनात जास्त तणाव - मृणाल कुलकर्णी\nपुणे - अभिनय करताना आपण केवळ स्वत:च्या कामावर लक्ष देत ते चांगल्या पद्धतीने कसे होईल, याचा विचार करत असतो. मात्र, दिग्दर्शन करताना आपल्याबरोबर...\nसोलापूर प्राणीसंग्रहालय बंदच्या आदेशास स्थगिती\nसोलापूर : केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने सोलापूर प्राणीसंग्रहालय बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यास केंद्रीय पर्यावरण सचिव एस.एन. मिश्रा यांनी...\n#PunekarDemands पर्यावरण : जैवविविधतेचा वारसा जपा\nलोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले...\nभोंगवलीत सापडली विष्णूची दुर्मीळ मूर्ती\nपुणे - भोर तालुक्‍यातील भोंगवली गावातील शेतात पेशवाईच्या अखेरच्या काळातील भगवान विष्णूची दुर्मीळ मूर्ती भारत इतिहास संशोधन मंडळाला मिळाली आहे. ही...\nपुणे : 'विज्ञान' दिनी विद्यापीठाचा हेरिटेज वॉक\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनी आज(ता.२८) विद्यापीठातील भुयारी मार्ग-संग्रहालय यांचा समावेश असलेला हेरिटेज वॉक,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्रा���जर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-road-tmc-81885", "date_download": "2019-03-26T08:43:43Z", "digest": "sha1:NLC4WSRDVCLKHQ6D4VDN3GBQQBKUKFYU", "length": 16796, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news road TMC रस्ते चकाचक; पदपथ बकाल | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nरस्ते चकाचक; पदपथ बकाल\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्तारुंदीकरणाचा धडाका लावण्याबरोबरच फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्यामुळे ठाण्याचे रूपडे बदलत आहे. एकीकडे रस्ते चकाचक झाले असले, तरी पदपथ मात्र बकाल बनले असून अनेक रस्त्यांच्या कडेला संसार थाटल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपप्रवृत्तीकडून पदपथावर होणाऱ्या भांडण-तंट्यामुळे परिसरातील शांततेचा भंग होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.\nठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्तारुंदीकरणाचा धडाका लावण्याबरोबरच फेरीवाल्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्यामुळे ठाण्याचे रूपडे बदलत आहे. एकीकडे रस्ते चकाचक झाले असले, तरी पदपथ मात्र बकाल बनले असून अनेक रस्त्यांच्या कडेला संसार थाटल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अपप्रवृत्तीकडून पदपथावर होणाऱ्या भांडण-तंट्यामुळे परिसरातील शांततेचा भंग होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.\nतलावांचे शहर अशी बिरुदावली मिरवणारे ‘ठाणे’ काही वर्षांत हळूहळू कात टाकत आहे. ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा ध्यास महापालिकेला लागला असून शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. पूर्वी २अनेक रस्त्यांवरील पदपथांवर गॅरेज, फेरीवाले आणि दुकानदारांनी पथाऱ्या पसरल्या होत्या. या सर्वांचे उच्चाटन करून आयुक्त जयस्वाल यांनी प्रभाग समितीनिहाय मॉडेल रस्ते बनवले.\nपदपथांची रंगरंगोटी करून वृक्षलागवडीसह बसण्याची आलिशान आसने बसवून शहराचा चेहरामोहरा बदलला; मात्र मोकळ्या झालेल्या या पदपथांवर सध्या गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे वास्तव्य वाढले असून का��ींनी या ठिकाणी संसार थाटले आहेत. विशेषतः कोपरी स्टेशन परिसर, नौपाडा-अनिल सोसायटी, तीन हातनाका, गावंड पथ, पोखरण रोड, गावदेवी परिसरातील पदपथ केवळ नावापुरते उरल्याचे दिसत आहे.\nपदपथ मोकळे नसल्याने पादचाऱ्यांना आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना येथून मार्गक्रमण करणे कठीण होऊन बसले आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. रोज शहर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबवणाऱ्या पालिका आयुक्तांनी या पदपथांना पडलेला विळखा सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nरस्ते रुंद झाले, पदपथही मोठे झाले; मात्र पदपथांवर राजरोसपणे भिकारी-गर्दुल्ले, सिग्नलवर व्यवसाय करणारे फेरीवाले वास्तव्य करून राहत आहेत. रात्रीच्या वेळी तर गांजा-चरस पिऊन दंगामस्ती केल्याने परिसरातील शांतता भंग पावत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. त्यानुसार ३१ ऑक्‍टोबरला पालिकेकडे आणि पोलिसांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप कारवाई झालेली नसल्याने याविरोधात महासभेत आवाज उठवणार आहे.\n- सुनेश जोशी, स्थानिक भाजप नगरसेवक.\nपदपथ अडवणाऱ्यांवर महापालिकेकडून नियमित कारवाई केली जाते, तरीही नागरिक अथवा लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन तीन हात नाका परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे.\n- संदीप माळवी, उपायुक्त, पालिका\nLoksabha 2019 : सुरेश टावरे यांच्या निवडीचा पुर्नविचार करावा - विश्वनाथ पाटील\nवाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी...\nबहिणीच्या रागावरून मुलाने सोडले घर\nनागपूर - बहिणीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या भावाचा शोध घेऊन सक्करदरा पोलिसांनी त्याच्या आईच्या ताब्यात दिले. पोलिस...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nLoksabha 2019 : पावणेनऊ कोटी महाराष्ट्रात मतदार\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात...\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समि��ी सभापती निवडणुकीला मुहूर्त मिळेना\nकल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची...\nअमली पदार्थप्रकरणातील मालवणचा म्होरक्‍या गायब\nमालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kagal-news-do-not-look-groups-while-doing-work-poor-53014", "date_download": "2019-03-26T09:31:28Z", "digest": "sha1:2YNNHP5OGRJ72VBT3GJO72454T66KM37", "length": 15508, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "kagal news Do not look at groups while doing the work of the poor गोरगरिबांची कामे करताना गटतट बघत नाही - हसन मुश्रीफ | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nगोरगरिबांची कामे करताना गटतट बघत नाही - हसन मुश्रीफ\nशुक्रवार, 16 जून 2017\nकागल - ‘‘गोरगरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कागलमध्ये १००२ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात क वर्ग पातळीवर अशा प्रकारचे काम करणारी कागल ही एकमेव पालिका आहे. गोरगरिबांची कामे करताना आम्ही गटतट बघत नाही. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या व्यक्तीने घरकुलाबाबत तक्रार केली याचे दु:ख होते,’’ अशी खंत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली.\nकागल नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल्या घरकुलांच्या २०८ घरांचे वाटप सोडत पद्धतीने आज झाले. येथील शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या. या वेळी आमदार हसन मुश्रीफ बोलत होते.\nकागल - ‘‘गोरगरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कागलमध्ये १००२ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात क वर्ग पातळीवर अशा प्रकारचे काम करणारी कागल ही एकमेव पालिका आहे. गोर��रिबांची कामे करताना आम्ही गटतट बघत नाही. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या व्यक्तीने घरकुलाबाबत तक्रार केली याचे दु:ख होते,’’ अशी खंत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली.\nकागल नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल्या घरकुलांच्या २०८ घरांचे वाटप सोडत पद्धतीने आज झाले. येथील शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या. या वेळी आमदार हसन मुश्रीफ बोलत होते.\nआमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘कागल शहरातील कुणीही घराविना राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न असते. ताबा दिलेल्या घरकुलातील अपुरे काम ताबेदाराच्या नजरेसमोरच पालिका करून देणार आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी घरे ताब्यात देण्याअगोदरच नासधूस केली, हे बरे नाही. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे हा आमचा ध्यास आहे. या घरकुलाखेरीज रमाई योजना, पंतप्रधान आवास योजना याद्वारे पाच हजार घरांची निर्मिती करू. मिळालेल्या घरकुलात गोरगरिबांना सुखशांती लाभो, त्यांची भरभराट होवो. त्यांचे दारिद्र्य नष्ट होवो.’’\nभैया माने म्हणाले, ‘‘घरकुल योजनेसंदर्भात आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्लीपर्यंत अनेक फेऱ्या केल्या. याबाबत कुठलेही राजकारण न करणारे मोठे ताकदीचे नेते आहेत. त्यामुळेच गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती होत आहे.’’\nस्वागत उपनगराध्यक्ष नितीन दिंडे व प्रास्ताविक पक्षप्रतोद प्रवीण काळबर यांनी केले. या वेळी मुख्याधिकारी टिना गवळी, प्रकाश गाडेकर, रमेश माळी यांची मनोगते झाली. या वेळी शामराव पाटील, आशा जगदाळे, तसेच नगरसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकोल्हापूर जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये फुलणार परसबाग\nम्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक...\nमाझी लढाई अजून संपलेली नाही - राजू शेट्टी\nबिद्री - \"मागच्या लोकसभेवेळी ज्यांची संगत केली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवले म्हणून त्यांच्या विरोधात यावेळी प्रचार करणार असुन अशा लुच्चा सरकारला यापुढे...\nराजकारणात दोस्त, दोस्त ना रहा...\nकोल्हापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतोच. जिल्ह्याच्या २०-२५ वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली, तर हे अनेकदा अनुभवायला मि���ाले...\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nवीस लाखांच्या बनावट नोटा कोल्हापुरात जप्त\nकोल्हापूर - बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-26T08:02:22Z", "digest": "sha1:4MREXE2HPLGPPEOA56CINIEX72AYIXYU", "length": 11333, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "स्टॉल वाटपात दिव्यांगांना छळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे आदेश – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nस्टॉल वाटपात दिव्यांगांना छळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार दिव्यांग कल्याण आयुक्तांचे आदेश\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nठाणे -: दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योज���े अंतर्गत ठाणे शहरातील दिव्यांगांना स्टॉल वाटप करण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात संबधीत अधिकार्‍यांकडून हयगय केली जात आहे. कागदपत्रांच्या नावाखाली दिव्यांगांची ससेहोलपट केली जात आहे. या संदर्भात बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना आणि हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्ट (रजि.)चे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची भेट घेतली असता, मंजुळे यांनी, दिव्यांगांचा छळ करणार्‍या ठामपाच्या संबधीत अधिकार्‍यांवर तसेच कारकुनांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या संदर्भात त्यांच्याकडून ठामपाशी पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे.\nबृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना आणि हमराही एजुकेशन एंड चेरीटेबल ट्रस्ट (रजि.)चे मोहम्मद यूसुफ फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल गफार शेख मुन्ना भाई, आशिक अली सुर्वे, संजय यादव यांच्या शिष्टमंडळाने दिव्यांग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन दिले. निधी देऊन दिव्यांगांना भिकार्‍याची वागणूक ठामपाकडून दिली जात आहे. 3 डिसेंबर रोजी या स्टॉलचे वाटपपत्र देण्यात आले आहे. यावेळी वाटपपत्र देताना 1 हजार रुपये अनामत रक्कम भरावी आणि 979 रुपये भाडे जमा करण्यात यावे, त्याचबरोबर या बाबत महापालिकेशी योग्य तो कारनामा करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, दिव्यांग संबधित विभागात गेले असता; त्यांना हाकलून लावण्यात आले. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर सदर बाबतीत गांभीर्याने दखल घेण्याकरिता तक्रार केल्यानंतर आपणाकडे आदेश आले नसल्याचे कारण सांगण्यात येते. जर वाटपपत्र प्रदान केले असतानाही अशी परिस्थिती असेल तर या मागे अधिकार्‍यांकडून दिव्यांगांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप खान यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला होता. तसेच, ठाणे पालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करून गरजू दिव्यांग व्यक्तीचे हक्क डावलून राजकीय पुढार्‍यांच्या दबावाखाली ज्यांना मुंबईमध्ये स्टॉल मंजूर झाले आहेत,अशा लोकांना स्टॉलचे वाटप करीत आहे. एका तथाकथीत दिव्यांग नेत्याला अशा पद्धतीने स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे, असेही दिव्यांग आयुक्त मंजुळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या तक्रारींची मंजुळे यांनी गांभीर्याने दखल घेऊन तक्रारीचे रुपांतर याचिकेत करणयात येणार असल्याचे सांगितले. सदरचे काम पाहणार्‍या अधिकार्‍यांवर, कारकुनांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच, या आधीच लाभ घेतलेल्यांना पुन्हा लाभार्थी बनवल्याप्रकरणी ठामपा अधिकार्‍यांसह संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही सांगितले.\nTags: #स्टॉल वाटपात #दिव्यांगांना छळणार्‍या #अधिकार्‍यांवर #कारवाई\nऐन गर्दीच्या वेळी मध्य-रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nबाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा,प्रदर्शन २०१९\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/photos/exclusive/6747-sanyogita-and-milind-marriage-photos-in-serial-he-mann-baware", "date_download": "2019-03-26T08:26:35Z", "digest": "sha1:BYB66FDDHFGXKSNGLWJXSZAZ5XWCHYIR", "length": 6159, "nlines": 213, "source_domain": "marathicineyug.com", "title": "पाहा फोटोज - 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये रंगणार संयु आणि मिलिंदचा लग्नसोहळा! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nपाहा फोटोज - 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये रंगणार संयु आणि मिलिंदचा लग्नसोहळा\n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये रंगणार संयु आणि मिलिंदचा लग्नसोहळा\nघाडगे & सून आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांचे विशेष भाग \nसिध्दार्थ - अनुच्या मैत्रीमध्ये दुरावा आणण्याचा दुर्गाचा प्रयत्न\nअनुचा म्हणजेच 'मृणाल दुसानिस' ��ा बेस्ट फ्रेंड आहे फोन \n“सुखाच्या सरींनी हे मन बावरे” मालिकेमध्ये सिद्धार्थ अनुचा विश्वास पुन्हा मिळवू शकेल \n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थ मध्ये येणार दुरावा \nपाहा फोटोज - 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये रंगणार संयु आणि मिलिंदचा लग्नसोहळा\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Deputy-Mayor-Shripad-Chhindmal-was-shifted-to-Yewada-Jail/", "date_download": "2019-03-26T08:11:19Z", "digest": "sha1:5DD4YJSMTUAK3RWE3DE7AOFCS2EWDVM4", "length": 4815, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरच्या छिंदमचा मुक्काम येरवड्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Ahamadnagar › नगरच्या छिंदमचा मुक्काम येरवड्यात\nनगरच्या छिंदमचा मुक्काम येरवड्यात\nशिवाजी महाराजांबद्दल अपशब्‍द वारणारा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुण्याच्या येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्याचा काही दिवस येरवड्यातच मुक्काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nछिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गांधीगिरी करत सरकारी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली. ही बाब अतिशय गोपनीय ठेवण्यात आली. त्यानुसार सकाळी लवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखानाचे निरीक्षक सुरेश सपकाळे आदीं���ी निवडक कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात छिंदम याला न्यायालयात आणले.\nन्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तत्काळ त्याला सबजेलमध्ये हलविण्यात आले. त्‍यानंतर रात्री उशिरा त्‍याला येवडा कारागृहात हलविण्यात आले.\nअहमदनगर : छिंदम याचा राजीनामा नाहीच\nसबजेलमध्ये छिंदमला मारहाण झाल्याची अफवा\nनगर: छिंदमची रवानगी सबजेलमध्ये\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Today-Garbage-Walk-against-Municipal-Corporation/", "date_download": "2019-03-26T08:16:53Z", "digest": "sha1:HVPFV55SFWJ37LEBLFH3ZVNEOJVYFZEV", "length": 4884, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा विरोधात आज ‘गार्बेज वॉक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Aurangabad › मनपा विरोधात आज ‘गार्बेज वॉक’\nमनपा विरोधात आज ‘गार्बेज वॉक’\nशहराच्या कचराकोंडीला आज 61 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, ही समस्या अद्यापही जैसे थेच आहे. कचराकोंडी फोडण्यात मनपा सपेशल अपयशी ठरत आहे. मनपाच्या या निष्क्रिय कारभाराचा शहरवासीयांकडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.17) ‘गार्बेज वॉक’चे काढण्यात येत आहे. नारेगाववासीयांच्या विरोधानंतर शहरात दोन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. मात्र, मनपाकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांनीच मनपाच्या आणि राजकारणांंच्या बेजाबदार भूमिकेविरोधात रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून औरंगाबाद कनेक्ट टीमच्या वतीने आज सकाळी 9 वाजता पैठणगेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून ते महापालिकेपर्यंत ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येत आहे.\nमनपा बरखास्तीच्या प्रमुख मागणीसह कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन यावेळी केले जाणार आहे. हा गार्बेज वॉक पूर्णत: राजकीय पक्ष, संघटना विरहित अशी नागरी ऐक्याची हाक असून नागरिक म्हणून प्रत्येक औरंगाबादकराने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Drinking-water-scheme-scam-50-soon-to-face-criminal-charges/", "date_download": "2019-03-26T08:10:17Z", "digest": "sha1:AWIZPUCBAWE47RZ5U5N3YIONDMIDFMNY", "length": 8497, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पेयजल योजना घोटाळा : 50 जणांवर लवकरच फौजदारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Kolhapur › पेयजल योजना घोटाळा : 50 जणांवर लवकरच फौजदारी\nपेयजल योजना घोटाळा : 50 जणांवर लवकरच फौजदारी\nकोल्हापूर : विकास कांबळे\nजिल्ह्यात सात-आठ वर्षापासून गाजत असलेल्या शिरोळ तालुक्यातील मौजे लाटवाडी, शिरदवाड व मौजे शिवनाकवाडी येथे राबविण्यात आलेल्या ग्रामीण पेयजल योजनेच्या कामात घोेटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याने या तीन ग्रामपंचायतींमधील पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांसह 50 जणांवर फौजदारी करण्यासाठी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे. हा प्रस्ताव विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.\nग्रामीण भागातील जनता अजूनही मुलभुत सुविधांपासून वंचित असून पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून पाण्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. पुर्वी जलस्वराज्य प्रकल्प नावाने ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी योजना राबविण्यात येत होती. त्यानंतर ग्रामीण पेयजल नावाने ही ��ोजना सुरू करण्यात आली. या योजनेतत मौजे लाटवाडी (ता. शिरोळ) येथे 2008-09 मध्ये पाऊण कोटीची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र या योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी अधिकार्‍यांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. यामध्ये कामापेक्षा अधिक तसेच काम पूर्ण होण्यापुर्वीच ठेकेदाराला रक्‍कम दिल्याचे तसेच पाईपलाइंनचे काम करत असताना काही ठिकाणी पाईपच टाकण्यात आली नसल्याचे आढळून आले. मौजे शिरदवाड (ता. शिरोळ) गावालाही 2 कोटी 75 लाखाची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतही ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षाला हाताशी धरून घोटाळा करण्यात आला. या योजनेच्या चौकशी अहवालात फौजदारी करण्याबरोबरच रक्‍कम वसूल करावी, असेही म्हटले आहे. या योजनेला दहा वर्ष झाली तरी ठेकेदाराने जॅकवेलच्या ठिकाणी पंंपीग मशिनरीचे काही काम केलेले नाही. तसेच जॅकवेल व पंपघरासाठी आवश्यक असणारी शिडी बसविण्यात आली नसल्याने याठिकाणी केलेल्या कामाची मापे घेता आली नाहीत.\nशिवनाकवाडीसाठीही 2008-09 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत गावासाठी 2 कोटी 27 लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. याठिकाणीही ठेेकेदाराला काम पूर्ण होण्यापुर्वी रक्‍कम दिल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.या तीन पाणी योजनेतील घोटाळ्यासाठी लाटवाडीमध्ये 19, शिरदवाडमधील 14 आणि शिवनाकवाडीतील 18 जणांना फौजदारी दाखल करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.\nघोटाळा झालेल्या वरील तीन गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम कृष्णात दुुर्गाप्पा पोवार या एकाच ठेकेदाराला देण्यात आले आहे. तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून कृष्णात डी. बुराण या एकाच व्यक्‍तीने काम पाहिले आहे. त्यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/relative-youth-murder-case-Accused-minor/", "date_download": "2019-03-26T08:11:08Z", "digest": "sha1:F62WLBDJYTIJ55VGN22Q73XEM5TD6IN4", "length": 7455, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हत्येच्या गुन्ह्यातील ‘तो’ आरोपी अल्पवयीनच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हत्येच्या गुन्ह्यातील ‘तो’ आरोपी अल्पवयीनच\nहत्येच्या गुन्ह्यातील ‘तो’ आरोपी अल्पवयीनच\nनातेवाईक तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 18 वर्षे वय पूर्ण असल्याचे दाखवत व्ही. पी. रोड पोलिसांनी अटक केलेला तो आरोपी अल्पवयीनच असल्याचे वैद्यकीय अहवालापाठोपाठ कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले आहे. अखेर सत्र न्यायालयाने या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर बाल न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपी अल्पवयीन निघाल्याने पोलिसांच्या कारवाईवरचप्रश्‍नचिन्ह उपस्थीत झाले आहे.\nमूळचा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवाशी असलेला अजयकुमार कोरी (25) हा तरुण कामानिमित्त त्याच्या नातेवाईकांसोबत मुंबईत आला होता. तो नातेवाईकांसोबत गिरगावातील कुंभारवाडा परिसरात एका खोलीमध्ये राहायचा. 19 नोव्हेंबर\n2016 च्या सकाळी अकराच्या सुमारास तो रल्वेनेगोरखपूर स्थानकात पोहोचला. त्याने पत्नी माधुरीदेवी हिला फोन करुन, आपली तब्येत ठिक नसल्यानेन्यायला ये असे सांगितले. त्यानुसार माधुरीदेवी अन्य एका नातेवाईकासोबत गोरखपूर स्थानकात पोहचली.नातेवाईकांनी आपल्याला मारहाण करुन रेल्वेत बसवून गावी पाठविल्याचे त्याने माधुरीदेवीला सांगितले.\nउपचारांसाठी नेण्यापूर्वीच रेल्वेस्थानकातच त्याचा मृत्यूझाला. अखेर अजयकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून येथील कोतवालीनगर पोलिसांनी माधुरीदेवीची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गिरगाव परिसरात मारहाणीचा हा गुन्हा घडला असल्याने तो पुढील तपासासाठी व्ही. पी. रोड पोलिसांना वर्ग करण्यात आला.व्ही. पी. रोड पोलिसांनी तपास करत याप्रकरणी मृत अजयकुमार याच्यासोबत राहात असलेल्या नातेवाईक राजू, मिश्रीलाल, मुन्शीलाल आणि अन्य एका आरोपीला अटक केली. अटकेवेळी पोलिसांनी चौथ्या ��रोपीचे वय 18 वर्षे पूर्ण असल्याचे दाखविले होते. त्यामुळे अन्य तीन आरोपींसह त्याची रवानगी सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत गेलेल्या चारही आरोपींना जेलमध्ये पाठविण्यात आले.\nहा आरोपी बाल असल्याचे सिद्ध होईपर्यंत तब्बल सव्वा वर्ष तो अन्य गुन्हेगारांसोबत जेलमध्ये होता.त्याच्याविरोधातील खटला बालन्यायालयात सुरु होताचअ‍ॅड. सालसिंगीकर यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानेत्याला 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Igatpuri-Trimbakeshwar-Nagar-Palika-Elections-Results/", "date_download": "2019-03-26T08:20:57Z", "digest": "sha1:ZA6QJSWIE67SP2QN5WVPUZAUJRHDQ7MI", "length": 7093, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Nashik › इगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’\nइगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’\nनाशिक : पुढारी प्रतिनिधी\nजिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी इगतपुरीत शिवसेना तर त्र्यंबकला भाजपाला स्पष्ट बहुमत दिले. इगतपुरी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे संजय इंदुलकर विराजमान झाले आहेत.\nइगतपुरी नगरपालिकेत 18 पैकी 13 जागांवर शिवसेनेने तर 17 पैकी 14 जागांवर भाजपाने वर्चस्व राखत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दोन्ही नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले बलस्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.\nइगतपुरी नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे : युवराज भोंडवे (शिवसेना), अपर्णा धात्रक (भाजपा), कि��ोर बगाड (शिवसेना), रोशनी परदेशी (शिवसेना), आरती कर्पे (शिवसेना), संपत डावखर (अपक्ष), मीना खातळे (शिवसेना), उमेश कस्तुरे (शिवसेना), साबेरा पवार (भाजपा), दिनेश कोळेकर (भाजपा), उज्वला जगदाळे (शिवसेना), आशा सोनवणे (शिवसेना), गजानन कदम (शिवसेना), सीमा जाधव (शिवसेना), नईम खान (शिवसेना), गीता मेंगाळ (भाजपा), रंगनाथ्लृ चौधरी (शिवसेना).\nइगजपुरीत 18 जागैपेकी 13 जागा शिवसेना, भाजपाने चार जागांवर विजयी मिळवला असून, एक जागा अपक्षाच्या खात्यात जमा झाली आहे. तर त्र्यंबकला 17 जागेपैकी भाजपाला 14 जागेवर घवघवीत यश मिळाले असून, शिवसेनेचे दोन तर एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे.\nत्र्यंबक नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे : भारती बदादे (भाजपा), कैलास चोथ्ले (भाजपा), विष्णू दोबाडे (भाजपा), सायली शिखरे (भाजपा), कल्पना लहांगे (शिवसेना), दीपक लोणारी (भाजपा), अशोक घागरे (अपक्ष), त्रिवेणी तुंगार (भाजपा, बिनविरोध), स्वप्निल शेलार (भाजपा), अनिता बागूल (भाजपा), सागर उजे (भाजपा), माधवी भुजंग (भाजपा), शितल उगले (भाजपा), मंगल आराधी (शिवसेना), समीर पाटणकर (भाजपा), संगीता भांगरे (भाजपा) व शिल्पा रामायने (भाजपा).\nइगतपुरीत शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपचा ‘भगवा’\nरासाका कामगारांच्या ‘पीएफ’वर डल्ला\nदाट लग्नतिथीमुळे तिन्ही महामार्ग जाम\nभाजपा नगरसेवकांना आमदारांच्या कानपिचक्या\nइर्टिगा कारने चार साईभक्तांना चिरडले\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2019-03-26T08:31:07Z", "digest": "sha1:NQDDJYTJHJ2X6UGFAEHNQN6MVLVXOF3K", "length": 5261, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बस्नहिरा क्रिकेट डंडी - विकिपीडिया", "raw_content": "\nइंडियन क्रिकेट डंडी लिमिटेड\nबस्नहिरा क्रिकेट डंडी श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. बस्नहिरा संघ कोलंबो शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.३३ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१]\n२०११ • २०१२ • २०१३\nबस्नहिरा क्रिकेट डंडी • कंदुरता वॉरियर्स • नागेनाहिरा नागाज • रूहुना रॉयल्स • उतुरा रूद्राज • उवा नेक्स्ट • वायंबा युनायटेड\nसंघ विक्रम • हंगाम विक्रम • फलंदाजी विक्रम • गोलंदाजी विक्रम • क्षेत्ररक्षण विक्रम • भागीदारी विक्रम • इतर विक्रम\n२०-२० चँपियन्स लीग • आयकॉन खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/lion-king-14303/", "date_download": "2019-03-26T08:45:48Z", "digest": "sha1:Y42VHGR2RIHSV2JQATIHCRVSAVCNBKJZ", "length": 38730, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लायन किंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nमाझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण\nमाझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर भानावर आल्यासारखा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. नाटकाची जादू अशी असते. नाटकात पुढे काय घडणार याचा अंदाज येतच होता. तरीही हे नाटक मला उत्तमरीत्या गंडवत होतं आणि मी आनंदाने देहभान हरपून गंडवला जात होतो.\nब्रॉडवे किंवा वेस्टएन्डवर लहान मुलांच्या नाटकाला इतर कुठल्याही नाटकाइतपत महत्त्व असतं. लायन किंग, विकेड, स्पायडर मॅन, मेरी पॉपिन्ससारखी नाटकं ब्रॉडवे आण�� वेस्टएन्डवर जोरात सुरू आहेत. ब्रॉडवेवर ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’ नावाच्या थिएटरमध्ये लायन किंगचा प्रयोग बघायला जायच असं ठरवलं. आम्ही २० जण होतो. माझ्या बरोबर नाटक बघायला मराठी नाटय़सृष्टीतली दिग्गज मंडळी होती. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ.. ज्यांनी मराठी नाटकांमध्ये विविध पद्धतींचे प्रयोग केले होते अशी सगळी मोठी माणसं बरोबर होती. डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, प्रशांत दामले, राजन भिसे, वंदना गुप्ते ही काही नावं. या सगळ्यांबरोबर नाटक बघायला मजा येणार याची खात्री होती. सुयोगचा निर्माता सुधीर भट अमेरिकेत गेल्यावर आम्हाला एकतरी नाटक दाखवायचा. ‘लायन किंग’ बघायला तोच आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला होता. न्यू अ‍ॅमस्टरडॅम थिएटर, प्रसिद्ध असलेल्या फॉर्टीसेकंड स्ट्रीटवर आहे. १९०२ साली बांधलेलं हे नाटय़गृह ब्रॉडवेवरच्या नावाजलेल्या नाटय़गृहांपैकी एक आहे. दोन मोठय़ा बाल्कनीज असलेलं हे थिएटर दिसायला देखणं होतं. प्रेक्षागृह अर्धवर्तुळाकार होतं. त्यामुळे साऊंडच्यादृष्टीने पण हे प्रेक्षागृह मस्त होतं. थिएटर बांधताना वास्तुविशारदांनी खूप काळजी घेतली असावी हे लक्षात येत होतं. प्रयोग अर्थातच हाऊसफुल्ल होता. आमची तिकिटं चांगली होती. मी नेहमीप्रमाणे प्लेबिल वाचून काढलं. तेवढय़ात तिसरी बेल होऊन, लायन किंग दिमाखात सुरू झालं. जोरदार चर्मवाद्य वाजायला लागली आणि त्या वाद्यांच्या लयीत मी कधी गुंतलो ते माझं मलाही कळलं नाही. मी अगदी सुरुवातीच्या व्हिजुअलपासूनच नाटकात अडकलो. पहिलं गाणं सुरू झालं आणि माझ्या अंगावर रोमांचं उभे राहिले. माझ्यात दडलेला लहान मुलगा कधी जागा झाला तेच मला कळलं नाही. प्रत्येक मोठय़ा माणसामध्ये एक लहान मूल असतं. या ‘लायन किंग’ने माझ्यातलं ते लहान मूल जागं केलं आणि मी नाटक एन्जॉय करायला लागलो.\n‘दि लायन किंग’ हे म्युझिकल १९९४ साली प्रदर्शित झालेल्या डिस्नेच्या त्याच नावाच्या अ‍ॅनिमेशन फिल्मवर आधारित आहे. ब्रॉडवे म्युझिकलही डिस्ने प्रॉडक्शनचच आहे. मी सुदैवाने किंवा दुर्दैवाने ती फिल्म पाहिली नव्हती. आणि रंगमंचीय आविष्कार पाहिल्यानंतर फिल्म बघावी असं वाटत नाही. सिनेमा आणि नाटक दोन्ही पाहिलेल्यांपैकी बऱ्याच जणांना नाटक जास्त आवडलं आहे. नाटकाद्वारे प्रेक्षकाला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो हे त्���ाचं कारण असावं. अर्थात त्यासाठी नाटकाचं सादरीकरणही उत्तम व्हायला हवं. डिस्नेच्या लायन किंग या म्युझिकलचं सादरीकरण लाजवाब आहे. नाटक सुरू झालं. रंगमंचावर सोनेरी पिवळा प्रकाश. त्या प्रकाशात लांब पाय टाकत काही जिराफ आले. ती अर्थात माणसंच होती, पण ज्या पद्धतीने ते रंगमंचावर आले ते पाहता त्यांना जिराफ म्हणण्यावाचून पर्याय उरला नव्हता. त्या सोबतीने आफ्रिकन पद्धतीचं चँटिंग सुरू झालं. सोबतीला काही चर्मवाद्यं वाजत होती. एक आफ्रिकन बाई रंगमंचावर आली आणि वरच्या पट्टीत चँटिंग करायला लागली. तिच्या मागे सायक्लोरायावर मोठ्ठा ऑरेंज रंगाचा सूर्य वर यायला लागला आणि त्याबरोबर प्राण्यांची मोठ्ठी परेड सुरू झाली. जिराफांच्या सोबतीनं, हत्ती, वाघ, गेंडे हे सगळे प्राणी रंगमंचाच्या मागच्या बाजूनं, स्टेजवर आले आणि स्टेज भरून टाकलं. सोबतीला अखंड न्यू अ‍ॅमस्टरडॅम थिएटर हलवून टाकणारा त्या बाईचा आवाज. माझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर भानावर आल्यासारखा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. नाटकाची जादू अशी असते. आयुष्यात कधीतरी आपल्या हातून असं काहीतरी घडावं असं वाटून गेलं. दिग्दर्शिका ज्युलि टेमोरचा हेवा वाटला. सिम्बा या सिंहाची सूडकथा बघायला मी तयार झालो. जंगलात घडणाऱ्या नाटकाची नांदी इतकी परिणामकारक झाली, की पुढे घडणारं नाटक अधिकाधिक थरारक असणार याची खात्री झाली.\nसिम्बा हा सिंहाचा छावा. राजपुत्र याची गोष्ट लायन किंग या म्युझिकलमध्ये सांगितली आहे. गोष्ट अतिशय साधी, सोपी अशी आहे, त्यामुळे ती कशी सांगितली जाते यावर प्रयोगाचा भर असणार होता हे ओघानं आलंच. दृष्यबंधाची रेलेचेल हे या म्युझिकलचं बलस्थान असणार होतं. पण हे सगळं असूनही प्रयोगात ही छोटीशी सूडकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची उत्तमरीत्या काळजी घेतली होती. चित्रापेक्षा चौकट मोठी होणार नाही याची व्यवस्था दिग्दर्शिकेनं केली होती. सर्व व्हिज्युअल्स नाटय़वस्तूला पोषक अशीच होती. या प्रकारच्या म्युझिकलमध्ये दृश्यरूप आणि कथानक यांचा समन्वय साधणं खूप अवघड असतं. कधी कधी कथानक जोरदार असतं, त्यात चढउतार असतात, नाटय़पूर्ण घटना असतात, उल्लेखनीय अशा व्यक्तिरेखा असतात. अशा वेळी दृश्य आणि कथानकाचा समन्वय साधणं खूप कठीण नसतं. पण लायन किंगसारख्या सरधोपट कथानकाच्या संदर्भात मात्र ते खूप कठीण होऊन बसतं. ‘दि लायन किंग’ हे नाटक ‘राजा सिंह’ नावानं मराठीत हुन्नर नावाच्या संस्थेनं सादर केलं होतं. विवेक साठे यांनी ते लिहिलं होतं आणि प्रदीप मुळ्ये यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्याही प्रयोगात दृश्य रूप आणि कथानक यांचा समन्वय उत्तम साधला गेला होता.\n‘दि लायन किंग’च्या सुरुवातीला प्राण्यांची परेड स्थिरावल्यानंतर राफ्की म्हणजे गाणारी बाई. ती राजा मुफासा आणि राणी साराबी यांना अभिवादन करते. त्यानंतर राफ्की सिंहाच्या छाव्याचं चित्र काढते आणि भूताखेतांना पाचारण करते. ती येतात आणि त्या छाव्याचं नाव ठेवतात सिम्बा. जल्लोष होतो. त्याचवेळी दुसरीकडे मुफासाचा भाऊ स्कार आपली राजा होण्याची संधी हुकली म्हणून चरफडत असतो. सुरुवातीच्या थरारक व्हिज्युअलनंतरचा हा प्रसंग अतिशय साध्या पद्धतीनं सादर करून, नाटकाच्या गोष्टीची सुरुवात करून दिली. इथून पुढे स्कार काय करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. तसेच सिम्बा हळूहळू मोठा होत जाणार. तो प्रवास कसा दाखवणार याबद्दल मनात विचार करायला लागलो. एखादं नाटक बघत असताना अशा प्रकारच्या भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणं हे उत्तम कलाकृतीचं लक्षणच असतं आणि तसं घडत होतं. त्यानंतरच्या प्रवेशांमध्ये मुफासा आणि सिम्बाचे आपापसातले नातेसंबंध. मुफासा सिम्बाला जंगलामध्ये घडणाऱ्या गोष्टींची माहिती देत असतो. मुफासा सिम्बाला ‘प्राइड रॉक’ची महती सांगतो, तसंच ‘प्राइड लँड’च्या पलीकडे न जाण्याची धोक्याची सूचना देतो. सिम्बा हळूहळू मोठा होत असतो. या वेळी जे गाणं वापरलं आहे ते श्रवणीय तर आहेच, पण जंगलात घडणाऱ्या नैसर्गिक बदलांचं सूचन करणारंही आहे. ग्रासलँड्स चँट अशी त्या गाण्याची सुरुवात आहे. या प्रवेशांमध्ये मुफासाचं काम करणारा सॅम्युअल राइट आणि सिम्बाचं काम करणारा जेसन रेझ यांनी वापरलेली शारीरभाषा अविस्मरणीय आहे. या प्रवेशांनंतर झाझू हा मुफासाचा सल्लागार येऊन त्याला जंगल राज्यात घडणाऱ्या घडामोडीविषयी सांगतो, तो भागही अतिशय देखणा होता. रंगांची उधळण, रंगीबेरंगी पेहेराव आणि उत्तम वातावरणनिर्मिती होती. मला चटकन या प्रवेशाचं प्रयोजन लक्षात येत नव्हतं. पण पुढचा भाग सुरू झाला आणि ते लक्षात आलं. पुढचा भाग अतिशय डार्क होता. कारण त्यात सिम्बा आणि त्याचा धूर्त काका स्कारची भेट होते. या प्रवेशातला ‘डार्क’ भाग पोहचवण्यासाठी आधीचा कलरफूल प्रवेश होता, तसंच मुफासा किती कर्तव्यदक्ष असा राजा आणि स्कार कसा त्याच्या विरुद्ध आहे हे समजायला मदत झाली. मला पुन्हा एकदा प्रयोगाच्या संरचेनाला दाद द्यावीशी वाटली. नाटकात पुढे काय घडणार याचा अंदाज येतच होता. तरीही हे नाटक मला उत्तमरीत्या गंडवत होतं आणि मी आनंदानं देहभान हरपून गंडवला जात होतो. मीच नव्हे तर प्रेक्षागृहातले लहान थोर सर्वच मानव. समोर प्राणी त्यांची कथा आम्हाला सांगत होते आणि आम्ही माणसं सॅम्युअल कोल्डरिज या तत्त्वज्ञाच्या थिअरीप्रमाणे ‘विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ’ म्हणजे समोर घडणाऱ्या गोष्टींवर संपूर्ण विश्वास ठेवून समर्पण करून ती बघत होतो. ‘थिएटर अ‍ॅट इट्स बेस्ट’ करणारे आणि बघणारे यांचा उत्तम सहप्रवास.\nसिम्बाचा धूर्त काका, त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून हत्तींच्या स्मशानाकडे घेऊन जातो. जिकडे जायची त्याला मुफासानं बंदी घातलेली असते. या प्रसंगात स्कार या सिंहाचं काम करणाऱ्या जॉन विकरी या अभिनेत्यानं मुफासापेक्षा निराळी शारीरभाषा वापरली होती. दोघंही सिंहच पण स्वभावानुसार वेगळी शारीरभाषा. दिग्दर्शिकेनं किती छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिलं होतं बघा. लायन किंग मुख्यतो करून लहान मुलांसाठी केलेलं असल्यामुळे अभिनय थोडासा सूक्ष्मविस्तृत (एलॅबोरेडेट) होता. म्हणूनच त्यातल्या शारीर भाषेतला बदल अधोरेखित झाला होता. सिम्बा त्याच्या नाला या मैत्रिणीला घेऊन झुझूबरोबर हत्तींच्या स्मशानभूमीत जातो. झुझूला चकवून सिम्बा आणि नाला सटकतात. हत्तीच्या स्मशानात आत आत जायला लागतात. झुझू त्यांना शोधून काढतो. इतक्यात तीन हायनास त्यांना घेरतात. हायनास हा हत्तींचीही हाडं तोडू शकेल असा खतरनाक प्राणी. हायनास ही प्राणी जमात आता नष्ट झाली आहे. ते तीन हायनास सिम्बा आणि नालावर हल्ला करतात. तेवढय़ात मुफासा तिथे येतो आणि त्यांना वाचवतो. सिम्बाला खूप ओरडतो आणि त्याला घेऊन तिथून निघतो. तेवढय़ात स्कारच्या सांगण्यावरून हायनासचं सैन्य सिम्बावर हल्ला करतं. ते एका दरीच्या टोकावर असतात, मुफासा आपल्या मुलाला हायनासपासून वाचवतो. ���ण स्कार त्याला दरीत ढकलून देतो. हायनासचा हल्ला आणि मुफासाचा खून हा सगळा भाग सर्व तांत्रिक अंगांचा वापर करून अप्रतिम पद्धतीनं सादर केला गेला. नेपथ्यबदल, प्रकाश योजनेतले बदल, चर्मवाद्यांचा उत्तम वापर आणि त्या नंतरच मुफासाचं दरीत पडणं ही सगळी व्हिज्युअल्स भन्नाट होती आणि ती परिणामकारक करण्यासाठी जलद गतीचा वापर केला होता, तो अतिशय योग्य होता. म्हणजे लक्षात घ्या, एक लहान मुलांसाठी केलेलं नाटक मोठय़ांसाठीसुद्धा किती एन्जॉएबल होऊ शकतं याचं हे ‘लायन किंग’ हे उत्तम उदाहरण आहे.\nहायनासच्या मोठय़ा हल्ल्यातून सिम्बा वाचतो, तेवढय़ात स्कार त्याला हेरतो आणि पटवून देतो, की मुफासाचा मृत्यू हा अपघात आहे. स्कार सिम्बाला पटवून राजा बनण्यासाठी जायला निघतो, पण जाताना हायनास आर्मीला सिम्बावर पुन्हा एकदा हल्ला करायला सांगतो. सिम्बा जीव वाचवून सटकतो. हायनास आर्मीला वाटतं तो मेला. ते तसं येऊन स्कारला सांगतात. जंगल राज्यात सिम्बाची आई नाला आणि राफ्की दोघांच्या मृत्यूबद्दल दुखवटा पाळतात. जंगल राज्यावर दु:खाची अवकळा पसरते. राफ्कीचं दुखवटय़ातलं गाणं पण लाजवाब होतं. मुफासाच्या खुनाच्या प्रसंगातली गती जलद होती, पण दुखवटय़ाच्या प्रसंगातली गती संथ होती. दिग्दर्शिकेला या दोन्ही प्रसंगांमधली लय इतकी छान समजली होती, की त्यामुळेच हे दोन्ही प्रसंग उठावदार झाले होते. मुफासाच्या खुनानंतर स्कार राजा होतो. प्राण्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तो हायनासना ‘प्राइड लँड’वर येण्याची परवानगी देतो. जंगलराज्यातील वातावरण बदलते.\nथोडक्यात आपल्याकडे जसं गुंड सत्तेवर आल्यानंतर होतं तसं स्कारला मिळणारा आदर मनापासून नसून भीतीपोटी असतो. प्राण्यांमध्येही माणसांसारखं दहशतीचं राजकारण असू शकतं हे जाणवतं. आपल्या आसपासचं दहशतीचं राजकारण आपण पाहतो, अनुभवतो, पण प्राण्यांमध्येही तसंच असू शकतं हा एहसास लायन किंगमधल्या या प्रसंगानं करून दिला किंवा खरं तर दहशतीचं राजकारण करून मानव आपल्यातली अ‍ॅनिमल इन्थटिंक्ट बाहेर काढत असतो हे जाणवलं. हायनासच्या प्राइड लँड्सवरती येण्यावरून केलेलं गाणं पण छान होतं. ‘बि प्रिपेअर्ड’ असे त्याचे शब्द होते आणि चालीतून तसंच नृत्यामधून वॉर्निग आपल्यापर्यंत पोहोचत होती. जंगलाच्या दुसऱ्या भागात वाचलेला तरुण सिम्बा बेशुद्ध पडतो. त्याच्या भोवती गिधाडं फिरायला लागतात. इतक्यात टायमन हा मुंगूस आणि पुम्बा हा डुकरासारखा दिसणारा एक प्राणी हे तिथे येऊन गिधाडांना हाकलतात. सिम्बा शुद्धीवर येतो, मुफासाच्या मृत्यूला तो स्वत:ला जबाबदार मानतो. दु:खी होतो. टायमन आणि पुम्बा त्याला जंगलातल्या त्यांच्या घरात घेऊन जातात. ते कसे मोकळेपणाने जगतात ते दाखवतात. तिथे ‘हकूना मटाटा’ हे गाणं होतं. तो प्रसंगपण धमाल होतो. हकूना मटाटा म्हणजे स्वाहिली भाषेत ‘कसल्याही चिंता नाहीत’ असा होतो. इथे परत एकदा नाटकाचा पोत बदलतो. सिम्बा या परिसरात वाढतो आणि तरुणाचा पुरुष होतो. इथे नाटकाचा पहिला अंक संपतो.\nमी थोडावेळ खुर्चीत बसून होतो. सुन्न झालो होतो. पहिल्या अंकानेच मला इतका आनंद दिला होता, की मी तृप्त झालो होतो. मी मध्यंतरात कँटिनमध्ये जाऊन चहा प्यालो. मला कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. एक परिपूर्ण नाटक बघत असल्याचं समाधान मिळत होतं. मी माझ्या सीटवर येऊन बसलो. चर्मवाद्यं वाजायला लागली. आनंदी संगीत सुरू झालं. पडदा वर जायला लागला आणि मी पुन्हा एकदा लहान होऊन प्राण्यांच्या राज्यात जायला सज्ज झालो. सिम्बा आता स्कारचा सूड कसा घेणार, प्रयोगात त्यासाठी काय काय केलं जाणार, कशी व्हिजूअल्सची रेलचेल असणार हे बघायला मी उत्सुक होतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबेनटेनचं जॅकेट, भीमची बॅग आणि बरंच काही\n#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-26T08:01:40Z", "digest": "sha1:QZXVDLTFKYGSAEURVTK6HOY6DLVYXHTC", "length": 10821, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "नागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nनागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nनागपूर-: महाराष्ट्रातील जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्याचे हाती घेतले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार आहे. जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह पूर्ण झाले आहेत. यावेळचा हा पाचवा टप्पा असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.\nदिक्षाभूमी, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्पाला सुरुवात होणार आहे. ही संघर्घ यात्रा १० जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरु होईल. तर दुपारी १२ वाजता कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत होणार असून दुपारी २.३० वाजता रामटेक येथे पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता तुमसर जिल्हा भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता तिरोडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. केंद्रातील आणि राज्यातील नाकर्त्या भाजप शिवसेना सरकारविरोधात जनतेच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nशुक्रवार ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गोंदिया याठिकाणी तर दुपारी २ वाजता सडक अर्जुनी सभा घेतली जाणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता साकोली जिल्हा भंडारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भंडारा, दुपारी २.१५ वाजता चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे जाहीर सभा होणार आहेत. तर सायंकाळी ५ वाजता वरोरा येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून सायंकाळी ६ वाजता चंद्रपूर येथे रॅली काढण्यात येणार आहे.रविवार १३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता गडचिरोली, दुपारी २ वाजता ब्रम्हपुरी येथे जाहीर सभा होणार असून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे होणार आहे.\nTags: #नागपूरमध्ये #काँग्रेसची #जनसंघर्ष यात्रा\nकोकणातल्या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांच्या विरोध -आशिष शेलार\nआगामी लोकसभा निवडणुकीची तयारी, त्यावर फेसबुकची नजर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई ��सई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-sakal-international-story-telling-festival-94236", "date_download": "2019-03-26T08:53:15Z", "digest": "sha1:2ZAKGEEX2GVFJZZWYVDE2H5XGL6BY3YX", "length": 15385, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news sakal International Story Telling Festival गोष्टीच गोष्टी! धमाल गोष्टींची रंजक सफर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n धमाल गोष्टींची रंजक सफर\nशुक्रवार, 26 जानेवारी 2018\nपुणे - गोष्टी ऐकण्यातून मुलांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती वाढीस लागते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अभ्यासापलीकडे मुलांच्या सर्वांगीण कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने \"सकाळ वायआरआय यंग बझ'ने 3 व 4 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) रोजी \"सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' आयोजित केला आहे. विमाननगर फिनिक्‍स मार्केट सिटी येथे हा उत्सव होईल. यात आठ स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत.\nपुणे - गोष्टी ऐकण्यातून मुलांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती वाढीस लागते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अभ्यासापलीकडे मुलांच्या सर्वांगीण कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने \"सकाळ वायआरआय यंग बझ'ने 3 व 4 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) रोजी \"सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' आयोजित केला आहे. विमाननगर फिनिक्‍स मार्केट सिटी येथे हा उत्सव होईल. यात आठ स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत.\nशॅडो व अन्य पपेट, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी फेस्टिव्हलमध्ये कथा सादर होतील. प्लेग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जुमायनी आरिफ (मलेशिया) आणि मेबल ली (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना हेलन नमाय आणि जॉन म्युकेनी नमाय (केनिया), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्युंग आ किम (साउथ कोरिया), जीवा रघुनाथ (भारत) आणि आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांना लिलियन पॅंग (ऑस्ट्रेलिया), मारियान ख्रिस्तीनसन (डेन्मार्क) हे स्टोरी टेलर्स गोष्टी सांगणार आहेत. गोष्टींच्या एका सत्रासाठी प्रवेश मूल्य रु. 250 आहे.\nमहोत्सवाच्या दोन्ही दिवशी सायंकाळी फिनिक्‍स मार्केट सिटी लिबर्टी स्क्वेअरमध्ये आठही स्टोरी टेलर्स आगळावेगळा \"ग्रॅंड शोकेस' सादर करणार आहेत. सायंकाळी 4.30 ते 6 दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रु. 250 शुल्क आहे. शुल्क भरून नोंदणी करणाऱ्या पहिल्या 500 जणांना \"ग्रॅंड शोकेस'च्या प्रवेशिका मोफत देण्यात येणार आहेत.\nमहोत्सवासाठी नोंदणी सुरू असून शाळा, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना समूह नोंदणीदेखील करता येणार आहे.\nकाय : इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल\nकधी : 3 फेब्रुवारी (शनिवार), 4 फेब्रुवारी (रविवार)\nकेव्हा : बॅच 1 : दुपारी 12 ते 1.30 / बॅच 2 : दुपारी 2.30. ते 4.00\nकुठे : फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर, पुणे\nमर्यादित जागा - शनिवारची (ता.3 फेब्रुवारी) केवळ ग्रॅंड शोकेसची नोंदणी व फक्त रविवारची (ता.4 फेब्रुवारी) नोंदणी सुरू.\nशनिवार, रविवारची नोंदणी केवळ फिनिक्‍स मार्केट सिटी साउथ गेट येथे उपलब्ध आहे.\nLoksabha 2019 : विरोधकांकडून फुसके बार - आढळराव\nशिरूर - ‘खासदारकीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. विरोधकांनी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधत...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nLoksabha 2019 : सोलापुरात आंबेडकरांचे जंगी शक्तिप्रदर्शन\nसोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार फेरी संपल्यानंतर काही वेळाने...\nदगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक\nकोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले,...\nElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुक���च्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी जाहीर सभा\nपुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्राम-रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मनुष्यबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5412591702573847219&title=Tata%20Motors%20Signs%20MOU%20with%20Wise%20Travel%20India&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-03-26T08:09:20Z", "digest": "sha1:I5TOIJ6YZLP4KRPYYOOOITSUVPELGJVI", "length": 9771, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा मोटर्स’चा ‘वाइस ट्रॅव्हल’शी पुण्यात सामंजस्य करार", "raw_content": "\n‘टाटा मोटर्स’चा ‘वाइस ट्रॅव्हल’शी पुण्यात सामंजस्य करार\nपुणे : टिगोर इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) पुण्यात पुरवठा करण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने वाइस ट्रॅव्हल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (WTi) सोबत करार केला आहे. बीटूबी ग्राहकांना सेवा देणारी पीपल ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनमधील डब्‍ल्‍यूटीआयही एक सर्वांत मोठी आणि वेगाने वाढणारी कंपनी आहे. ग्राहकांना सेवा देतानाच शाश्वततेला बळकटी देण्याच्या आपल्या बांधिलकीला जपत ही कंपनी पुण्यातील आपल्‍या वाहन ताफ्यात टिगोर ईव्हीचा भरणा करणार आहे. पुण्यातील बाणेर येथील काँक्रोड मोटर्स येथे टाटा मोटर्सच्या टीमने वाइस ट्रॅव्हल इंडियाच्या अधिकाऱ्यांना टिगोर ईव्हीचा पहिला ताफा हस्तांतरित केला.\nया प्रसंगी बोलताना ‘टाटा मोटर्स’मधील व्‍हेइकल बिझनेस युनिटचे सेल्‍स, मार्केटिंग अँड कस्‍टमर केअर, इलेक्ट्रिक हेड अशेष धार म्हणाले, ‘आम्‍हाला पुण्‍यात धावणाऱ्या ‘डब्‍ल्‍यूटीआय’ कॅब्‍सच्‍या ताफ्यात शून्य उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा समावेश करण्‍याच्‍या पुरोगामी उपक्रमात त्यांची साथ देताना आनंद होत आहे. आम्‍हाला खात्री आहे की, पुणेकर ड्रायव्हिं��� अनुभवाची प्रशंसा करतील आणि याचा आनंद घेतील. टाटा मोटर्स ग्राहकांसाठी ग्रीन मोबिलिटी उपाय सादर करण्‍याच्‍या दिशेने काम करणे सुरूच ठेवेल.’\nदेशभरात इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देण्यात टाटा मोटर्स सक्रिय भूमिका बजावत आहे. भारतासाठी एका शाश्वत भविष्याची उभारणी करण्यासाठी ही कंपनी विविध भागीदाऱ्यांच्या माध्यमातून विविध इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या पर्यायांवर काम करत आहे.\nया वेळी ‘वाइस ट्रॅव्‍हल इंडिया’चे सीईओ अशोक वशिष्ठ म्हणाले, ‘सार्वजनिक दळणवळणाचे विविध पर्याय आणि अशा सेवांकडून ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षा समजून घेण्याची आम्हाला मिळालेली संधी यावर आमचा व्यवसाय उभा आहे. जागतिक दर्जाची सेवा देऊन आमच्या ग्राहकांची उद्दिष्टे पूर्ण करण्यास आम्ही बांधिल आहोत. शून्य उत्सर्जन आणि ‘ईव्ही’च्या देखभालींसाठी येणारा अत्यल्प खर्च यामुळे ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना आर्थिक व शाश्वत स्वरूपात पूर्ण करणे आम्हाला शक्य होईल.’\nTags: Tata Motorsटिगोर ईव्हीपुणेTata GroupTigor EVPuneWise Travel Indiaटाटा मोटर्सवाइस ट्रॅव्हल इंडियाटाटा समूहटाटाTataWTiअशेष धारअशोक वशिष्ठAshesh DharAshok Vashishthप्रेस रिलीज\n‘टाटा टिगोर’ सेल्फ ड्राइव्हसाठी पुण्यात उपलब्ध ‘टाटा मोटर्स’तर्फे ‘फोटो ओके प्लीज’ स्पर्धा ‘बर्कलेज’ आणि ‘टीसीएस’ची भागीदारी टाटा समूहाचा दुर्मीळ चित्रखजिना पाहण्याची सुवर्णसंधी टाटा मोटर्सतर्फे प्रवासी वाहनांवर खास ऑफर\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/kushal_mangl_being_single/", "date_download": "2019-03-26T08:05:26Z", "digest": "sha1:LOFQF764ZTXHHGLWNLAJXHC7OOUGZXWA", "length": 10099, "nlines": 131, "source_domain": "yashwantho.com", "title": "कुशल मंगल... being सिंगल - Yashwantho", "raw_content": "\nकुशल मंगल… being सिंगल\n१. मनाला वाट्टेल तेव्हा आणि पाहिजे तसं भटकता येतं\nतुम्हाला काय वाटतं.. तुमचा romantic पार्टनर तुम्ही उद्या सकाळी उठून अचानक भटकायला निघायचा प्लान केला तर काय reaction देईल अच्छा बरं.. आणि त्यांना न विचारताच गेलात तर .. तर जितका वेळ फिरण्यात गेला तितकाच त्यांना मनवन्यात जाईल.\nसिंगल लोकं कुठेही कधीही फिरू शकतात. तुम्ही भटके आहात तर सिंगल राहण तुमच्यासाठी वरदानच आहे कि\n२. मन खोलून फ्लर्ट करा\nतुम्ही आता हे सत्य मान्य केलंच पाहिजे : तुम्ही सिंगल असो किंवा नसो, प्रत्येकाला फ्लर्ट करायला आवडतंच. हि flirting भोळ्या मनाने सुद्धा केली जाऊ शकते. पण शेवटी ‘पाप ते पाप’ त्याची शिक्षा तुमचा पार्टनर कधी तरी देणारच. कोणी सांगितलीय एवढी झंजट करायला. रहा सिंगल आणि करा फ्लर्ट बिन्दास्त.\n३. टाईम वाचतो कि रे खूप सारा\nहा आता ‘गुल्लू गुल्लू प्रेमाच्या गप्पा’ मारायला सगळ्यांनाच आवडेल. पण तुम्ही कधी विचार केलाय हे करता करता आपल्या तरुण productive वयातला कित्ती महत्वाचा वेळ ‘अक्षरशः’ वाया जातो आणि बऱ्याचदा तर ह्या गप्पा नंतर इतक्या सक्तीच्या होतात कि ‘यापेक्षा सक्त कारावास बरा’ असा विचार मनात येऊन जातो.\nतुम्ही असा पार्टनर जरूर शोधू शकता जो असे फालतू चाळे करून टाईम पास करत नाही. पण मजेची गोष्ट म्हणजे अशी माणस कमिटेड कधी होतंच नाहीत. ह्या बॉलीवूडने प्रेम करण म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकलीय. जाऊ द्या त्यापेक्षा सिंगल राहणंच बर.\n४. करियर बनवायची डेड लाईन नाही + रात्री शांत झोप.\nआपल्याला अमुक अमुक वयात लग्न करायचंच आहे. आणि मग घर.. मग मुलं, आणि मग.. हि लिस्ट नेवर ending आहे. कोणी सांगितलंय कोणा तरी दुसऱ्याला सिक्युर लाईफ देण्यासाठी कुठलाही जॉब नुसत्या लठ्ठ पगारासाठी करायला कोणी सांगितलंय कोणा तरी दुसऱ्याला सिक्युर लाईफ देण्यासाठी कुठलाही जॉब नुसत्या लठ्ठ पगारासाठी करायला त्यापेक्षा आवडत्या क्षेत्रात पाहिजे तसं स्वतःच्या हिम्मतीला जमेल तशी प्रगती करायची. दिवस भर आवडतं काम केलेलं असतं कि मग रात्री शांत झोप पण लागते, त्यासाठी वेगळं काही करावं लागत सुद्धा नाही.\n५. तुमची आवड जोपासता येते.\nआवडती व्यक्ती असण्यापेक्षा आवडती सवय असण कधीही चांगलंच. कोणीतरी म्हंटलंय तुमची आवड ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट दुसऱ्या कशावर अवलंबून नसावी. तशाने तुमचा आनंद तुमच्या हातात राहत नाही. तुम्ही सिंगल आहात तर मग चला तुमच्या आवडी पूर्ण करायला घ्या, हाच मस्त चान्स आहे ��ाबा\n६. मित्रांसोबत जास्त वेळ.\nभले भले लोक ‘प्यार आणि फ्रेन्डशिप’ मध्ये काय निवडतात हे तर जग जाहीर आहे. कारण मैत्रीत ‘बंधनं’ नसतात आणि प्रेमात ‘भांडण’ असतात, असं पण कोणी तरी थोर व्यक्ती म्हणून गेलाय. तुम्ही सिंगल आहात तर मित्रांना खूप वेळ देऊ शकता, आणि मैत्रीत असलेलं स्वातंत्र्य अनुभवू शकता.\n७. खराब निवड करून बुचकळ्यात पडण्यापेक्षा सिंगल राहिलेलं बरं.\nआजकाल जवळ जवळ ५० टक्के लग्न फेल होतात, ती कदाचित ह्याच घाई मुळे. लोक्कांना जास्त वेळ सिंगल राहायची लाज वाटते किंवा स्वतः सिंगल असल्याचा मनात कुठे तरी कमीपणा वाटतो. करून टाकतात मग घाईघाईत जमवा जमव आणि मग नंतर लागतात कोर्टाच्या पायऱ्या चढायला त्यापेक्षा सिंगल रहा चिल्ल करा त्यापेक्षा सिंगल रहा चिल्ल करा खूप दुनिया बघायचीय अजून\nम्हणूनच लोकं लग्न करत असावीत.\nबालमित्राला २ शिव्या द्या – बरं वाटेल\n८ टिप्स- ज्या तुम्हा दोघांचा पैसा सत्कारणी लावतील\n तुमच्या प्रतिक्रिये बद्धल धन्यवाद 🙂 \nमुंबई शहराच्या पोटातली – खोताची वाडी\nमी गिटार वाजवतो कारण…\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-union-minister-hegde-apologises-change-constitution-remark-says-comment", "date_download": "2019-03-26T09:02:46Z", "digest": "sha1:55AUIE2RITOGHD6Y7DLED7O73AIJXU3A", "length": 14838, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national Union minister Hegde apologises for Change Constitution remark says comment put out of context 'त्या' वक्तव्यावरून अखेर केंद्रीय मंत्री हेगडेंचा माफीनामा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n'त्या' वक्तव्यावरून अखेर केंद्रीय मंत्री हेगडेंचा माफीनामा\nगुरुवार, 28 डिसेंबर 2017\nमी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक असल्याने मी त्याविरोधात कधीही जाणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला\n(अनंतकुमार हेगडे, केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री )\nनवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याबाबत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी त्��ांच्या वक्तव्यावरून संसदेत माफी मागितली. ते म्हणाले, ''मी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक असल्याने मी त्याविरोधात कधीही जाणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'', अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली.\nहेगडे यांनी कर्नाटकातील एका सभेत बोलताना राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष' शब्दास हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे सांगून ही राज्यघटना बदलण्यासाठीच त्यांचा पक्ष सत्तेत आल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून लोकसभेसह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. तसेच काँग्रेसच्या सदस्यांनी हेगडे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करुन सरकारला धारेवर धरले होते.\nयाशिवाय राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय मंत्री राज्यघटनेच्या संरक्षणाची शपथ घेत असतात आणि जर हेगडे यांचा या राज्यघटनेवर विश्‍वास नसेल तर त्यांना मंत्रिमंडळातच नव्हे तर संसद सदस्य म्हणून राहण्याचाही अधिकार नाही, असे सांगितले होते.\nत्यानंतर आज अखेर हेगडे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून लोकसभा आणि राज्यसभेत माझ्या वक्तव्यावरून गदारोळ झाला. मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च असे आहे. संसद माझ्यासाठी सर्वोच्च आहे, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली.\nदरम्यान, हेगडे यांच्या माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nLoksabha 2019 : विरोधकांकडून फुसके बार - आढळराव\nशिरूर - ‘खासदारकीच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी गाव तिथे निधी दिला आहे. विरोधकांनी मात्र डोळ्यांवर पट्टी बांधत...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nLoksabha 2019 : सोलापुरात आंबेडकरांचे जंगी शक्तिप्रदर्शन\nसोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकु���ार शिंदे यांची प्रचार फेरी संपल्यानंतर काही वेळाने...\nदगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक\nकोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले,...\nElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी जाहीर सभा\nपुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्राम-रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मनुष्यबळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ajinkyatara-fort-child-adventure-run-158339", "date_download": "2019-03-26T09:06:12Z", "digest": "sha1:VGDEFTI3ZUL453WYLHMQHK6D4YXXPQGE", "length": 12535, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ajinkyatara Fort Child Adventure Run अजिंक्‍यतारा बालवीरांकडून सर! (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nसातारा - निरभ्र आकाश, वाऱ्याच्या गार झुळकांतून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीत बालचमूंसह सर्वांचाच सळसळता उत्साह आज अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापासून बुरुजापर्यंत ओसंडून वाहत होता. हिरव्या हिरव्या वनश्रीतून भगवे झेंडे नाचवत बालवीरांनी बघता बघता किल्ला अजिंक्‍यतारा सर केला. निमित्त होते... सजग फाउंडेशनने आयोजिलेल्या राजधानी ॲडव्हेंचर रन या हिस्टॉरिकल ॲडव्हेंचर रनचे.\nसातारा - निरभ्र आकाश, वाऱ्याच्या गार झुळकांतून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीत बालचमूंसह सर्वांचाच सळसळता उत्साह आज अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापासून बुरुजापर्यंत ओसंडून वाहत होता. हिरव्या हिरव्या वनश्रीतून भगवे झेंडे नाचवत बालवीरांनी बघता बघता किल्ला अजिंक्‍यतारा स�� केला. निमित्त होते... सजग फाउंडेशनने आयोजिलेल्या राजधानी ॲडव्हेंचर रन या हिस्टॉरिकल ॲडव्हेंचर रनचे.\nतालीम संघाच्या मैदानावर पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते ‘सजग’च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रनला प्रारंभ झाला. हातात भगवे झेंडे घेतलेले बालचमू शाहू चौकातून चार भितींचा चढ पार करुन किल्ले अजिंक्‍यताराच्या दिशेने धावू लागताच आपोपाच त्यांच्या तोंडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी जय शिवाजी’ या जयघोष सुरू झाला.\nबघता बघता मुला-मुलींनी पायथ्याच्या मंगळाईचे अंतर कापून किल्ले अजिंक्‍यताऱ्याचे दिशेने कूच केले. गुलाबा थंडीतही या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चढाचा रस्ताही ते प्रारंभीच्या उत्साहानेच चढत होते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारास अभिवादन करून मुले पुन्हा पायथ्याच्या दिशेने धावू लागली. मध्यावर ढोल- ताशांच्या गजरात त्यांना प्रोत्साहित केले जात होते. अल्पावधीतच मुला-मुलींनी तालीम संघ मैदानावर पोचत आपल्या पालकांची शाबासकीची थाप पाठीवर घेतली.\nकमॉन कमॉन...यू कॅन डू इट\nया रनमध्ये अंध व दिव्यांग मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. या गटाची रन सर्वांत शेवटी सोडण्यात आली. चार भिंतींच्या टप्प्यावरून पुढे जाताना या मुलांना किल्ल्यावरून खाली येणारे नागरिक कमॉन कमॉन...यू कॅन डू इट असे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होता. या मुलांमधील आत्मविश्‍वास वाढत होता व ते जिद्दीने अंतर पार करण्यासाठी धावत होते.\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\nआज होळी. वसंतोत्सवाचा प्रारंभ. मुळातच आपण उत्सवप्रिय. त्यात होळीपासून रंगपंचमीपर्यंत साजरा होणाऱ्या या रंगोत्सवाइतका नटवा, नखरेल उत्सव दुसरा नाही....\nबिरवाडीत मजुराचा सहकाऱ्याकडून खून\nमहाबळेश्‍वर - येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरवाडीच्या हद्दीतील वन विभागात जाळी बंधारा कामावर...\nमतदार जागृती व शिक्षण कार्यक्रमाची पुण्यात अंमलबजावणी\nपुणे : भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्‍ह्यात सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍टोरल...\nचिरंजीव विक्रमादित्य : (खोलीचे दार ���ाडकन ढकलत) हे बॅब्स...मे आय कम इन उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नेमकी हीच वेळ का रे सापडते तुला उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नेमकी हीच वेळ का रे सापडते तुला\nWomen's Day 2019 : दवंडीवाल्या मीनाबाईंकडून पुरुषांची मक्तेदारी मोडीत\nकापडणे ः \"ऐका हो ऐका... आपल्या गावात आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. सर्व ग्रामस्थांनी होळी चौकात उपस्थित राहावे हो...' अशी दवंडी ग्रामीण भागात आजही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?q=Hunter", "date_download": "2019-03-26T08:19:58Z", "digest": "sha1:EYKDVREZKT2J2AMTAS7SZFFK3PSF2URE", "length": 5085, "nlines": 106, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Hunter एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"Hunter\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर rat or cat व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-tomorrow-bandh-city-82080", "date_download": "2019-03-26T08:51:58Z", "digest": "sha1:XH4MDUBU4ZWQDZAZHJUJN5W27EDSO52E", "length": 15306, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News tomorrow bandh in city सांगली शहरात उद्या बंद | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसांगली शहरात उद्या बंद\nरविवार, 12 नोव्हेंबर 2017\nसांगली - खाकी वर्दीतील गुंडांनी चोरीच्या आरोपातील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. उद्या त्यांच्या तावडीत आणखी कुणाचा तरी अनिकेतसारखा \"बळी' जाऊ शकतो. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी शहरात उद्या (ता. 13) सर्वपक्षीय कृती समितीने \"शहर बंद'ची हाक दिली आहे.\nसांगली - खाकी वर्दीतील गुंडांनी चोरीच्या आरोपातील संशयित अनिकेत कोथळेचा खून केला. उद्या त्यांच्या तावडीत आणखी कुणाचा तरी अनिकेतसारखा \"बळी' जाऊ शकतो. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी शहरात उद्या (ता. 13) सर्वपक्षीय कृती समितीने \"शहर बंद'ची हाक दिली आहे.\nशहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहणार आहेत. बंदमध्ये सहभागी होऊन सांगलीकरांनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध करावा, असे आवाहन समितीने केले आहे. बंदच्या नियोजनासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीची कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक झाली. बंदला शहरातील सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.\nकृती समितीतर्फे सकाळी दहा वाजता स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकलवरून फेरी काढण्यात येणार आहे. वसंतदादांना अभिवादन करून फेरी सुरू होईल. यात जी दुकाने उघडी असतील त्यांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरीद्वारे बंदमध्ये सहभागाची विनंती करण्यात येणार आहे. स्टेशन चौकातून हरभट रोड, मारुती रोड, एस.टी. स्टॅंड, सिव्हिल हॉस्पिटल मार्गे पुष्पराज चौकात फेरी येईल. तेथून राममंदिर, पंचमुखी मारुती रोडवरून मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही फेरी येईल. तेथे सांगता होणार आहे.\nसर्वपक्षीय कृती समितीने मागण्यांचे निवेदन यापूर्वीच दिले आहे. यात शहर पोलिसांनी अनिकेतची हत्या करून माणुसकीला काळिमा फासला आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी जागरूक नागरिक म्हणून खबरदारी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. गुंडप्रवृत्तीच्या पोलिसांना पाठीशी घालण्याची भूमिका वरिष्ठ अधिकारी घेत आहेत, याची कबुली अतिरिक्‍त महासंचालकांनी दिली आहे. म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची तातडीने बदली करावी, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी समितीने केली आहे.\nबैठकीस गौतम पवार, सतीश साखळकर, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, आसिफ बावा, शाहीन शेख, नितीन चव्हाण, महेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nबंदला रिक्षा संघटना, वाहतूक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा सुरू राहणार आहेत. त्यांचा बंदला पाठिंबा आहे. इतर अत्यावश्‍यक सेवाही सुरू राहणार आहेत.\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\n'गॅंग' जेरबंद (एस. एस. विर्क)\nअमृतसरला सिनिअर एसपी असताना मला पहिल्यांदा बिल्ला-रोशन गॅंगची माहिती मिळाली. एक दिवस सकाळी मला, अमृतसरपासून वीस किलोमीटर असलेल्या एका गावाचे सरपंच...\nग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथा (एकनाथ खिल्लारे)\nअलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्‌मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा \"पाणक्‍या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. \"पाणक्‍या' या...\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या...\nसराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत\nलोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व...\nकेंब्रिज ऍनालिटिका : डेटा चोरीची फेसबुकला होती माहिती\nलंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनस��बंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/yavatmal-news-one-more-farmer-dead-yavatmal-77318", "date_download": "2019-03-26T09:28:24Z", "digest": "sha1:ZO2VLUHSZKC5RE4LHZSHPO3HHZVRQGTZ", "length": 12053, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yavatmal news one more farmer dead in yavatmal यवतमाळ: कीटकनाशक विषबाधेचा 20 वा बळी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nयवतमाळ: कीटकनाशक विषबाधेचा 20 वा बळी\nशनिवार, 14 ऑक्टोबर 2017\nयाबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच सरपंच व पोलिस पाटील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी यवतमाळ येथे निघाले असून या वृत्ताने गावात शोककळा पसरल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली.\nयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची विषबाधा झाल्याने शुक्रवारी रात्री आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील बळींची संख्या वीसवर पोहोचली आहे. गजानन हनमंतू नैताम (वय ४०) असे मृताचे नाव असून तो झारीजामणी तालुक्यातील माथर्जुन येथील रहिवाशी आहे.\nसदर शेतकरी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी कपाशिवर कीटकनाशक फवारणीसाठी गेला होता. रात्री घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर पडल्याने डॉक्टरांनी त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केले. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.\nयाबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच सरपंच व पोलिस पाटील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी यवतमाळ येथे निघाले असून या वृत्ताने गावात शोककळा पसरल्याची माहिती आसिफ शेख यांनी दिली.\nकडावल सरपंचपदी स्नेहा ठाकूर\nकुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका...\nमावळ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर...\nरत्नागिरीः कुवारबाव येथे सर्वपक्षीय गाव पॅनलकडून शिवसेनेचा धुव्वा\nरत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवत सर्वपक्षीय गाव विकास...\nसांगली - हा पठ्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. तो विकला जाईल एवढे पैसे गोळा करायला भारतीय जनता पक्षाला राफेलसारखे अजून लय घोटाळे करायला लागतील. ही जागा...\nमहिला सरपंचाच्या पतीचा मृत्यू\nपुणे - ग्रामपंचायत निवडणूक व जमिनीच्या वादावरून महिला सरपंचाच्या पतीला कारने धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचार सुरू असतानाच...\nमाझी लढाई अजून संपलेली नाही - राजू शेट्टी\nबिद्री - \"मागच्या लोकसभेवेळी ज्यांची संगत केली, त्यांनी शेतकऱ्यांना फसवले म्हणून त्यांच्या विरोधात यावेळी प्रचार करणार असुन अशा लुच्चा सरकारला यापुढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/12/Article-on-Statue-of-Unity-for-tourism-and-city-renaming-conflict.html", "date_download": "2019-03-26T08:07:09Z", "digest": "sha1:CRRWZNSPFR6RPSY3FLNSDNWDE4CFXJ7D", "length": 11368, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " सरदार के दर पर... सरदार के दर पर...", "raw_content": "\nसरदार के दर पर...\nभारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच अशा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे ३१ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी हे स्थळ खुले करण्यात आले. खरंतर या १८२ मीटर उंच पुतळ्याचे बांधकाम २०१० पासूनच सुरू करण्यात आले होते. पण, या आठ वर्षांत जेवढी टीका मोदींच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयावर झाली नाही, त्याची कसर विरोधकांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच भरून काढली. पुतळ्याची गरजच काय इथपासून ते पुतळ्यासाठी खर्च केलेले दोन हजार कोटी गुजरातच्या विकासासाठी वापरायला पाहिजे होते वगैरे मुद्दे यावेळी प्रकर्षाने चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यातही गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवडियामध्ये हा पुतळा बघायला पर्यटक तरी येतील का इथपासून ते पुतळ्यासाठी खर्च केलेले दोन हजार कोटी गुजरातच्या विकासासाठ�� वापरायला पाहिजे होते वगैरे मुद्दे यावेळी प्रकर्षाने चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यातही गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवडियामध्ये हा पुतळा बघायला पर्यटक तरी येतील का पुतळ्याचा खर्च पर्यटनाच्या खर्चातून वसूल होईल का पुतळ्याचा खर्च पर्यटनाच्या खर्चातून वसूल होईल का यांसारख्या प्रश्नांचा अक्षरक्ष: सोशल मीडियावरही भडिमार करण्यात आला. ध्रुव राठीसारख्या युट्यूबवर मोदीद्वेषाचा अजेंडा घेऊन प्रोपगांडा पसरविणाऱ्या महाभागाने तर गणितीय आकडेमोड करून हा प्रकल्प कसा खर्चिक, बिनकामाचा आणि पर्यटनमूल्य नसलेला आहे, हेच पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. परंतु, सरदार पटेलांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या बडबोल्यांची तोंडं बंद करणारी आकडेवारीच समोर आली आहे. ही आकडेवारी आहे सरदार पटेलांच्या पुतळ्याला १ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत भेट दिलेल्या पर्यटकांची... तर केवळ या ११ दिवसांत तब्बल १.२४ लाख पर्यटकांनी सरदारांच्या पुतळ्याला भेट दिली. यामध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी अनुक्रमे २७ हजार आणि २४ हजार पर्यटकांनी या महाकाय पुतळ्याचे दर्शन घेतले. त्याचबरोबर याच परिसरात उभारण्यात आलेल्या थीमपार्क, टेंट व्हिलेजचाही पर्यटकांनी पुरेपूर लाभ घेतला. त्यामुळे २०१७ मध्ये ५.२ कोटी पर्यटकांनी भेट दिलेल्या गुजरातमध्ये आगामी काळात पर्यटकांची संख्या आणखीन वाढेल, यात शंका नाहीच. त्याचा साहजिकच मोठा सकारात्मक आर्थिक परिणाम रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांचे राहणीमान उंचावण्यावर होईल. त्यामुळे पर्यटनाकडे इतरही राज्यांनी तितक्याच गांभीर्याने पाहण्याची आज आवश्यकता आहे. मोदींनी पटेलांप्रतीचा राष्ट्रीय आदरभाव, राज्याची गुजराती अस्मिता, पर्यटनमूल्य आणि रोजगाराच्या संधीचा साधलेला हा मिलाफ निश्चितच प्रशंसनीय आणि तितकाच देशाची मान उंचविणारा म्हणावा लागेल.\nओवेसी, हबीब, खान वगैरे\nसध्या सुरू असलेला पाच राज्यांच्या निवडणुकांचा महासंग्राम आणि पुढील वर्षीची २०१९ची निवडणूक पाहता भाजप विरोधकांना एकच राजकीय चेव चढलेला दिसतो. दिवसागणिक एक एक मुद्दे उकरून काढून मोदी-शाहंवर टीकेची झोड उठविण्याची स्पर्धाच सध्या जोरात सुरू आहे. ते तसे म्हणा साहजिकच, कारण जोपर्यंत हे लोक बरळत नाहीत, तोपर्यंत यां��ी दखल घेणार तरी कोण कारण, आयुष्यात या असल्या माणसांची दखल घ्यावी, असे खूप काही उल्लेखनीय यांच्या नावावर नाहीच. त्यामुळे मोदी, शाह, भाजपच्या विरोधात चार शब्द बोलायचे अन् प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी राहायचे, हाच या दीडशहाण्यांचा धंदा. याच गटातील एक चेहरा म्हणजे एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी. ओवेसींच्या विखारी वाणीची किमया वेगळे सांगण्याची तशी गरज नाहीच. संघ, भाजप, मोदी, शाहंवर जहरी टीका करून आपल्या व्होटबँकेला कुरवाळण्याचे काम ते अगदी लीलया करतात. आता तर प्रकाश आंबेडकरांसोबत युती करून निळा-हिरवा झेंडा एकत्र फडकविण्याचा त्यांचा मानस आहे. शहरांच्या नामांतरांचा मुद्दा या ओवेसींच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, बहुतांश मुस्लीम गावा-शहरांच्या नावांना पुन्हा त्यांच्या मूळ हिंदू नावाचे गतवैभव प्राप्त झाले. हीच ओवेसींची खरी पोटदुखी. म्हणूनच, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाशी संबंधित प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांच्या विरोधीसूरात ओवेसींनीही आपला सूर मिसळला. हे हबीब अमित शाहंच्या थेट आडनावावर घसरले. म्हणे, शाहंचे आडनाव पारशी आहे, त्यांनी ते बदलावे. इतकेच नाही, तर गुजरातचेही नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली. खरं तर इथे प्रश्न शहरांच्या नामकरणाचा असताना अशाप्रकारे शाहंच्या आडनावावर घसरण्यात काय साध्य कारण, आयुष्यात या असल्या माणसांची दखल घ्यावी, असे खूप काही उल्लेखनीय यांच्या नावावर नाहीच. त्यामुळे मोदी, शाह, भाजपच्या विरोधात चार शब्द बोलायचे अन् प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी राहायचे, हाच या दीडशहाण्यांचा धंदा. याच गटातील एक चेहरा म्हणजे एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी. ओवेसींच्या विखारी वाणीची किमया वेगळे सांगण्याची तशी गरज नाहीच. संघ, भाजप, मोदी, शाहंवर जहरी टीका करून आपल्या व्होटबँकेला कुरवाळण्याचे काम ते अगदी लीलया करतात. आता तर प्रकाश आंबेडकरांसोबत युती करून निळा-हिरवा झेंडा एकत्र फडकविण्याचा त्यांचा मानस आहे. शहरांच्या नामांतरांचा मुद्दा या ओवेसींच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, बहुतांश मुस्लीम गावा-शहरांच्या नावांना पुन्हा त्यांच्या मूळ हिंदू नावाचे गतवैभव प्राप्त झाले. हीच ओवेसींची खरी पोटदुखी. म्हणूनच, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाशी संबंधित प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांच्या विरोधीसूरात ओवेसींनीही आपला सूर मिसळला. हे हबीब अमित शाहंच्या थेट आडनावावर घसरले. म्हणे, शाहंचे आडनाव पारशी आहे, त्यांनी ते बदलावे. इतकेच नाही, तर गुजरातचेही नामकरण करण्याची मागणी त्यांनी केली. खरं तर इथे प्रश्न शहरांच्या नामकरणाचा असताना अशाप्रकारे शाहंच्या आडनावावर घसरण्यात काय साध्य पण, नाही, तुम्ही मुस्लीम शहरांची नावं बदलत आहात, तर आधी स्वत:च्या आडनावाचाही पुनर्विचार करा, अशी यांची भूमिका. पण, मग याच न्यायानुसार खान, ओवेसी, हबीब ही आडनावंही बदलावी लागतीलच की... कारण, ही आडनावं तुर्की, मंगोली आणि एकूणच मुस्लीम राज्यकर्त्यांकडूनच भारतात दाखल झालेली. आज ही आडनावं अगदी सरसकट वापरली जातात आणि त्यांना कुणी विदेशी म्हणून कधीही हिणवल्याचेही दाखले नाहीत. तेव्हा, ओवेसींसह इतिहासकार हबीब यांनीही असे उपरोधिक सल्ले देण्यापूर्वी स्वत:चेच संपूर्ण नाव नीट वाचून पाहावे, एवढीच विनंती.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-03-26T07:59:16Z", "digest": "sha1:7HGG6U5Y7ZBGL4LLLFKOAEBHDV5Y7FCG", "length": 6895, "nlines": 91, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "वर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nमूल्यवर्धनमुळे मुले वर्गासाठी स्वत: नियम बनवू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत: करत असून नियमांचे इतरांनीही पालन करावे यासाठी आग्रही आहेत.\n(जिल्हा : गोंदिया, तालुका : गोरेगाव, केंद्र : मोहगाव (तिल्ली), शाळा : मोहगाव)\nमोहगाव केंद्राअंतर्गत येणाऱ्या १० शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात झाली. कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी या केंद्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांनी दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी भेट दिली.\nजवळपास ३० विद्यार्थीसंख्या असलेल्या तिसरीच्या वर्गात अधिकारी गेले. मुलांमध्ये काही कुजबुज होती. त्यांना काहीतरी सांगायचे होते. त्यांच्यातलीच एक मुलगी, आदिती युवराज धपाडे, धिटाईने उभी राहिली आणि सर्व मान्यवरांना म्हणाली, “आम्ही काही वर्गनियम केले आहेत. वर्गात येणारे सारेजण ते नियम पाळतात. तुम्हालाही या नियमांचे पालन करावे लागेल. मी तुम्हाला विनंती करते की तुम्हीही वर्गात येताना बूट-चप्पल वर्गाबाहेर काढून यावे. कारण आम्हीही तसेच करतो.”\nआदितीची विनंती ऐकल्यानंतर मान्यवरांना तिने सांगितलेल्या नियमाचे पालन केले आणि तिचे कौतुक केले.\nवर्गनियम पाळण्यासाठी सर्व मुले आग्रही असतात. मूल्यवर्धनमुळे आदितीमध्ये बोलण्याचे धाडस निर्माण झाले. पहिले ते चौथीपर्यंतच्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात असला तरी त्याचे चांगले परिणाम संपूर्ण शाळेत दिसून येत आहेत.\nबी.सी.वाघमारे,जिल्हा परिषद केंद्रीय उच्चमाध्यमिक शाळा,मोहगाव,ता.गोरेगाव, जि. गोदिंया\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/about_us.php", "date_download": "2019-03-26T08:01:00Z", "digest": "sha1:Y6NB4JQBB3GCSSCFOLFLUH2DM4RZR2BE", "length": 7711, "nlines": 42, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nश्री. संजय अप्पासाहेब सुतार (चेअरमन)\nसौ. मंगल संजय सुतार (डायरेक्टर)\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान (Mission Revolution for Sustainable Agriculture)\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\nआता पुन्हा एकदा नव्याने जीवन सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पुन्हा जुन्या शाश्वत शेतीचा विचार कृतीत आणावा लागेल. रासायनिक अवशेष विरहित, सेंद्रिय शेती करावी लागेल. यामुळे पुरेशा प्रमाणात उच्��तम पौष्टिक गुणवत्ता असलेले खाद्यान्न निर्माण होईल. जमिनीची सुपीकता वाढून तिचा शाश्वतपणा टिकून राहील. सुक्ष्मजीव, वनस्पती व प्राण्यांचे जीवनचक्र सुरक्षित राहील. भूमी व जल या दोहोंचे संरक्षण होईल. सध्याच्या शेती पद्धतीतून निर्माण होणारे प्रदूषण थांबून मानवी जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल.\nकोणत्याही पिकाला सगळी अन्नद्रव्ये एकाचवेळी लागत नाहीत. त्यांच्या वाढीनुसार व पिकांच्या एकूण कालावधीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा कमी अधिक लागते. या गोष्टींचा अभ्यास करून किती शेतकरी खाते वापरतात पिकांच्या कालावाधीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांच्या (म्हणजे पिकासाठी देण्यात येणारे जैव व रासायनिक घटक) वापरायचे व्यवस्थापन, वेळापत्रक किती लोकांच्याकडे आहे पिकांच्या कालावाधीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठांच्या (म्हणजे पिकासाठी देण्यात येणारे जैव व रासायनिक घटक) वापरायचे व्यवस्थापन, वेळापत्रक किती लोकांच्याकडे आहे ९०% लोकांना वरील प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. १५ ते २० वर्षे शेती करत असूनही खतांचे डोस काढता नं येणारे, नेमकी कोणती खते वापरायाची हे माहित नसणारे जवळपास ७०% आहेत. हे विदारक वास्तव आहे.\nत्यामुळे शेतकऱ्यांना आपली जमीन शाबूत ठेवून, ती चांगली सुपिक करून, पुढच्या पिढीस हस्तांतरण करावयाची असल्यास आजच जागरूक व्हावे लागेल. अभ्यास करून, समजावून घेऊन शेती करावी लागेल. सुपीकता वाढवण्याचे आव्हान पेलावेच लागेल अन्यथा पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही.\nत्यामुळे नवीन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे\n'शाश्वत शेती अभियान (Mission Revolution for Sustainable Agriculture)' आम्ही घेणून आलो आहोत. शेतकऱ्यांना 'कर्जमुक्त' करण्यासाठी हे अभियान निश्चितच बळ देईल याची खात्री वाटते.\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/action-will-be-taken-in-the-implementation-of-loudspeaker-on-religious-sites-in-uttar-pradesh/", "date_download": "2019-03-26T08:36:31Z", "digest": "sha1:NCMTFP77DC4P2BNB5RA6LZ37C57ULNED", "length": 5789, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उत्तर प्रदेश मध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावल्यास होणार कारवाई", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nउत्तर प्रदेश मध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावल्यास होणार कारवाई\nअलाहाबाद : उत्तर प्रदेशमध्ये प्रशासनाची परवानगी न घेता लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होणार आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे. परवानगी नसलेले लाऊडस्पीकर आता हटवण्यात येणार आहेत.\nउत्तर प्रदेश भाजप सरकार अनेक धडाकेबाज निर्णय घेत असून आता कर्कश व मोठ्या आवाजात वाजणाऱ्या लाऊडस्पीकर आता बंद होणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धार्मिक स्थळांवर परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावलेल्या आणि नियम तोडणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसा आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. असे केल्यास लाऊडस्पीकर जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल. नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. या निर्णयाला समाजवादी पार्टी चे आझम खान यांनी विरोध केला आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच��या बाजूने आहे’\nसई ताम्हणकर पुन्हा पडली प्रेमात\n‘पद्मावत’ राजस्थान मध्ये होणार नाही रिलीज, हि आहेत कारणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-cant-resign-but-opposition-leaders-will-have-to-resign-chief-minister/", "date_download": "2019-03-26T09:07:55Z", "digest": "sha1:CSHP3JZFCYOJ75W4Z36DAYA7LY5MC33K", "length": 8242, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी तर राजीनामा देणार नाहीच, पण खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा - मुख्यमंत्री", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nमी तर राजीनामा देणार नाहीच, पण खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा – मुख्यमंत्री\nनागपूर: मुंबईतील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे, सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सिडको घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती, दरम्यान, सर्व व्यवहार हे आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या निमानुसारच झाले असल्याचं सांगत मी राजीनामा देणार नाहीच, पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nआघाडी सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या गेल्या, त्यावेळी जमीन व्यवहाराचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे जमीन वाटपाशी मंत्र्यांचा किंवा मंत्रालयाशी संबंध नसल्याच फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच सर्व व्यवहार हे निमानुसारच झाले आहेत. बाबा, तुम्हाला अनेकवेळा माहित नसतं आणि तुम्ही आरोप करता, सज्जन माणसं असं करत नसतात म्हणत मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवरच हल्लाबोल केला.\nपुढे बोलताना फडणवीस यांनी कोयना प्रकल्प ग्रस्तांना दिलेल्या रायग�� जिल्ह्यातील जमीन वाटप प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे, तसेच आघाडी सरकारच्या काळात गेल्या पंधरा वर्षात 200 प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या जमिनींचीही चौकशी करणार असल्याच सांगितले आहे.\nनेमक काय आहे प्रकरण\nनवी मुंबईतील सिडको येथील जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीचा अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाच गुंतल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडकोची जमीन हि नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nनागराज मंजुळेंनी अखेर ‘तो’ सेट हटवला\nअंबानींकडून जीओच्या ग्राहकांसाठी घोषणांचा पाऊस; नेमकं काय आहे अंबानींच्या पेटाऱ्यात वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kala-stealing-karnataka-police-arrested-wife-solapur-municipal-corporation-latest-updates/", "date_download": "2019-03-26T08:51:26Z", "digest": "sha1:QMMRHH27N66HLCPBLZ4BV7A6MQJMLPPE", "length": 6454, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जत्रेत चोरी करणाऱ्या नगरसेवकाच्या पत्नीला अटक", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nजत्रेत चोरी करणाऱ्या नगरसेवकाच्या पत्नीला अटक\nसोलापूर: जत्रेत केलेल्या चोरीच्या प्रकरणात नगरसेवकाच्या पत्नीसह तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात तिघांना सोलापुरात आणून कबुलीजबाबाप्रमाणे चौकशी केली असता शहरातील तीन सराफ देखील यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. या सराफांकडून २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.\nसिमोगा जिल्ह्यात (कर्नाटक) श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या जत्रेच्या दरम्यान गर्दीचा लाभ उठवून तिमव्वा लक्ष्मण जाधव, मीना जाधव आणि उषा खांडेकर या महिलांना दागिने चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे कर्नाटक पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आजवर त्यांनी केलेले २४ गुन्हे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयामार्फत पोलीस कोठडी मिळवली होती.संबंधित तिमव्वा लक्ष्मण जाधव ही नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची पत्नी असल्याचे सांगण्यात आले.\nया गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दावणगिरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बसवराजू आपल्या सहकाऱ्यांसह तिन्ही आरोपींना घेऊन सोलापुरात आले होते. रविवारी व सोमवारी दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चोरलेला ऐवज कोठे ठेवला, कोणाला विकला यासंबंधी येथील गुन्हे शाखेच्या सहकार्याने चौकशी करण्यात आली. या प्रकरणात शहरातील ज्या तीन सराफांना दागिने विकले होते त्यांच्याकडून २० तोळे दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nकर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील\nकोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-2/", "date_download": "2019-03-26T08:14:39Z", "digest": "sha1:VHK33XOAPTOUX74I6UTIG5SVID4DJUHU", "length": 3610, "nlines": 95, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | उस्मानाबाद जिल्हा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nजिल्हा कृती आराखडा (पीडीएफ, 5.01एमबी)\nपूर परिस्थिती एसओपी (पीडीएफ, 4.63एमबी)\nयात्रा एसओपी (पीडीएफ, 2.52एमबी)\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित ��णि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/9/Article-on-BCCI-announced-IPL-2019-in-India.html", "date_download": "2019-03-26T07:59:59Z", "digest": "sha1:27MOEXLWISLEI6AKZ5EX5OJQUI7NGTNB", "length": 11394, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " बीसीसीआयच्या नसत्या उठाठेवी बीसीसीआयच्या नसत्या उठाठेवी", "raw_content": "\nएकीकडे देशभरात निवडणुकांचा ज्वर चढायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे बीसीसीआयची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बीसीसीआयने आयपीएलचे सामने निवडणुकीतच होणार, असे घोषित केले आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. याआधीही सुरक्षेच्या प्रश्नावरून भारताबाहेर सामने हलविण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयला सुरक्षेपेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. हा झाला एक मुद्दा. दुसरा म्हणजे, बीसीसीआयने आयसीसीशी चर्चा न करता सामन्यांची घोषित केलेली तारीख. आयपीएलचे सामने दि. २३ मार्चपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले, पण सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा हा दौरा दि. १८ जानेवारीला संपेल, त्यानंतर न्यूझीलंडविरोधात भारत पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे, त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया विरोधात भारताचे पाच एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने होतील आणि हा दौरा संपेल दि. १३ मार्च रोजी. त्यामुळे केवळ ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आयपीएल सामने सुरू होणार आणि त्यानंतर मे पासून विश्वचषक आहेच. असं सगळं असताना दि. २३ मार्चपासून आयपीएलचे सामने ठेवण्याची तशी काही गरज बीसीसीआयला नव्हती, मात्र तरी हा घाट घालण्यात आला. अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले नसले, तरी आयपीएलच्या १२ व्या हंगामामुळे खेळाडूंच्या आरोग्याची हेळसांड होत आहे, एवढे मात्र नक्की. त्यातच आगामी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वगळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या बाबतीतही आयसीसीला काहीच माहीत नव्हते. हा निर्णय बुमराहच्या दुखापतीशी संबंधित नसून बीसीसीआयला बुमराह ज्या आयपीएल संघाशी संलग्न आहे, त्यांचा असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे एखाद्या खेळाडूने आयपीएलसाठी ‘फिट’ असावे, म्हणून भारतीय संघासाठी खेळू नये, हा निर्णय घेण्याचा अधिकार खरंतर बीसीसीआयला अजिबात नाही, य��� अशा उठाठेवी करण्याची सवयच कदाचित बीसीसीआयला असावी, त्यामुळे याआधीही बीसीसीआयला उच्च न्यायालयाने एका याचिकेदरम्यान तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे सुनावले होते. तरी बीसीसीआयचा हा असा होत असलेला हस्तक्षेप भारतीय संघासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे या पालथ्या घड्यात पाणी शिरावे, एवढीच काय ती अपेक्षा...\n२०१९ ची सुरुवातच भारतासाठी खास आणि विशेष ठरली, त्याची कराणेही तशीच आहेत. २०१९ च्या पहिल्या महिन्यात भारताने दोन मोठे विक्रम मोडीत काढले. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया विरोधात ७१ वर्षांनंतर पहिल्यांदा भारताला मालिका विजय मिळवता आला आणि दुसरीकडे भारताचे ‘ब्ल्यू टायगर्स’ अर्थात भारताच्या फुटबॉल संघाने ५५ वर्षांनी आशियाई चषक स्पर्धेत विजय मिळवला. खरंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आधी इतिहास घडवावा लागतो आणि भारताच्या या दोन खेळातील युवा शिलेदारांनी हा इतिहास घडवला. भारतीय क्रिकेट संघाबद्दल म्हणायचे झाले तर, विराटसेना मागे अजिबात वळून न बघता, सगळ्यांहून या आधीच पुढे गेली. त्यामुळे हा विजय अपेक्षित असला तरी, ७१ वर्षांनंतर या युवा खेळाडूंनी आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध केली. दुसरीकडे ‘अंडरडॉग’ म्हणून सदैव हिणवले जाणारे भारतीय फुटबॉल संघाचे खेळाडू. भारतात फुटबॉलचं खूळ तेवढे नसले तरी, या युवा खेळाडूंनी आपली एक विशिष्ट जागा भारतीयांच्या मनात निर्माण केली. त्यामुळे आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सलामीच्या सामन्यातच थायलंडचा ‘४-१’ असा धुव्वा उडवत, ‘हम भी किसी से कम नही,’ हे छातीठोकपणे सांगतिले. कारण, आशियाई चषक स्पर्धेत भारताने तब्बल ५५ वर्षांनंतर मिळवलेला हा पहिला विजय आणि अर्थातच नेहमीच फ्रंटफूटवर असणारा भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री या स्पर्धेतही चमकला आणि या युवा कर्णधाराने पहिल्याच सामन्यात दोन गोल करित अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. थायलंड विरुद्धच्या सामन्यात दोन गोल करीत छेत्रीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील गोलची संख्या ६७ केली, तर मेस्सीची संख्या ६५ आहे. एवढेच नाही तर, छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत. २०११ च्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले होते आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुरुवारी भ���रत संयुक्त अरब अमिरातीविरोधात खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या आशियाई चषक जिंकण्याच्या संधी जास्त नसल्या तरी, भारत ‘अंडरडॉग’ दुसऱ्या फेरीपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो तर, विराटसेनेसाठी त्यांचे पुढचे टार्गेट असेल ते एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत करत आगामी विश्वचषकालाही गवसणी घालावी. त्यामुळे फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये या युवा शिलेदारांचे वर्चस्व असेच कायम राहणार, यात वाद नाही.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/lesson/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-03-26T08:48:23Z", "digest": "sha1:3EG36JW3FHM7BQ574KYZ23XRLJYIN4HC", "length": 6100, "nlines": 83, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "श्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\nशैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार नोव्हेंबर महिन्यात प्रदान करण्यात आला. महामहीम राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वीकरताना शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था.\nपुणे: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांना यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nबालदिनाचे औचित्य साधून दि. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रायलातर्फे नवी दिल्लीत आयोजित खास सोहळ्यात श्री. मुथ्था यांना सन्मानित करण्यात आले. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १०,००० शाळा, ५०,००० शिक्षक आणि १०,०००० विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबवला जात आहे. गोव्यातही सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मूल्यवर्धन राबवले जाते.\nमहाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या तसेच ग्रामीण भागातील चार हजारावर मुलांचे शिक्षण, आहार व निवासाची व्यवस्था करुन त्यांचे पुनर्वसन करणाऱ्या, त्याचप्रमाणे स्मार्टगर्ल��स या उपक्रमाअंतर्गत ७३,६२५ मुलींचे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सक्षमीकरण केले आहे.\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nश्री. शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव पुरस्काराने सन्मान\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/category/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2019-03-26T08:04:30Z", "digest": "sha1:I6BTHVFM4LWE7L46YCQIROKFHBGTPEPU", "length": 5476, "nlines": 78, "source_domain": "yashwantho.com", "title": "यशवंत नातं Archives - Yashwantho", "raw_content": "\n९ मुद्दे – जोडीदाराबद्धल पजेसिव्ह होणं कसं थांबवाल\nआपल्या जोडीदारावर आपला पूर्ण हक्क असतो हे १०० टक्के खरं आहे. पण ह्याच हक्काचं ‘ओवर पजेसिव्हनेस’ मध्ये रुप�...\nत्याला तिच मदत करू शकते\nमुंबई-कोल्हापूर सेमी-स्लीपर बस. ओवर-नाईट प्रवास. वेळ रात्रीचे १०.३०. मुलगा झोपण्याच्या तयारीत होता. ‘सीट जे�...\nबिझी नात्याला पूर्णविराम नाही, थोडा आराम हवाय\nकाय तुम्हाला कधी कधी असं वाटतं का कि तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला कमी वेळ देत आहेत किंवा जेव्हा तुम्हाला ग...\n८ टिप्स- ज्या तुम्हा दोघांचा पैसा सत्कारणी लावतील\nरिलेशनशिपमध्ये एकमेकांची मनं जपणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ‘मनी’ म्हणजे पैसा जपणं देखील आहे. ‘प्रेम आण�...\nबालमित्राला २ शिव्या द्या – बरं वाटेल\nजेव्हा तुम्ही वयाने आणि मनाने दोन्ही प्रकारे लहान होता, तेव्हाची हि गोष्ट असेल कदाचित. तेव्हाची तुमची निर�...\nम्हणूनच लोकं लग्न करत असावीत.\nमाणसाला एका माणसाची गरज असते. त्याच्या आत्म्याला एका दुसऱ्या आत्म्याची गरज असते. म्हणूनच लोकं लग्न करत अस...\nतुमच्या पार्टनरने सिगारेट का सोडू नये याची ७ कारण\n१. हे खूप स्वस्त व्यसन आहे. २. दातांना मस्त रंग येतो. नखांना नेलपेंट असते तशी तुमच्या पार्टनरची सिगारेट ‘टूथ...\nयशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nरिलेशनशिप मध्ये ‘आय लव्ह यु’ बोलणं जितकं महत्वाचं असत तितकंच ते मनापासून वाटणं देखील महत्वाच आहे. मग तुम्�...\nकुशल मंगल… being सिंगल\n१. मनाला वाट्टेल तेव्हा आणि पाहिजे तसं भटकता येतं तुम्हाला काय वाटतं.. तुमचा romantic पार्टनर तुम्ही उद्या सकाळी...\n‘आधी मित्र बनू कि प्रियकर\nप्रेम अनोळखी व्यक्ती सोबत सुद्धा होतं, नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत पण होतं किंवा ��गदी १० वर्ष जुनी ओळ�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2019-03-26T08:37:39Z", "digest": "sha1:Y3SZTE7EACF3E4EY4PFF3YYZ3YAVHYM5", "length": 11614, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मोबाईलवरील इंटरनेटच्या वापरामुळे नागरिकांचा वजन कमी करण्याकडे वाढतोय कल – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमोबाईलवरील इंटरनेटच्या वापरामुळे नागरिकांचा वजन कमी करण्याकडे वाढतोय कल\nमुंबई: विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने आढळणारी समस्या म्हणजे वाढलेले वजन असून आशिया खंडामध्ये सध्या चीन व भारतात ३० टक्क्याहून अधिक नागरिक लठ्ठपणाचा सामना करीत आहेत. सध्या भारतात २० दशलक्ष नागरिक लठ्ठ असून ही वाढ अशीच चालू राहिल्यास २०३० साली ही संख्या ५० दशलक्ष जाण्याचा संभव आहे. लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, कर्करोग व गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये लठ्ठपणा हा साधारण पस्तिशीनंतर व महिलांमध्ये मासिकपाळी बंद झाल्यावर येतो असा सर्वसाधारण समज असला तरी गेल्या दोन दशकात बदललेल्या जीवनशैलीमुळे बालवयातच लठ्ठपणाची समस्या सतावू लागली आहे परंतु मोबाईलवर इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लठ्ठपणाविषयी आलेल्या जागरूकतेमुळे शहरातील नागरिकांचा वजन कमी करण्याकडे कल दिसून येत आहे व याचे श्रेय नक्कीच सोशल मीडियाला दिले पाहिजे. भारतीय इंटरनेट व मोबाईल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २०१७ साली मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्यात शहरामध्ये ५१ टक्के वाढ दिसून आली असून ग्रामीण भागामध्ये १६ टक्क्याने वाढ झाली आहे. मोबाईलवर इंटरन��टचा वापर वाढल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागल्याचे निरीक्षण मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने नोंदविले आहे. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे बेरिएट्रिक व मेटाबोलिक सर्जन डॉ. रमण गोयल सांगतात, ” गेल्या २ वर्षामध्ये शहरातील नागरिकांमध्ये वाढलेल्या वजनाविषयी चांगल्या प्रकारे जागरूकता आली आहे. मोबाईलवर आरोग्यविषयक असलेल्या अँपसमुळे अनेक नागरिकांना स्वतः च्या अथवा आपल्या कुटुंबीयांच्या वजनाविषयी काळजी वाटू लागली आहे. भारतामध्ये मोबाईल व इंटरनेट यामध्ये क्रांती आल्यामुळे घरबसल्या अनेक गोष्टी वाचायला व पाहायला मिळत आहे. लठ्ठपणा हा एक आजार आहे हे सांगावयास आम्हाला सांगावयास फार काळ लागला परंतु मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे जे पेशंट आमच्याकडे वजनाच्या तक्रारी घेऊन येतात त्या पेशंटना वाढत्या वजनाचे तोटे फार विस्ताराने समजावे लागत नाही. आज मोबाईलवर वजन कमी करण्यासाठी असंख्य अँपस उपलब्ध आहेत व अनेक नागरिक याचा वापरही करीत आहेत, परंतु हे सर्व करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकेच महत्वाचे आहे.”\nमुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील जेष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. पवन कुमार मोबाईलवर इंटरनेटचा वापराविषयी बोलताना सांगतात , ” हृदयविकार झालेल्या पेशंटमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते परंतु हृदयविकाराविषयी माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आता हेच पेशंट आपल्या आरोग्याविषयी सतर्क झालेले दिसतात, परंतु वाचलेली सर्वच माहिती ही सरसकट प्रत्येक पेशंटला लागू होत नाही त्यामुळे कधीकधी पेशंट अथवा त्यांचे नातेवाईक डॉक्टरांसोबत हुज्जतही घालताना दिसतात. भारतामध्ये मोबाईलवर इंटरनेट वापरण्याचा हा सुवर्णकाळ सुरु आहे व उपलब्ध असलेली सर्वच माहिती ही वैद्यकीय विज्ञानांच्या भिंगातून तपासली गेली जात नाही पण ही माहिती वाचल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती येत आहे ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे.”\nविवियाना मॉलमधील गुरुवारच्या छाप्यानंतर आज ईडीने घेतला १० कोटीचा मुद्देमाल ताब्यात\nखवय्यांसाठी ठाण्यात बिर्याणी महोत्सव\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र प���णे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/2/Article-on-India-leading-in-Border-Gavaskar-Trophy-in-Australia.html", "date_download": "2019-03-26T08:28:07Z", "digest": "sha1:U4JXEERTCRTZ2J5QU2JH4BRG55NJSIMQ", "length": 11671, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " इतिहासाची पुनरावृत्ती? इतिहासाची पुनरावृत्ती?", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या स्वागतासाठी क्रिकेट चाहत्यांना एक चांगले औचित्य देऊन भारताने ३४ वर्षांपासून कायम अबाधित असलेला एक विक्रम मोडला आणि पहिल्यांदा बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आघाडी मिळवली. पण, ज्याप्रमाणे विराट सेना मैदानावर अधिराज्य गाजवतेय, त्यावरून या आणखी एका इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की. त्यामुळे गुरुवारपासून होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय शिलेदारांचे दडपण हे ऑस्ट्रेलियाच्या संघावर असेल. १९९६ पासून दोन उत्कृष्ट फलंदाज सुनील गावस्कर आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावाने भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये या कसोटी सामन्यांची सुरुवात झाली आणि हा अटीतटीचा सामना गेली २३ वर्षे सुरू आहे. पण, गेली ७२ वर्षे भारत आणि ऑस्ट्रेलियात खरंतर हे शीतयुद्ध रंगले आहे. पण, आतापर्यंत झालेल्या ९७ कसोटी सामन्यांत भारताला केवळ २८ सामन्यांतच विजय मिळवता आला, त्यामुळे ही आकडेवारी सुधारण्याचे दडपण भारतावर असले तरी, सिडनीमध्ये गुरुवारपासून होणाऱ्या सामन्यात भारताचे गोलंदाज पुन्हा कमाल करतील, यात काही वाद नाही. मात्र, संघ निवडीमध्ये झालेले बदल भारतासाठी काही प्रमाणात घातक ठरू शकतात. सिडनीचे एससीजी मैदान हे गोलंदाजीसाठी पूरक असल्यामुळे गेली तब्बल ४० वर्षे भारताचे मोजके फलंदाज वगळता इतर कोणालाही जास्त यश आले नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर या सामन्याचे दडपण असेल. भारताच्या सलाम��च्या फलंदाजांचा प्रश्न सुटला असला तरी, भारताची मधली फळी अजूनही दुबळी आहे. त्यातच मागील तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रडवणारी मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह ही तिकडीही शेवटच्या सामन्यात पाहायला मिळणार नाही, कारण इशांत शर्मा दुखापतीमुळे शेवटच्या सामन्याला मुकणार आहे, तर भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही दुखापतग्रस्त असल्यामुळे तो खेळेल की नाही, हे गुरुवारीच कळेल. त्यामुळे एकूणच या सामन्यात भारतावर विशेष दबाव नसला तरी, ही मालिका जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच सिडनीचे एससीजी मैदान भारतासाठी काही विशेष चांगले ठरले नाही. या मैदानावर भारताने १९७८ साली शेवटचा विजय मिळवला होता, असे असले तरी, मागच्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ही मालिका जिंकल्यानंतर आता ही मालिका बरोबरीत सुटावी, अशी इच्छा भारताची मुळीच नसावी. त्यामुळे भारतीय संघ पुनश्च इतिहास घडविण्यास तयार आहे का, या प्रश्नाचं उत्तर गुरुवारपासून सामना सुरू झाल्यानंतरच कळेल.\n२०१८ हे वर्ष भारताच्या क्रीडा विश्वाला चांगले गेले, यात काही वाद नाही. मात्र, असे असले तरी भारतातला प्रेक्षकवर्ग व क्रीडा चाहता हा काही अंशी क्रिकेटकडे झुकलेला आजवर पाहायला मिळाला. पण, २०१८ या वर्षात चमत्कारिकरित्या भारतीय प्रेक्षकवर्ग वळला तो, फुटबॉलच्या मैदानाकडे आणि त्याचे श्रेय जाते ते, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याला. छेत्रीच्या छत्रछायेखाली भारतीय फुटबॉल संघाने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वळवले. यात छेत्रीच्या वैयक्तिक खेळीकडे विशेष लक्ष दिले, तर छेत्रीने जगातील दोन दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या तोडीस तोड खेळ २०१८ मध्ये केला. त्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्री अर्जेंटिनाच्या मेस्सीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता नववर्षात छेत्रीच्याच नेतृत्वाखाली भारत २८ वर्षांनंतर एएफसी आशियाई फुटबॉल चषकात पात्र ठरला आहे. त्यामुळे दि. ५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आशियाई चषकात सगळ्यांचे लक्ष भारताकडे आहे. याकरिता भारताला आपल्या गटातील युएई, थायलंड आणि बहरिन या संघासोबत आपला उत्तम खेळ करावा लागणार आहे. भारताचा आजवरचा आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेतील ख��ळ फारसा चांगला राहिलेला नाही, मात्र सुनील छेत्री भारताला दुसऱ्या फेरीपर्यंत घेऊन जाईल, अशी शक्यता भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने वर्तविली आहे. त्यामुळे एकदाही हे चषक न जिंकलेल्या भारताकडे विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात नसले तरी, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि बहरिन या देशांना कडवे आव्हान देईल यात काही शंका नाही. त्यामुळे भारताने आपले फिफा रँकिंग सुधारण्यावर जास्त भर दिला पाहिजे. सद्यस्थितीत भारत ९७व्या क्रमांकावर आहे, तर भारताने ओमान विरोधात झालेल्या सराव सामन्यात कडवी झुंज देत सामना बरोबरीत सोडवला होता. त्यामुळे भारताला हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करणार नाही. मात्र, भारतानेही छेत्रीच्या छत्रछायेबाहेर येण्याची काही अंशी गरज आहे. सुनील छेत्रीचा वैयक्तिक खेळ बघता, तो भारताला सामने जिंकवून देऊ शकतो. मात्र, चषक जिंकण्यासाठी भारताला सांघिक खेळावर भर देण्याची खरी गरज आहे. त्यामुळे भारताची खरी मदार ही खेळाडूंच्या मेहनतीवर आणि थोडीफार नशिबावर अवलंबून असेल. त्यामुळे खेळाडूंनी झोकून खेळ तर करावाच, बाकी छेत्रीकडून अपेक्षा या आहेतच.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5066054277744814108&title=Kavita%20Rasik%20Mandal%20organised%20Program%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:31:57Z", "digest": "sha1:ZJ6ZIPKLTVEYVJ3J3RD3JSS7EQSMMKJR", "length": 7668, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कविता रसिक मंडळी’तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन", "raw_content": "\n‘कविता रसिक मंडळी’तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nपुणे : कविता रसिक मंडळी आणि आर. के. सोनग्रा फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी, तीन मार्च २०१९ रोजी ‘मंदिरात स्त्री-एक आदिम लढा’ या विषयावरील संवाद आणि कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, दहा कवींच्या कविता सादर होतील.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य रतनलाल सोनग्रा असतील. भूषण कटककर, स्वाती सामक, सुप्रिया जाधव, वर्षा कुलकर्णी, वासंती ब्रम्हे आणि सुनीती लिमये यांची विशेष उपस्थिती असेल. या वेळी वंदना लोखंडे, नचिकेत जोशी आणि डॉ. माधुरी चव्हाण यां���ा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे;तसेच पुरोगामित्वाशी बांधिलकी जपणाऱ्या पंधरा नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शीतल चव्हाण यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. कवी संमेलनात प्रमोद खराडे, शर्वरी मुनीश्वर, चंचल काळे, वासंती वैद्य, वंदना लोखंडे, दीपाली आव्हाळे, वर्षा हळबे, स्मृता साळुंके, वर्षा तोडमल, मिलिंद छत्रे व श्रद्धा देशपांडे सहभागी होणार आहेत.\nस्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद\nदिवस व वेळ : रविवार, तीन मार्च, सायंकाळी पाच ते आठ\nTags: पुणेकविता रसिक मंडळरतनलाल सोनग्रामसापकविता वाचनआर. के. सोनग्रा फाउंडेशनमहाराष्ट्र साहित्य परिषदPuneMaharashtra Sahitya ParishadR. K. Sonagra FoundationPoemsPoetsKavita Rasik MandalRatanlal SonagraBOI\nडॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज ‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’ डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये 'वाचकांना वाङमयाकडे आकृष्ट करतात चित्रकार'\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nइस्राएल आणि देवाचे राज्य\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s114068", "date_download": "2019-03-26T08:33:03Z", "digest": "sha1:6APCUIDXAYGTM6DXZ76XBYDXBMNNXVCE", "length": 9118, "nlines": 208, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "320 x 480 आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली सेलिब्रिटी\n320 x 480 आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्���ाउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nफोन / ब्राउझर: Nokia202\nकेट बेकिन्सेल अंडरवर्ल्ड ब मध्ये\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी 320 x 480 अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/cinema-natak/page/339/", "date_download": "2019-03-26T08:49:42Z", "digest": "sha1:KHRYS345GBTCXCEN7RBTBTWOZSXIIKQQ", "length": 15475, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिनेमा / नाटक | Saamana (सामना) | पृष्ठ 339", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ��पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमुख्यपृष्ठ मनोरंजन सिनेमा / नाटक\n‘झी चित्रगौरव’साठी ‘सैराट’ आणि ‘रंगा पतंगा’मध्ये चुरस\nसामना ऑनलाईन,मुंबई अवघ्या मनोरंजनसृष्टीचे लक्ष वेधून घेणारा ‘झी गौरव’ पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. यंदा झी चित्रगौरवसाठी ‘कासव’ आणि ‘रंगा पतंगा’...\nएनआरआय गरजणार ‘शूर आम्ही सरदार’\n मुंबई हिंदुस्थानाबाहेर राहणाऱ्या मराठीजनांना मराठी चित्रपटाविषयी विशेष प्रेम आहे. त्या प्रेमातूनच काही मराठीजन निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमाद्वारे मराठी चित्रपटाशी जोडले जातात....\nअशोक पत्कींचा मुलगा म्हणणार ‘वन्स मोअर’\n मुंबई वंशिका क्रिएशन सोबत सहनिर्माते विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘वन्स मोअर’चं शूटिंग सुरू झालं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त...\nमुंबई विद्यापीठात फिल्ममेकिंग कोर्स, अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन\nमुंबई - ���ी चित्रपटसृष्टीत आलो त्यावेळी फिल्ममेकिंगचे धडे देणाऱया कोणत्याही इन्स्टिटय़ूट नव्हत्या. अनेक गोष्टी सेटवरच शिकायला मिळाल्या, आजही शिकतोय. रमेश सिप्पी यांच्या या इन्स्टिटय़ूटच्या...\nमला बॉलिवूड सोड सांगणारा तू कोण’ कंगनाने करण जोहरला फटकारले\n मुंबई ‘फिल्म इंडस्ट्री ही तुझ्या वडिलांनी वयाच्या विसाव्या वर्षी तुला दिलेली भेटवस्तू नाहीय. त्यामुळे मला बॉलिवूड सोड सांगणारा तू कोण\n‘अपराध मीच केला’ नाटक नव्याने रंगमंचावर\n मुंबई सध्या चित्रपटाच्या रिमेकप्रमाणेच जुन्या काळात गाजलेल्या नाटकांचा देखील रिमेक करण्याचा नवा ट्रेन्ड नाट्यसृष्टित रुजू लागला आहे. अभिनेता निर्माता किशोर सावंत आणि...\n मुंबई ऐश्वर्या राय-बच्चन यांचे वडील कृष्णराज राय यांना तब्येत बिघडल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जानेवारी २०१७ पासून कृष्णराज आजारी आहेत....\nप्रसाद ओक घेऊन येणार ‘हिरकणी’\n मुंबई पोटच्या गोळ्यासाठी काळ्याकभिन्न अंधारात रायगडाचा कडा उतरून जाणारी हिरकणी.. स्त्रीमधली आई प्रसंगी कणखर होऊन जीवावरचं धाडस करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण...\nप्रेमाची आक्रमकता दाखवणारा तलाव\nप्रेमकथा आजवर अनेक आल्या, गेल्या... पण तलावाच्या काठाशी फुलणारी प्रेमकथा आजवर आली नव्हती. नेमका हाच विषय घेऊन प्रेमाची आक्रमकता दाखवणारा ‘तलाव’ याच नावाचा सिनेमा...\n‘कोडमंत्र’ हे नाटक आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी मैत्रिणी, आई, बहिणी यांना एकत्र पाहता येईल. मी एक स्त्री असून या नाटकाची निर्माती आहे. म्हणून मला हे...\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सि��ग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bmc-balance-amount-1644429/", "date_download": "2019-03-26T08:48:10Z", "digest": "sha1:4EBSDOEPIYCIOH4MLKGAVVWFZSEWNOCS", "length": 13415, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BMC balance amount | बडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले\nबडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले\nआपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये रवी राजा यांनी वरील गौप्यस्फोट केला.\nमुंबई महानगरपालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचा गौप्यस्फोट\nवस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणीनंतर जकात बंद झाली आणि मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला. मात्र बडय़ा कंपन्या आणि विकासकांबरोबर अन्य १०० जणांनी तब्बल ४५०० कोटी रुपये मालमत्ता कर बुडविला असून त्यामध्ये भारत डायमंड, कोहिनूर मॉल, रिलायन्स आदींचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सोमवारी पालिका सभागहात केला.\nपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे सादर केला होता. गेल्या आठवडय़ात रमेश कोरगावकर यांनी आगामी वर्षांचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर सोमवारी पालिका सभागृहात चर्चा सुरू झाली. आपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये रवी राजा यांनी वरील गौप्यस्फोट केला.\nप्रशासनाने चालू आर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता करापोटी ५४०१ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष निश्चित केले होते. मात्र ५ मार्चपर्यंत पालिकेला ३७८६ कोटी ८५ लाख रुपये कर वसूल करण्यात आला असून उर्वरित १६१५ कोटी ६४ लाख रुपये १८ दिवसांमध्ये कसे वसूल करण्यात येणार, असा सवाल रवी राजा यांनी केला.\nमालमत्ता कराची तब्बल ४५०० कोटी रुपयांची थकबाकी वादामुळे वसूल होऊ शकलेली नाही. वादात असलेली ही रक्कम वाढतच आहे. या रकमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.\nवस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे जकात कर विभागातील तब्बल ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची करनिर्धारण व संकलन विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करुनही प्रशासनाला चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात निश्चित केलेले कराच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठता आलेले नाही, अशी खंतही रवी राजा यांनी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/20/Article-on-adya-aradhya-Shrintsinhasaraswati.html", "date_download": "2019-03-26T07:53:24Z", "digest": "sha1:XIMSB5G3YPAEO32SZ7AX7YG5UHTHOXSF", "length": 13486, "nlines": 34, "source_domain": "mahamtb.com", "title": " पुष्पासनी बैसले श्रीनृसिंहसरस्वती पुष्पासनी बैसले श्रीनृसिंहसरस्वती", "raw_content": "\nश्री नृसिंहसरस्वती स्वामींचे चरित्र म्हणजे ‘श्री गुरूचरित्र’ होय. ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथ हा मंत्रग्रंथ आहे. अत्यंत प्रभावशाली असणार्‍या ग्रंथाच्या पठणाने आणि श्रवणाने समानच लाभ प्राप्त होतात. या ग्रंथाची निर्मिती शके १४३२ म्हणजे इ. स. १५१० नंतर झाली. सिद्ध व नामधारकाचा संवाद ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथामध्ये आहे.\nस्वामींच्या लीला सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केल्या आहेत. आचार कसा असावा, हे विस्तारानेसांगितले आहे. काशियात्रा कशी करावी, हे तपशीलवार सांगितले आहे. कर्मसिद्धांतदेखील यामध्ये मांडलेला आहे. पुनर्जन्म तसेच पूर्वजन्म असल्याच्या कथा यामध्ये आहेत. पापकर्माचे प्रायश्चित्त कोणत्या प्रकाराने घेता येते, ते या ग्रंथात विशद केलेले आहे. पुण्यकर्म महत्त्वाचे असून, त्यामुळे सद्गुरूंची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सेवेमुळे त्यांच्या कृपेचा लाभ होतो, तसेच सद्गुरूंची सेवा करणं हे श्रेष्ठतम् पुण्यकर्म आहे.\n‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथ जीवनाचा आधारग्रंथ आहे. अध्यात्माच्या मार्गात प्रगती करण्यासाठीचे मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे. भक्तिभाव, शुद्धभाव व सात्त्विकभाव परमार्थाच्या प्रगतीस पोषक आहे. श्री नृसिंहसरस्वती यांनी स्वामी करंजा ग्रामी अंबामातेच्या पोटी जन्म घेऊन लोकांच्या उद्धारासाठी भ्रमण केले. त्यांनी अनेक लोकांना संकटमुक्त व दु:खमुक्त केले. लोकांना संन्यासाश्रमाचे महत्त्व स्वआचरणातूनपटवून दिले. धर्माला ग्लानी आलेलीअसताना आचरधर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यांच्या सहवासातयेणार्‍यांचे कल्याण केले. श्रीगुरू म्हणजेच श्री नृसिंहसरस्वती आणि श्री नृसिंहसरस्वती म्हणजेच दत्तप्रभू दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक दत्तभक्त ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथाची पारायणे करतात. प्रभू दत्तात्रेयांचे ध्यान करताना श्रद्धापूर्वक भक्त म्हणतात,\nशान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दुलचर्माम्बरम् ॥\nब्रह्मज्ञै: स��कादिभि: परिवृतं सिद्धै: समाराधितम्\nदत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभि:॥\nउगवत्या सूर्याप्रमाणे कांती असणार्‍या, नीलमणीप्रमाणे घननील जटासंभार असणार्‍या, भस्माच्या लेपाने उज्ज्वल दिसणार्‍या, चित्तातील सर्व ऊर्मी नादात विलीन होऊन शांत असणार्‍या व्याघ्रांबरधारी, तसेच ब्रह्मज्ञानी ऋषी, सनक यांनी परिवेष्टिलेल्या, सिद्धांकडून आराधना केली जात आहे, अशा आणि योग्यांकडून आनंदाने हृदयात ध्यान केले जाणार्‍या भगवान दत्तात्रेयांची आम्ही उपासना करतो.\nदत्तात्रेयांची उपासना म्हणजेच श्री नृसिंहसरस्वती स्वामींची उपासना श्री नृसिंहसरस्वती स्वामींनी नृसिंहवाडीला कृष्णाकाठी साधना, तप केले. ६४ योगिनींच्या पूजेचा स्वीकार केला. ब्राह्मणांचे दारिद्य्र दूर केले. शिरोळला भिक्षापात्र सदैव भरलेलं राहील,अशी सोय केली. आशीर्वादाचा हात सतत ठेवला. जेरे पुजार्‍यांच्या घराण्यावर कृपा करून वंशविस्तार केला. स्वामींनी स्वत:च्या शक्तिसंपन्न अशा मनोहरपादुका वाडीला स्थापन केल्या. ज्यांनी त्या पादुकांचे पूजन केले, त्या घराण्यांवर त्यांनी कृपा केली. औदुंबर, वाडी, कुरुंदवाड हा परिसर पावन केला. पुढे ते गाणगापूरला गेले. तिथे अनेक भक्तांना दयार्द भावाने त्रिविध तापाने होरपळणार्‍यांचे ताप दूर केले. मंदबुद्धीच्या मुलाला हुशार केले. प्रेतामध्ये संजीवनी निर्माण केली. सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीने तयार केलेले अन्न ग्रहण करण्याचा उपदेश केला. अन्नानुसार वासना तयार होतात. म्हणून योग्य अन्नाचे सेवन करण्याचे मार्गदर्शन केले. ब्राह्मणाचा कुष्ठरोग बरा करून देह कांतिमान केला. गाणगापूरचापरिसर श्रीगुरूंच्या पदस्पर्शाने पवित्र झाला. अनेकांना सुयोग्य मार्ग दाखवून श्रीगुरूंनी श्रीशैल्यमला गमन करण्याचे ठरवले. श्रीपर्वतावरील यात्रेसाठी एक फुलांचे आसन शिष्यांना तयार करायला सांगितले. त्याप्रमाणे फुलांचे मनोहर आसन तयार करून पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. शिष्य अत्यंत शोकाकुल झाले. श्रीगुरू पुष्पासनावर बसून समाधीत निजानंदात मग्न झाले. निजानंदगमनाला ‘बहुधान्य’नाम संवत्सर होते. गुरू कन्या राशीत होता. माघ महिना, कृष्ण पक्ष, प्रतिपदा, शुक्रवार आणि शिशिर ऋतू होता. अशा पावन पर्वावर नृसिंहसरस्वती स्वामी निजस्थानाला गेले. सुवर्णपादुका घातलेले स्वामी गंगेच्या प्रवाहावरच अदृश्य झाले. प्रसादाची चार फुले पाताळगंगेच्या प्रवाहातून आली. एकीकडे दु:ख, तर दुसरीकडे प्रसादपुष्पाचा आनंद शिष्यांना झाला.\nस्वामींचा निजानंदगमन दिवस हाच शैलगमन यात्रेचा दिवस म्हणजेच नृसिंहसरस्वती स्वामींचा महत्त्वपूर्ण दिवस दत्तभक्त आपल्या लाडक्या स्वामींच्या स्मरणार्थ उपासना, श्री गुरूचरित्र पारायण, ‘दिगंबरा दिगंबरा’ या सिद्धमंत्राचा जप करतात. नृसिंहसरस्वती स्वामींनी देहाने शैलगमन केले असले तरी, गुप्त रूपाने गाणगापूर क्षेत्रामध्ये निर्गुण पादुकांमध्ये नित्य वास करतात. आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. त्यांना दर्शन देतात. श्रीगुरू भक्तांना सांगतात,\n अंतरी चित्ते दृढ होती ॥\nत्यासी आम्ही दिसो दृष्टान्तीं अनुमान न धरा मानसी॥\nदत्तात्रेय, दत्तप्रभू, गुरूदेव दत्त, श्री नृसिंहसरस्वती स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवून संशय सांडोन अखंड भक्ती करणार्‍या भक्तांवर ते कृपेचा वर्षाव करतात. त्याचा परमानंद प्रत्येकाने प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. कलियुगात दत्तात्रेय शीघ्र फल देणारे दैवत आहे. निजानंदगमन करणार्‍या स्वामींचे सदैव स्मरण केल्याने आत्मानंदाची अलौकिक प्राप्ती होते, हे निश्चित.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.soontruepackaging.com/mr/zl300s-vertical-packing-machine.html", "date_download": "2019-03-26T08:08:04Z", "digest": "sha1:A74PWL2VCS2NLO4Q6VCG75H4N5DXAUMM", "length": 5134, "nlines": 177, "source_domain": "www.soontruepackaging.com", "title": "ZL300S उभ्या पॅकिंग मशीन - चीन Soontrue यंत्रसामग्री उपकरणे", "raw_content": "\nZL350 उभ्या पॅकिंग मशीन\nZL300S उभ्या पॅकिंग मशीन\nYL400 उभ्या पॅकिंग मशीन\nZB803 उशी प्रकार पॅकिंग मशीन\nZL300S उभ्या पॅकिंग मशीन\ngranules, घराणे, काप, गुठळ्या पावडर, आणि sphericals इ पूर्णपणे स्वयंचलित पॅकिंग योग्य\nपॅकिंग गती: 15 ~ 60bags / मिनिट\nहवा उपभोक्ता संकलित: 6kg / c㎡ 620L / मिनिट\nमुख्य वैशिष्ट्ये आणि संरचना वैशिष्ट्ये:\nमशीन एकच अक्ष किंवा दुहेरी अक्ष मदतनीस नियंत्रण प्रणालीसह सज्ज आहे, आडव्या शिक्का मारण्यात प्रणाली मदतनीस नियंत्रित आहे. मशीन 4 बाजूला शिक्का मारण्यात, gusseted भूमिका पिशवी करू शकता. आणि गिरमिट काढण्यासाठी, मल्टि-डोके खवले आकारमानात्मक कप प्रणाली सह कनेक्ट केले जाऊ शकते.\nमागील: YL400 उभ्या पॅक��ंग मशीन\nपुढे: ZL350 उभ्या पॅकिंग मशीन\nस्वयंचलित अनुलंब पॅकिंग मशीन\nअन्न उभे पॅकिंग मशीन\nबारीक उभे पॅकिंग मशीन\nउच्च गुणवत्ता उभे पॅकिंग मशीन\nलहान Vertcial ब्लॅक बीन स्वयंचलित पॅकिंग यंत्राचे सुटे\nउभे अन्न व धान्य भरून पॅकिंग मशीन\nZB803 उशी प्रकार पॅकिंग मशीन\nYL400 उभ्या पॅकिंग मशीन\nNo.9881, Songze Rd, Qingpu औद्योगिक क्षेत्र, शांघाय, चीन विक्री व्यवस्थापक: 86-15921556756\nPropack शो नंतर कार्निवल उत्सव\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/health-tips-reasons-your-hair-stops-growing/", "date_download": "2019-03-26T08:37:09Z", "digest": "sha1:Q6YM22STMNO7GDOHBS4TYTWDCZYZK4II", "length": 6502, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nआरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय\nटीम महाराष्ट्र देशा- केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले.\nजर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- पॉलिसिस्टिक ओवेरी सिंड्रोम, गरोदरपण, मेनोपॉज या काळात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसांची वाढ थांबते. त्यामुळे याचा परिणाम केसांवर होऊन केस गळू लागतात.\nशरीरात झिंक, बायोटिन, प्रोटीन ही पोषकतत्व कमी असल्यास केसांची मुळे कमजोर होऊन केसांची गळती होऊ लागते.\n१) कांद्याचा रस- कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.गरम पाण्यात कांद्याचा रस मिसळून लावल्यासही फायदेशीर असते. यामुळे केस घ��दाट होतात.\n२ ) बदामाच्या तेलातही अनेक पोषणतत्वे असतात. बदामाच्या तेलात कांद्याचा रस मिसळून लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते. तसेच केस दाट, मुलायम आणि चमकदार बनतात. तुम्ही बदामाच्या तेलाऐवजी नारळाचे तेलही वापरु शकता.\n३) कढीपत्त्यात असलेले अॅमनो अॅसिड आणि अँण्टी ऑक्सिडेंट्स केस मजबूत बनविण्यासाठी फायदेशीर असतात.\n४) जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nतुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय; उदयनराजे यांचा रामराजेंना इशारा\nयेडियुरप्पा देणार राजीनामा; तेरा पानी राजीनामा पत्र तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/elss-investment-for-tax-saving-1639287/", "date_download": "2019-03-26T09:08:28Z", "digest": "sha1:RCWGNU24Z65CYJYV2SCV5WO5Q3EDJIUJ", "length": 18378, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ELSS investment for tax saving | कर बचतीसाठी ‘ईएलएसएस’ गुंतवणूक आजही उपयुक्त काय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nकर बचतीसाठी ‘ईएलएसएस’ गुंतवणूक आजही उपयुक्त काय\nकर बचतीसाठी ‘ईएलएसएस’ गुंतवणूक आजही उपयुक्त काय\nईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nआर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांसा लाभांश वितरण करही प्रस्तावित आहे. हा बदल अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्या आधीन असून अर्थ विधेयकाचे संसदेतील मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर झाल्यावर त्यांची अंमलबजावणी होईल. म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणीबाबत सध्या असलेली संदिग्धता दूर झाल्यावर पुन्हा या विषयावर वाचकांशी संवाद साधता येईल. भांडवली नफ्यावर कर लागू झाला तरी ‘ईएलएसएस’ करबचतीसाठी सर्वोत्तम पर्याय निश्चितच..\nआपण कष्टाने कमावलेल्या पैशाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येक जण जानेवारी ते मार्च महिन्यात आपल्या करपात्र मिळकतीचे नियोजन करण्यात व्यग्र असतो.\nतुम्ही कर बचत करणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहात का बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी, समभाग संलग्न बचत योजना (इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स -ईएलएसएस) सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. तेव्हा आज आपण ईएलएसएस म्युच्युअल फंडांची माहिती करून घेऊ या.\nईएलएसएस म्युच्युअल फंड म्हणजे काय\nईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीतून आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. ईएलएसएस फंडातून समभागांमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्यामुळे ती इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा वेगळी आणि कर बचतीव्यतिरिक्त संपत्ती निर्मितीची क्षमता देखील अधिक असते.\nमी किती बचत करू शकतो\nतुम्ही खालील अटींच्या आधीन राहून दर वर्षी ईएलएसएस फंडात गुंतवणूक करून जास्तीत जास्त ४६,३५० रुपयांपर्यंत करबचत करू शकता. करपात्र मिळकत ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंब (एचयूएफ) आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ‘कलम ८० सी’मधील तरतुदीं अंतर्गत ईएलएसएस योजनांमध्ये कमाल दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. करपात्र मिळकत आणि गुंतवणूक यानुसार करबचत त्याप्रमाणात कमी होऊ शकते.\nत्याचप्रमाणे, ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.\nकर नियोजन ही कठिण प्रक्रिया असली तरी म्युच्युअल फंडांनी ही करलाभ मिळविण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे आणि त्याचबरोबर भांडवली बाजाराचा सर्वाधिक संभाव्य फायदा करून घेणे हा तिचा उद्देश आहे.\nभांडवल वृद्धी : गुंतवणूक करणारी व्यक्ती आपली दीर्घ मुदतीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ईएलएसएस फंडांचा उपयोग करून घेऊ शकते. वृद्धी (ग्रोथ) पर्यायाची निवड करून, आपण चक्रवाढीचा लाभ करून घेऊ शकतो आणि आवश्य�� निधी जमा करू शकतो.\nकरबचत : दीड लाखापर्यंत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील कलम ८० सी अंतर्गत करबचत करता येते. ३० टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास अशा प्रकारे जास्तीत जास्त ४६,३५० रुपयांपर्यंत करबचत करता येते. एखादी व्यक्ती २० टक्के कराच्या चौकटीत येत असल्यास त्या व्यक्तीची ३०,९०० रुपयांपर्यंत करबचत होऊ शकते.\nकिमान लॉक-इन कालावधी : ईएलएसएसचा किमान लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असतो.\n‘एसआयपी’ पर्यायाची उपलब्धता : एकदम मोठय़ा रकमेची गुंतवणूक करू शकत नसल्यास, तुम्ही ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लान’ (एसआयपी) द्वारे मासिक पद्धतीने गुंतवणूक करू शकता. या पद्धतीमुळे एखाद्या महिन्यात मोठय़ा रकमेची गुंतवणूक करण्यामुळे पडणारा ताण कमी करता येतो आणि त्याचप्रमाणे त्यामुळे तुम्हाला कालांतराने ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’चा लाभ मिळतो.\nउच्च परताव्याची शक्यता : हा परतावा बाजारपेठेशी निगडित असतो आणि त्याची खात्री नसते. तरीसुद्धा कमीत कमी पाच ते सात वर्षांच्या कालावधीसाठी या फंडांमध्ये गुंतवणूक करावी आणि गुंतवणुकीवर चक्रवाढ दराने उच्च परतावा मिळवावा. परंतु गुंतवणूक करण्यापुर्वी आर्थिक सल्\n(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम कर��्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-26T08:28:20Z", "digest": "sha1:A6CMVZU63MII3MN2CBDTRCAYLGK3Q3ML", "length": 5509, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कांदे फेकून मारा- राज ठाकरे. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकांदे फेकून मारा- राज ठाकरे.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 20, 2018\nनाशिक -: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून यांनी कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली.\nत्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचं राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी कांदा उत्पादक शेतकर्यांना दिला.\nTags: #कांदे फेकून मारा. #राज ठाकरे.\nसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय \nउद्यापासून ५ दिवस बँक बंद \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्���तिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-03-26T07:58:57Z", "digest": "sha1:23WJWUDDKQO5PVQV7PYRZN57ECZAUIHQ", "length": 3248, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १८१९ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १८१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/760", "date_download": "2019-03-26T08:07:06Z", "digest": "sha1:F2RSJ4JY3HKCAOHYNHRCKYYZFEMUK6WA", "length": 15999, "nlines": 205, "source_domain": "misalpav.com", "title": "मिसळ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nम��िला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचांदणे संदीप in जनातलं, मनातलं\nइंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.\nउध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय \nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nउद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . .\nत्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . .\nत्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . .\nउध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .\nउद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . .\nआहे तो पक्का लडदु . . . लडदु . . .\nपेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण\nउध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .\nउद्धुचा पेपर सामना . . . सामना . . .\nसंपादकाला काही येईना . . येईना . . .\nगुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . .\nउध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . .\nनाट्यप्रेमकाव्यमुक्तकविडंबनमिसळव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणराजकारणअदभूतआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलबालसाहित्यरतीबाच्या कविताहास्य\nRead more about उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय \nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्र��ारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nखेडूत in जे न देखे रवी...\nघेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'\nमी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया \nएक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको\nबक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको\nपास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही\nकेटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही\nलावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली\nकोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही\nवागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी\nसांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी\n(ती पहा पडली गझल)\nसूड in जे न देखे रवी...\nती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी\nदादही मिळते मला का पानठेल्यासारखी\nपावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...\nवाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी\nकोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते\nरंगते मैफील तिथली जान आल्यासारखी\nजरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी\nउडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी\nकाय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या\nप्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी\nसंडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी ��र्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?st=9&q=Studio", "date_download": "2019-03-26T08:20:30Z", "digest": "sha1:65LUTLPIGTUIP45XSIQ6USCVHARB2N3Q", "length": 8003, "nlines": 196, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Studio मधील सर्वाधिक लोकप्रिय जागतिक Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Studio\"\nखेळ शोध किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Photo Studio - Cutie Text on Pics अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-committed-suicide-by-doing-this-says-subramanian-swamy-today/", "date_download": "2019-03-26T08:39:00Z", "digest": "sha1:YQOULBXT3UFM2IP33HVFYD3FYJTRHA5M", "length": 6491, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही तर काँग्र���सची आत्महत्या - स्वामी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nही तर काँग्रेसची आत्महत्या – स्वामी\nटीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा प्रस्ताव देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आता काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे. असा प्रस्ताव दाखल करणं ही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या असल्याचा टोला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावला आहे.\n‘त्यांनी (वेंकय्या नायडू) घेतलेला निर्णय योग्यच आहे. यासाठी त्यांनी दोन दिवसाचा वेळ देखील घ्यायला नको होता. हा निकामी आणि निरर्थक प्रस्ताव आधीच फेटाळून लावला पाहिजे होता. काँग्रेस हा प्रस्ताव आणून एकप्रकारे आत्महत्याच केली आहे असं स्वामी म्हणाले.दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी कॉग्रेसनं सादर केलेला महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे.\nविरोधकांनी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरूद्ध दिलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावास हिरवा कंदील देण्यास उपराष्ट्रपतींनी नकार दिला आहे. पण दरम्यान त्याआधीच काँग्रेसच्या नेत्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की, जर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातला महाभियोगाच्या प्रस्ताव नकारला तर काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यामुळे आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nपैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखाण्याचे संचालक मंडळ बरखास्त\nमोदींच्या डर्टी पिक्चर मध्ये तुमची भूमिका काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/RON/CAD/1", "date_download": "2019-03-26T08:01:05Z", "digest": "sha1:Q5SIOKMKLJND2NPW3HRAZ6CP6YJKXNAP", "length": 8034, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "रोमेनियन लेईमधून कॅनडियन डॉलरमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nरोमेनियन लेईमधून कॅनडियन डॉलरमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉ���र (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/6660-know-some-unknown-facts-about-bhairavi-aka-actress-amruta-pawar-from-serial-lalit-205", "date_download": "2019-03-26T08:27:57Z", "digest": "sha1:FT3LD56ZBWIXBRZMMS6AVTOSFXBU7QHV", "length": 9567, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘ललित २०५’ मधील भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘ललित २०५’ मधील भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nPrevious Article झी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nNext Article नवा जन्म नवी स्वप्नं | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nस्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.\n‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर जल्लोषात साजरा झाला होळीचा सण\n‘ललित २०५’ मालिकेत संक्रांतीचं अनोखं सेलिब्रेशन\n'ललित २०५' मालिकेने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा\nसंग्राम समेळने का हाती घेतली काठी ‘ललित २०५’च्या सेटवरचा रोमांचक किस्सा\n‘ललित २०५’ मध्ये येणार नाट्यमय वळण - नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट\n* अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनय��च्या याच वेडापायी तिची खेळामधली आवड मागे पडली. कॉलेजमधून एकांकिका करत असतानाच स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेत काम करण्याची अमृताला संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनय वाटचालीला सुरुवात झाली. ‘ललित २०५’ मधून भैरवीच्या रुपात ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकली. अमृताने नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय.\n* विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी भैरवी म्हणजे जुन्या आणि नव्या विचारांमधला दुवा. भैरवीप्रमाणेच अमृताही आपल्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते. तिच्या मते नाती जपणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भैरवी प्रमाणेच अमृताही खऱ्या आयुष्यात रोखठोक आहे. आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडायला हवी असं तिला वाटतं.\n* अमृता आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक आहे. सकस आहार आणि नियमित व्यायाम हेच आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ती सांगते. पण फिटनेसच्या हट्टापायी मन मारुन जगणं तिला पटत नाही. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मी आवर्जून खाते असं अमृताने सांगितलं.\nPrevious Article झी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nNext Article नवा जन्म नवी स्वप्नं | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\n‘ललित २०५’ मधील भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/now-need-to-pay-rupees-for-parking-in-pune-city/", "date_download": "2019-03-26T08:59:34Z", "digest": "sha1:3D6PUTWKE5FBCJRV4AZBZJCEKGV5RITS", "length": 5635, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे शहरात आता पार्किंगसाठी द्यावे लागण���र पैसे; एका क्लिकवर बघा शुल्क", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nपुणे शहरात आता पार्किंगसाठी द्यावे लागणार पैसे; एका क्लिकवर बघा शुल्क\nपुणे: आजवर पुणे शहरातील रस्त्यांवर पार्किंग केल्यास तुम्हाला शुल्क द्यावे लागत नव्हते, मात्र आता फुकट गाडी पार्क करण्याचे दिवस गेले असून यापुढे पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे.\nप्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या दरांमध्ये ८० टक्क्यांनी कपात करत बहुमताच्या जोरावर या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणेकरांवर नव्याने कोणतेही कर लादले जाणार नसल्याच खुद्द भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले होते. मात्र आज मंजूर करण्यात आलेल्या पार्किंग धोरणामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे दर वेगळे असणार आहेत .\nअसे असणार पार्किंगचे दर\nवाहन झोन अ झोन ब झोन क\nदुचाकी वाहन २ 3 4\nरिक्षा 6 9 12\nचार चाकी 10 15 20\nमाल वाहतूक 6 9 12\nअवजड माल वाहतूक 20 30 40\nखासगी प्रवाशी बस 30 45 60\n( आकडे रुपयांमध्ये )\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nथापा मारुन राज्य करण्याचे स्किल भाजपाकडे- शिवसेना\nआम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा खडसेंचा भाजपला घरचा आहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/five-pulses-usal-recipe-1741703/", "date_download": "2019-03-26T09:11:05Z", "digest": "sha1:VRF3ROXI5SMZNYUV2TU4HZ5CECI56U4J", "length": 11972, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Five pulses Usal recipe | खाद्यवारसा : पाच कडधान्यांची उसळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nखाद्यवारसा : पाच कडधान्यांची उसळ\nखाद्यवारसा : पाच कडधान्यांची उसळ\nसगळी कडधान्यं सकाळी स्वच्छ धुऊन भिजत घाला. रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवा.\nपाव कप मूग, पाव कप मटकी, २ टेबलस्पून वाटाणे, २ टेबलस्पून काबुली चणे, १ टेबलस्पून मसूर, २ टेबलस्पून चवळी, १ कप जाडसर चौकोनी चिरलेला कांदा, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ अख्खा लसूण, १ इंच आलं, ५-६ आमसुलं (कोकम), २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १०-१२ मेथी दाणे, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून हळद, २ टीस्पून लाल मिरची पूड, १/३ कप तेल, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार.\nसगळी कडधान्यं सकाळी स्वच्छ धुऊन भिजत घाला. रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उसळ करण्यापूर्वी पुन्हा एकदा धुऊन घ्या. कढईत तेल तापले की मोहरी घाला. मोहरी तडतडली की तमालपत्र, दालचिनी, मेथी दाणे, जिरे, हिंग, कढीपत्ता घाला. आता फोडणीत कांदा आणि जाडसर कुटलेलं आलं लसूण घाला. आणि मऊ होईपर्यंत परतवून घ्या. त्यावर टोमॅटो घालून तोही परतवून घ्या. आता हळद, लाल मिरची पूड घाला आणि नीट हलवून घ्या. यानंतर व्यवस्थित धुतलेली कडधान्यं घालून नीट हलवून घ्या. झाकण ठेवून एक वाफ काढा. एकीकडे २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी तापल्यावर ते उसळीत घाला. आता त्यात आमसूलही घाला. चांगली उकळी फुटल्यावर सैंधव आणि मीठ घाला. उसळ शिजल्यावर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भाम��े लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/70", "date_download": "2019-03-26T08:14:59Z", "digest": "sha1:HS322RLU46DJXLJ7ZBQHP4OC7VXWHB5Z", "length": 17790, "nlines": 238, "source_domain": "misalpav.com", "title": "सल्ला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआय आय टी चा क्लास\nरानरेडा in जनातलं, मनातलं\nहि सत्य घटना आहे आणि ज्या बद्दल लिहित आहे तो माझा चांगल्या ओळखीचा आहे . काही नावे बदलली आहेत )\n\"हुशारी असली आय आय टी म्हणजे फार लक लागते. आणि आणि अति कडक मेहनत पण.\" सतीश बोलला,\n\"खूप हुशारी लागते रे आणि मुले मेहनत पण करतात \" मी काहीही तयारी न देता केलेला एक अटेम्प्ट आठवून बोललो .\n\" आणि आता तर क्लासेस आहेत - आणि ऐकले कि हमखास तयारी करून घेतात , ते कोटा त्यासाठीच फेमस आहे ना \" अजून एक मित्र .\nमला भेटलेले रुग्ण - १८\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\n“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....\nटिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही ���सं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....\nह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १८\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nमला भेटलेले रुग्ण - १७\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nअहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......\nमी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये \nकारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १७\nमला भेटलेले रुग्ण - १६\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nमुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते. केबिन मध्ये शिरतांनाचा चेहरेच सांगत होते की चांगला फरक पडलाय , पण तरिही औपचारिकता म्हणून मी विचारलंच कसं वाटतंय म्हणून तर वडीलांनी उत्तर दिलं “ बरेच वर्षांचा त्रास गेल्या महिन्याभराच्या औषधांनी ईतका कमी झाला की नाहीसा झाला असं वाटतंय; त्यामुळे येतांना अजून दोन पेशंट सोबत घेऊन आलोय आणि त्या दोघांची गॅरेंटी घेतली आहे की जर फरक नाही पडला तर तुमची फी आणि औषधांचा जो काही खर्च झालाय तो मी परत करणार \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १६\nमला भेटलेले रुग्ण - १३\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १३\nमला भेटलेले रूग्ण - ११\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली \"फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती..\"\nRead more about मला भेटलेले रूग्ण - ११\nमला भेटलेले रुग्ण - १०\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nहा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... कि���ी लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना \nमाणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे ....\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १०\nबिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स\n१००मित्र in जनातलं, मनातलं\nआपल्या व्यवसायाचे जाळे वाढावे व अधिकाधिक योग्य व्यक्तींपर्यंत आपला व्यवसाय पोचावा, तसेच तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा ह्याकरीता उत्तम (एकच नव्हे) मार्ग म्हणजे बिझनेस क्लब्स द्वारे अत्यंत सुनियोजित पद्धतीने नेट्वर्किंग करणे.\n२०१४ पासून ते २०१६ पर्यंत मी स्वत: BNI ह्या नेट्वर्किंग क्लब चा सभासद होतो. बऱ्यापैकी सक्रीयही होतो. सध्या ब्रेक वर आहे. मी हे चांगलं/वाईट असं काहीच म्हणणार नाही, परंतु एखाद्या नेकीने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला मात्र स्वानुभवातून काही टिप्स देवू इच्छितो :-\nकाय आहे मुळात BNI \nRead more about बिझनेस नेट्वर्किंग क्लब्स बाबतीत ८ टिप्स\nकायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nकवट्या महांकाळ in जनातलं, मनातलं\nमाझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा \nRead more about कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/762", "date_download": "2019-03-26T08:11:10Z", "digest": "sha1:PQFEH7SLVZWN52USXPKGIGQ3LWDVFSN7", "length": 15373, "nlines": 213, "source_domain": "misalpav.com", "title": "मांसाहारी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजागु in जनातलं, मनातलं\nसमुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nआपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.\nउठ मावळ्या फोडू चल नळ्या\nकुकुटाची सर ना कधी पाचोळ्या\nचल मदिरालयी तु घुस\nये सोडूनि घास फूस\nकोंबडीस मग का तू वर्जिशी\n६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस\nये सोडूनि घास फूस\nआता फक्त घासफूस ...\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nमाझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून \"आता फक्त घास फुस\" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.\nआता फक्त घास फुस\nढेरी तुडुंब करी मन खुश\nआता फक्त घास फुस\nआता फक्त घास फुस\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्��तिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nRead more about चिंबोरी/कुरल्या/खेकडा मसाला\nहनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nRead more about हनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nसंडे स्पेशल (बटर चिकन)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (बटर चिकन)\nसंडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login?link=5/", "date_download": "2019-03-26T08:13:04Z", "digest": "sha1:XBJY4NTJ2XMU7ZBDOTLAOQ3NZPIOB3WZ", "length": 12472, "nlines": 71, "source_domain": "edustaff.maharashtra.gov.in", "title": "School Education and Sports Department", "raw_content": "\nDownload Advertisement (in PDF format) १) जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. २) खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित/विना अनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने upload करण्यात येत आहेत. ३) १०/०३/२०१९ अखेर पदभरतीस १२००१ पदांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत. ४) खुला प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ईडब्लल्यूएस) असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक ११/०३/२०१९ ते १८/०३/२०१९ या कालावधीत त्यांच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.सादर सुविधा थेट उमेदवारांच्या लॉगिन वर उपलब्ध होईल.यासाठी पवित्र मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ५) जाहिरातीनुसार उमेदवारांना पसंतीक्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक - दोन आठवड्यात देण्यात येईल. उमेदवारस पात्र असणाऱ्या सर्व पदासाठी पसंतीक्रम भरता येतील. ६) उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉगिन वर तो पात्र असणारी सर्व पदे दिसतील.\nजाहिरात download करण्यासाठी सूचना -\n१) जाहिरात download करण्यासाठी log in करण्याची आवश्यकता नाही. प्रथम www.edustaff.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील \"pavitra\" या tab वर click करावे.\n२) त्यानंतर \"applicant\" या roll वर click करावे. Applicant च्या log in page वर उजव्या बाजूला व्यवस्थापन निहाय जाहिरात download करण्याची सुविधा दिलेली आहे.\n३) आवश्यक तो व्यवस्थापन प्रकार निवडल्यानंतर त्या व्यवस्थापनाच्या जाहिरातीची pdf file save करण्याचा option दिसेल. तिथे OK म्हटल्यानंतर ती file system च्या download folder मध्ये save होईल.\n४) File download होण्यासाठी साधारण १ मिनिट थांबावे. त्यानंतर file download होईल.\n1) उमेदवारासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक १८/०२/२०१९ नुसार सध्या खुल्या प्रवर्गात असलेल्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ८०००००/- ( रुपये -आठ लाख पेक्षा कमी ) अश्या उमेदवारांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (ईडब्लल्यूएस) असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक ११/०३/२०१९ ते १८/०३/२०१९ या कालावधीत त्यांच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.\n2) पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे profile draft copy मध्ये आहे, प्रवर्ग बदल करावयाचा आहे, non creamy layer ची माहिती अद्ययावत करावयाची आहे, अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही, अर्जाची print मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा ���मेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.\n3) पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरु राहील.\n4) पवित्र प्रणालीतील profile मधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज, त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / pan card / निवडणूक ओळखपत्र इ.),आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे.त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल/दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात.\n5) उमेदवारांना त्यांच्या profile मध्ये जो बदल करावयाचा आहे, त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी. माहिती भरताना/अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.\n6) पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एक ते दोन आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोबतच उमेदवारांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)/ महत्वाच्या सूचना/उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शन करणारा video तयार करण्यात येत असून लवकरच संकेतस्थळावर upload करण्यात येत आहे.\n7) पवित्र प्रणालीमार्फत पद भरती बाबत विविध न्यायालयीन प्रकरणे सुरु आहेत,तसेच उमेद्वारांची स्वतःची माहितीमध्ये बदल मागणी आहे तसेच उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याच्या संगणक प्रणालीचे काम सुरु आहे.इत्यादी कारणामुळे मा. उच्च न्यायालयाच्या प्राप्त होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा माहे एप्रिल २०१९ च्या दुसऱ्या आठवडयात देण्यात येईल.\n8) ज्या उमेदवाराचे अर्ज यापूर्वी प्रणालीवर नोंद केलेले आहेत अशा उमेदवारांना स्वतःची माहिती मध्ये बदल अथवा अद्ययावत करावयाची असेल त्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील पवित्र मदत कक्ष येथे यापूर्वीच सुविधा सुरु आहे.\n9) ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्ष येथून या सुविधेचा लाभ घेतला असेल आणि माहिती भरताना चूक झाली असेल त्यांना देखील दुरुस्त करता येईल त्यांनी दि ३१/०३/२०१९ पर्यंत ��वशयक दुरुस्ती करून घ्यावी.\n10) सदरची सुविधा दि ३१/०३/२०१९ पर्यंत सुरु राहणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/internal-controversy-hits-the-cbi-three-states-imposed-ban-16652.html", "date_download": "2019-03-26T08:45:03Z", "digest": "sha1:KFG4U4ICP5NVDQZVRZZNK2N3LQN2FPZV", "length": 27677, "nlines": 175, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अंतर्गत वादाचा CBI ला फटका; तीन राज्यांनी घातली बंदी, इतरही हे पाऊल उचलण्याच्या मार्गावर | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nअंतर्गत वादाचा CBI ला फटका; तीन राज्यांनी घातली बंदी, इतरही हे पाऊल उचलण्याच्या मार्गावर\nआलोक वर्मा (Alok Verma) आणि राकेश अस्थाना यांच्या वादाचा फटका 'सीबीआय' (CBI) ला चांगलाच बसला आहे. देशातील सर्वश्रेष्ठ तपास यंत्रणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबीआयवरचा विश्वास उडत चालला असल्याचे दिसत आहे. देशातील तीन राज्यांनी सीबीआयवर बंदी घातली आहे. यासोबत इतर राज्येही हे पाऊल उचलण्याच्या मार्गावर आहेत. आलोक वर्मा यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते, मात्र सुप्रीम कोर्टाने हा आदेश रद्द करीत त्यांना परत कामावर रुजू करून घेतले. त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये मोदी सरकारने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.\nसर्वात प्रथम मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) चे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी, आपल्या राज्यात सीबीआयला छापे टाकण्यास अथवा तपास करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल (West Bengal) च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'सीबीआयचा उपयोग राजकारणी फक्त आपल्या फायद्यासाठी करून घेत आहेत' असे सांगून आपल्या राज्यातही सीबीआयवर बंदी घातली. आता छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यानेही सीबीआयने तपास करावा तसेच छापा टाकावा यासाठीची आधीपासूनच असलेली परवानगी पुन्हा मागे घेतली आहे. दरम्यान इतर राज्येही सीबीआयवर बंदी घालण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात आहे. (हेही वाचा : सीबीआय अध्यक्ष आलोक वर्मा यांना पदावरून हटवले; पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचा निर्णय)\nसीबीआयमध्ये चाललेला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला होता. त्यात आलोक वर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतले होती, मात्र मोदी सरकारने त्यांची गळचेपी करत त्यांना पदावरूनच हटवले. राफेल घोटाळ्याशी हे धोगेदोरे मिळत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगतले होते. या पार्श्वभूमीवर तीन राज्यांनी सीबीआयवर बंदी घातली आहे. दरम्यान मोदी सरकारने काढून टाकल्यावर स्वतः आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.\nLok Sabha Elections 2019: जगमोहन रेड्डी म्हणजे तुळशीच्या बागेतील गांजा याचे झाड - चंद्रबाबू नायडू\nचौकीदार भरतीमध्ये महाघोटाळा; CBI ने दाखल केला गुन्हा, तपास सुरु\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरा��चा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/COP/GBP/1", "date_download": "2019-03-26T08:03:31Z", "digest": "sha1:VJOXRGH3DZH2SNFDH5XJMVDATD5M5QMM", "length": 8062, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "कोलंबियन पेसोमधून ब्रिटिश पाउंडमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिह��स\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nकोलंबियन पेसोमधून ब्रिटिश पाउंडमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)��्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/20/Article-on-Kishorchandra-Wangkhem-facebook-post-on-Manipur-cm.html", "date_download": "2019-03-26T07:52:56Z", "digest": "sha1:W5X5FJ63GDHUXUI4LAIUCVGKLIAK6BQJ", "length": 11124, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " वांगखेमचा फुटीरतावाद वांगखेमचा फुटीरतावाद", "raw_content": "\nमणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी १९ नोव्हेंबरला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी केली. राष्ट्रीय अस्मितेचे अपूर्व स्वरूप असलेल्या राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करणे, ही खरंतर आनंदाची आणि सर्वमान्य घटना. किशोरचंद वांगखेम या इसमाला मात्र मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी केली म्हणून भयंकर त्रास झाला. त्याने त्याच्या मनातली गरळ फेसबुकवर ओकली. तो म्हणतो, “मणिपूरच्या स्वातंत्र्य चळवळीशी झाशीच्या राणीचा काही संबंध नव्हता.” वर हा इसम असेही लिहितो की, “राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करून मुख्यमंत्र्यांनी आपण भाजप, संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातली कपठपुतळी आहोत, हे सिद्ध केले.” काय म्हणावे या इसमाला स्वतःला ‘पत्रकार’ म्हणविणाऱ्या या महाभागाला मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ स्वतंत्रपणे लढली गेली, असे वाटते का स्वतःला ‘पत्रकार’ म्हणविणाऱ्या या महाभागाला मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ स्वतंत्रपणे लढली गेली, असे वाटते का याला असे वाटते का की, मणिपूर भारतातले एक राज्य नाही, तर ते भारतापासून स्वतंत्र आहे. दुसरे असे की, विविध राज्यांच्या भौगोलिक विविधतेने आपला देश श्रीमंत आहे. ही सर्व श्रीमंती राज्यघटनेच्या सर्वव्या��ी तरतुदीनुसार एकमेकांशी अभिन्नपणे समरस झाली आहे. किशोरचंद मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नाकारून, राज्याची संवैधानिक एकात्मता नाकारून, मणिपूरसंदर्भात त्या राज्याची स्वतंत्र स्वातंत्र्य चळवळ म्हणतो. वर तो देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईंसंदर्भात म्हणतो की, “त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान नव्हते.” तो असे म्हणू शकला, कारण देशाला जोडणाऱ्या अस्मितांना नाकारून जनमानसात देशाचे ऐक्य रूजू नये, असे वाटणारा एक विघातक गट आहे. त्या गटाचे सदासर्वकाळ एकच काम आहे की, कोणत्याही परिस्थितीत विविधतेमध्ये एकता मानणाऱ्या भारतीयांमध्ये समरस एकात्मता उत्पन्न होऊ नये. देशातील जनतेच्या मनात भारतीयत्व लोप पाऊन फुटीरतेचे बीज रुजावे. पण, किशोरचंद वांगखेमसकट त्या सर्वांना माहिती हवे की, ते दिवस गेले की कुणीही यावे आणि फुटीरतेचे ढोल बडवून जावे. आता खरे संविधान जगणारे सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही फुटीरतेला उत्तर संविधानानेच मिळणार. आता या उत्तरामुळे तोंडघशी पडणारे फुटीरतावादी तथाकथित विचारवंत काय वाट्टेल ते बरळतील, ही गोष्ट अलहिदा.\nबरे झाले, असेच होवो\nअतिशय तोलूनमापून शब्दप्रयोग करत किशोरचंद वांगखेम याने देशाच्या ऐक्याला, सुरक्षेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्यात फुटीरतेचा गर्भितार्थ दडला आहे. “स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र लढलेल्या मणिपूरमध्ये लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करून मुख्यमंत्र्यांनी मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला,” हे विधान या दीडशहाण्या पत्रकाराने विघातक पद्धतीने वापरले आहे. या वाक्यातून किशोरचंदने मणिपूर राज्यात राहणाऱ्या भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तुमच्या मणिपूरमध्ये बाहेरच्या (म्हणजे मणिपूरच्या बाहेरील) व्यक्तीची जयंती केली जाते, तुमच्या मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांची नाही. याचाच अर्थ “तुम्हाला हा देश, या देशाचे सरकार, प्रशासन नाकारते आहे. तुम्हाला अपमानित करत आहे. भारत या देशाला तुमच्या स्थानिक अस्मितेचे, स्थानिक इतिहासाचे वावडे आहे. मग हा देश, संविधान, सरकार तुमचे नाहीच.” ईशान्य भारत फुटीरतेच्या आगीत होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर किशोरचंदच्या फुटीरतावादी विधानाचा गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे. भारतीयांमध्ये देशाच्या सार्वभौमत्वाविषयी शंका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. तशी प्राथमिक कारवाई किशोरचंदवर झाली. १९ नोव्हेंबरलाच आक्षेपार्ह विधानामुळे त्याला अटकही झाली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या सल्लागार मंडळाने ११ डिसेंबर रोजी किशोरचंद वांगखेम याच्यावरील आरोपाची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये मंडळाला आढळले की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार त्याला ताब्यात घेण्यात यावे, यासाठी पुरेशी कारणे आहेत. त्यानंतर मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सल्लागार मंडळाची शिफारस स्वीकारली. मंडळाची शिफारस आणि कलम १२ (१) नुसार मिळालेल्या अधिकारानुसार राज्यपालांनी किशोरचंदला १२ महिने कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे भारतीय एकतेला नाकारणाऱ्या फुटीरतावादी मनोवृत्तीवरची कारवाई आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच नव्हे, तर इतर अनेक हक्कांचा, अधिकारांचा विघातक अर्थ लावणे अशी विघातक मोहीम देशद्रोह्यांकडून सुरू आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणणे याला घटनेने दिलेले ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ आहे, असे मानणारेही याच पठडीतले. या सर्व फुटीरतावाद्यांचा संवैधानिक मार्गाने विचार व्हावा, हीच सदिच्छा\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/movie-review-of-marathi-movie-ek-nirnay-svatacha-svatahasathi/", "date_download": "2019-03-26T08:16:11Z", "digest": "sha1:4UKYSXBZLKU7FAULYF25FY4TPDMKROBP", "length": 22080, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "हाऊसफुल्ल : अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची ���रकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nहाऊसफुल्ल : अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न\nसमाजात राहताना आपण सगळ्यांचा विचार करून आपलं आयुष्य जगतो, पण त्यात आपल्या स्वतःच्या स्वतंत्र विचारांचं स्वातंत्र्य कधी हरवतं ते कळतच नाही. कधी कधी आपल्या स्वतःसाठी आपण काही निर्णय घ्यायची खूप गरज असते, पण आपल्या आजूबाजूच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कुठलाही निर्णय वाटतो तितका सहज शक्य कधीच नसतो. जर तो निर्णय घेतला तर आयुष्याचा मार्ग कसा बदलू शकतो, आयुष्याकडून काहीएक अपेक्षा असताना नियती आयुष्याला कसं वळण देऊ शकते हे सगळं उलगडून दाखवणारा सिनेमा म्हणजे ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’.\nनवदांपत्य, हसतं खेळतं घर. सगळंच आनंदात सुरू असतं. लग्नानंतर वर्षाच्या आतच गोड बातमीदेखील येते. त्या दोघांना, घरच्या सगळ्यांना मुलाची प्रचंड ओढही असते. सगळं सुरळीत सुरू असतं. दुसरीकडे एक हृदयरोगतज्ज्ञ आपलं काम चोख करत असते. तिची कीर्ती जगभर होत असते, पण अचानक ती डॉक्टर आणि हे जोडपं यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, सगळ्या गोष्टींची समीकरणंच बदलतात. ती डॉक्टर आणि या दोघांचे मार्ग अचानक एकमेकांना छेदून जातात आणि मग काय होतं त्याची कथा म्हणजे ह�� सिनेमा. त्या डॉक्टरचा या दोघांशी संबंध काय असतो, अशा काय घटना घडतात की, ज्याने आयुष्याची उलथापालथ होते, निर्णय घेणं किंवा स्वतंत्र विचार करणं म्हणजे नेमवंâ काय आणि तो केल्याने काय होऊ शकतं, समाज आणि समाजात राहताना स्वतःचं अस्तित्व जपणं कसं शक्य असतं अशा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार्‍या वळणावर हा सिनेमा भाष्य करतो.\nमुळात या सिनेमाची गोष्ट चांगली आहे आणि त्याहूनही अधिक या सिनेमाने जो विचार मांडलाय तो महत्त्वाचा आहे. समाजात राहतोय याची जाणीव असणं आणि सगळ्यात स्वतःचे विचार जपणं या दोन बाबींमधली सूक्ष्म रेषा हा सिनेमा उलगडायचा नेमका प्रयत्न करतो. आपल्या पहिल्याच दिग्दर्शनातून दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी हा चांगला प्रयत्न केलाय. या सिनेमात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार केला जातो. म्हणजे व्यक्तिरेखा घडवताना त्याचा खूप सखोल विचार केलाय. उदाहरणार्थ, लग्न झाल्यावर भरल्या घरातही ज्यांनी ज्यांना हवं तसं राहावं. फॅशनेबल असो वा घरगुती याबाबत कोणाचाच साधा आक्षेपही नसतो, पण बाह्य रूपाबाबत उदार मत असणार्‍या घरातही नाजूक गोष्टींच्या बाबतीत मात्र पारंपरिक विचारच असतात. अंतर्बाह्य कात टाकणं अजूनपर्यंत शक्य होत नाहीय हे या छोट्याशा गोष्टीतून अगदी सहज दाखवलंय. अशाच अनेक गोष्टींचे बारकावे बर्‍यापैकी लक्षात ठेवून चित्रीकरण केलं गेलंय.\nया सिनेमाला मिळालेली अभिनयाची साथही खूपच चांगली आहे. सुबोध भावे, शरद पोंक्षे, मुग्धा गोडबोले, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, विक्रम गोखले इत्यादी नामवंत कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. नवोदित अभिनेत्री कुंजिकाचा छापदेखील सिनेमावर पडतो, पण विशेष उल्लेख करायचा तर तो मधुरा वेलणकर या अभिनेत्रीचा. मोठ्या पडद्यावर बर्‍याच काळाने पुनरागमन करताना तिच्या वाट्याला दमदार भूमिका आलीय आणि ती तिने चांगली निभावलीय. म्हणजे इतक्या वर्षांनंतर पडद्यावर येताना व्यक्तिमत्त्व, अभिनय, वावर या सगळ्यातच एक प्रगल्भता मधुराकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते.\nपण सिनेमाचा विचार जरी खरोखरच चांगला असला तरीही सिनेमामध्ये जो एक वेग अपेक्षित असतो तो मात्र या सिनेमात हरवल्यासारखा वाटतो. या सिनेमातल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात नेमवंâ काय घडलेलं असतं हे जरी गुपित असलं तरीही पहिल्या अर्ध्या भागात ते सग��ंच खूप खेचल्यासारखं वाटतं. त्यामुळे सिनेमावरची पकड थोडी निसरडी होते. दुसर्‍या अर्ध्या भागात मात्र सुरुवातीपासूनच ही पकड घट्ट होते आणि सिनेमा रंजक होतो, पण गुपित उलगडल्यानंतर त्याचा वेग खूप मंदावतो. जेव्हा निर्णयाची वेळ येते, अर्थात सिनेमाच्या उत्तरार्धात तर खूप जास्त हा सिनेमा बौद्धिक होतो. हा सिनेमा घडतो तो या कुटुंबाच्या आणि त्या डॉक्टरच्या अशा दोन परस्पर भिन्न पातळ्यांवर, पण ज्या विषयाचा प्रश्न इथे चर्चिला जातो, साधारण त्याचीच मीमांसा त्या दुसर्‍या घरात होते आणि बरीचशी दृष्यं अशी इथे एक तिथे एक लावल्यामुळे सिनेमात तोचतोचपणा जाणवायला लागतो. हे थोडं टाळता आलं असतं आणि संकलन अधिक नेमकेपणाने झालं असतं तर हा विषय नक्कीच आणखी खुलला असता.\nया सिनेमाचं छायांकन चांगलं झालंय. कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जपलेली स्टाईल या सगळ्या गोष्टी छान जमल्या आहेत. संगीतही चांगलं आहे. ज्या कविता वापरल्या आहेत, त्यातला अर्थपूर्ण आशय दृष्यांना नक्कीच साजेसा आहे, पण साधारण सगळं संगीत एकाच प्रकारचं झाल्याने त्यात थोडा वेगळेपणा असता तर अधिक रंजकता आली असती असंही वाटून जातं. अर्थात सिनेमाचा विषय, त्याची मांडणी आणि समाजाचं बाह्य आणि अंतरंग दाखवायचा जो प्रयत्न केलाय, आपल्या समाजाला छेदणार्‍या एका महत्त्वाच्या बोल्ड विषयाला मांडायचा जो प्रयत्न केलाय तो कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी हा सिनेमा पाहायचा एक निर्णय प्रेक्षकांनी नक्की घ्यावा.\nसिनेमा : एक निर्णय… स्वत:चा स्वत:साठी\nनिर्माता, लेखक, दिग्दर्शक : श्रीरंग देशमुख\nछायांकन : अर्चना बोर्‍हाडे\nसंगीत : रोहन श्रीरंग देशमुख, कमलेश भडकमकर\nकलाकार : सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, कुंजिका काळविंट,\nविक्रम गोखले, सुहास जोशी, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख,\nमुग्धा गोडबोले-रानडे, मंगल केंक्रे शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढील1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार ‘मी पण सचिन’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेसरी: रंगपंचमीची छटा खुलवणारी कथा\nवैदर्भीय लोककला : झाडीपट्टी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, मा���ा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/1/Article-on-surrogacy.html", "date_download": "2019-03-26T08:55:32Z", "digest": "sha1:JNRW7MG3X6VRJHOLKJKIUMSKDXCXIFP5", "length": 11178, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " गर्भ भाड्याने देणे आहे! गर्भ भाड्याने देणे आहे!", "raw_content": "\nगर्भ भाड्याने देणे आहे\nजर एखाद्या स्त्रीला अपत्यप्राप्ती झाली, तर साहजिकच तिच्या जननक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही. वंश चालवणं, हे यामागचं महत्त्वाचं. कारण, अजूनही अनेकांच्या तनामनात रक्त, रक्ताची नाती हेच भिनलेलं आहे. पण, ज्या स्त्रियांना औषधोपचार करुनही मूलं होत नाही, त्यांच्या वाट्याला येते ते एक रुक्ष जीवन. घरात, समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकाएकी बदलून जातो आणि रक्ताची हीच नाती क्षणार्धात परकी होतात. याच समस्येवर उपाय म्हणून जगभरात तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तशी सरोगसीची संकल्पना पुढे आली. पण, एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो, तसा याचाही होऊ लागला. काही जणांनी अक्षरश: सरोगसीचा बाजार मांडला. भारतातही होणाऱ्या सरोगसीच्या या बाजारीकरणामुळेच प्रामुख्याने सरोगसी कायद्याची गरज होती आणि त्यादृष्टीने याला आळा घालणारे सरोगसी विधेयक, २०१६ हे नुकतेच संसदेत पारित करण्यात आले. हे विधेयक प्रसूतीदानाला कायदेशीर परवानगी देते. एखादं तंत्रज्ञान विकसित होताना त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. सरोगसीबाबत अशाच काही गोष्टी समोर आल्या. सरोगसीमध्येही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी स्त्रीच्या गर्भाशयाची गरज होती. अशा वेळी प्रयोगशाळांमध्ये गिनिपिग बनून लाखो स्त्रियांनी त्यांची आयुष्यरूपी किंमत मोजली. आजही गर्भाशय भाड्याने देण्यासाठी आवश्यक बाबींच्या तपासणीसाठी तंत्रज्ञान हे स्त्रीच्याच गर्भाशयावरच अवलंबून आहे. दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याची किंमत ही भारतात तुलनेने कमीच आहे. त्यासाठी भारतात इतर विकसित देशांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी म्हणजेच २५ लाखांपर्यंतचा खर्च येतो. त्यामुळेच आज अनेक परदेशी नागरिकही यासाठी भारताचीच वाट धरतात. गुजरातमधील आणंदमध्ये सरोगसीद्वारे मुले जन्माला घालणाऱ्या अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. सरोगसीच्या संदर्भात कायदा समितीने २००९ साली एका नियमावलीचा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारावर आणि त्यातील सूचना ध्यानात घेऊन सरोगसी कायद्याचे विधेयक मांडण्यात आले आणि ते पारितही झाले. या कायद्यामुळे आतापर्यंत सुरू असलेल्या सरोगसीच्या व्यापारावर नक्कीच बंदी येईल. या नव्या कायद्यामध्ये स्त्रीला केवळ एकाच सरोगसीची परवानगी देण्यात आली आहे. येत्या काळात सरोगसीच्या या व्यापाराला चाप बसविण्यासाठी स्थानिक पातळीवरही सूत्रे हलविण्याची गरज आहे.\nसरोगसीच्या व्यापारीकरणामुळे गरजू स्त्रियांना चार पैसे जरी मिळत असले, तरी त्यांच्यावर होणाऱ्या मानसिक जखमा कधीही भरून निघणाऱ्या नाहीत. एका बड्या अभिनेत्यानेही सरोगसीद्वारे अपत्याला जन्म दिल्यानंतर सरोगसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. सरकारला सरोगसीचा बाजार पूर्णपणे बंद करण्याची इच्छा होती, परंतु आता काही अटीशर्थींवर सरोगसीला परवानगी देण्यात आली आहे. सरोगसी विधेयकानुसार, एका स्त्रीला एकदाच सरोगसीची सवलत देण्यात आली आहे. तसंच या सरोगसीसाठी तिला कोणत्याही प्रकारचा मोबदलाही स्वीकारता येणार नाही. केवळ परोपकाराच्या भावनेतून एखादी स्त्री सरोगेट मदर होऊ शकते. तसेच लग्नानंतर पाच वर्षे मूल नसलेल्या दाम्पत्याला त्यांच्या कुटुंबातीलच स्त्रीकडून सरोगसीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल, अशा अनेक प्रकारच्या अटी-शर्थींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक सरोगसीमुळे महिलांच्या बाजारीकरणाला आणि त्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला नक्कीच आळा बसणार आहे. या विधेयकात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सरोगसीसंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत आता जास्तीत जास्त ���० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विधेयकानुसार सरोगसीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरोगेट मातेला तिच्या गर्भाशयात गर्भ सोडण्यापूर्वीच्या टप्प्यापर्यंत या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच संबंधित जोडप्याने तिचा १६ महिन्यांचा विमा काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरोगसी करणारी केंद्रेही नोंदणीकृतच हवीत. एका आकडेवारीनुसार, व्यावसायिक सरोगसीतून भारतात दरवर्षी दोन हजार बाळांचा जन्म होतो. या माध्यमातून कोट्यवधींची देवाणघेवाणही होते, परंतु काही ठराविक नियमांशिवाय त्यावर सरकारचा अंकुश नव्हता. सरोगसीच्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर बाजारीकरणावर अंकुश ठेवणे शक्य होईल. बाळांतपणाची रजा, सिंगल पेरेंट अशा अनेक बाबी या विधेयकातून स्पष्ट होणे गरजेचे आहे. हे विधेयक स्वागतार्ह असले तरी त्याचा कायदा झाल्यावर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्त्री देहाच्या व्यापारीकरणाला रोखण्यासाठी सरकारकडून उचलण्यात आलेले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह म्हणावे लागेल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/27/Article-on-Mahabharata.html", "date_download": "2019-03-26T07:52:26Z", "digest": "sha1:DPU46QIKBMG4UH4UG3ZHCHJVERG6AP6A", "length": 10686, "nlines": 28, "source_domain": "mahamtb.com", "title": " युधिष्ठिरास चिंता युधिष्ठिरास चिंता", "raw_content": "\nद्रोणांनी दुर्योधनाला वचन दिले होते की, त्याला पकडून देईन. त्यानुसार द्रोण त्याच्याशी युद्ध करत होते. अत्यंत घनघोर व प्रेक्षणीय असे युद्ध झाले. युधिष्ठिराने तर पराक्रमाची शर्थ केली. त्याने द्रोणांना अनेक ठिकाणी जखमी केले.\nइंद्राच्या वज्रासारखे एक अस्त्र त्याने त्यांच्यावर फेकले, त्यामुळे त्यांचा वध होईल असे सर्वांना वाटले. पण, द्रोणांनी दुसरे प्रभावी अस्त्र वापरून ते निकामी केले. नंतर त्याच्या जवळ जाऊन त्यांनी युधिष्ठिराच्या अंगावर गदा फेकली, ते पाहून युधिष्ठिराने पण आपली गदा फेकली आणि दोन्ही गदा एकमेकांवर आपटून भूमीवर आदळल्या. हवेत ठिणग्या उडाल्या, त्याचा ध्वज द्रोणांनी बाण सोडून तोडला. रथाचे घोडेही ठार मारले. मग रथपण तोडायचा यत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी युधिष्ठिराला रथ सोडून बाहेर पडावे लागले.\nयुधिष्ठिर जमिनीवर उतरलेला पाहून द्रोण त्याच्यावर कब्जा करणार इतक्यात सात्यकी मध्ये आला आणि युधिष्ठिर उडी मारून सात्यकीच्या रथात चढला. अशा रीतीने सात्यकीने युधिष्ठिराची सुटका केली. त्याला कैद करण्यासाठी द्रोणांनी जंग जंग पछाडले, पण याही वेळी सात्यकीमुळे ते असमर्थ ठरले. द्रोण व सात्यकी यांच्यात मोठे युद्ध झाले. एकीकडे अलाम्बुश आणि घटोत्कच यांच्यात युद्ध झाले आणि घटोत्कचाने अलाम्बुशाचा वध केला. अलाम्बुश संपला म्हणून कौरवांना मोठाच धक्का बसला. युधिष्ठिराने घटोत्कचाचा हा पराक्रम पाहून त्याला आलिंगन दिले व सर्वांनी त्याचा जयजयकार केला. भीम आपल्या मुलाचा हा पराक्रम पाहून एकदम खूश झाला. एवढ्यात सर्वांना श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे युधिष्ठिराला वाटले की,अर्जुन संकटात आहे. तो चिंतातूर झाला. सात्यकीला तो म्हणाला, “सात्यकी, तुला पांडवांची काळजी आहे. आता तू आम्हाला अधिक मदत करायला हवी. अर्जुनावर जिथे हल्ला होत आहे, तिकडे जाऊन तू त्याला मदत केली पाहिजे. तू आता मला सोडून त्याच्या मदतीस जा. माझी काळजी भीम घेईल. मला अर्जुनाची खूप काळजी वाटते आहे. तू तिकडे त्याच्या मदतीस जा, माझी काळजी करू नकोस.”\nसात्यकी म्हणाला की, “तू म्हणतोस ते मला कळते आहे. मला तुम्ही सारेच प्रिय आहात. परंतु, मला खात्री आहे की, अर्जुन कौरवांचा समाचार घ्यायला समर्थ आहे. खरे तर मला तुझीच काळजी आहे. कारण, हे द्रोण महाभयंकर आहेत. तुला कैद करायचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यांनी तशी प्रतिज्ञा केली आहे. काही क्षणांपूर्वी त्यांनी जवळ जवळ यश मिळविले. जसे बाळ आपल्या आई जवळ राहते, त्याप्रमाणे तू मला बिलगून राहा. कारण, मी निघून गेलो आणि तुला काही झाले, तर मी मलाच क्षमा करू शकणार नाही. अर्जुन मलाच दूषणे देईल. या द्रोणाबरोबर युद्ध करायला मी आणि प्रद्युम्न यांच्याशिवाय कोणी नाही. तू अर्जुनाची काळजी सोड आणि माझ्यापाशी राहा. अर्जुन आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. धृष्टद्युम्न आणि मी तुझे रक्षण करत आहोत. ज्या क्षणी मी तुझ्यापासून दूर होईन द्रोण तुझ्यावर झडप घालून तुला कैद करतील. धृष्टद्युम्न आणि मी तुझे रक्षण करत आहोत आणि मी जर निघून गेलो तर तुझे रक्षण कोण करेल म्हणून मी जात नाही.”\nयुधिष्ठिर म्हणाला, “तुझे विचार बरोबर आहेत. पण, माझे मन अर्जुनाचाच विचार करत आहे. अरे भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच, द्रौपदीचे दोन पुत्र, कैकेय भाऊ, विराट, द्रुपद, शिखंडी, नकुल, सहदेव, धृष्टकेतु, कुंतिभोज आणि आपले सारे सैन्य माझी काळजी घेतील. तू जा आणि अर्जुनाचे संरक्षण कर.” त्या परिस्थितीत काय करावे हे सात्यकीला कळेना. त्याला युधिष्ठिरास सोडून जायचे नव्हते. पण, अर्जुनाच्या मदतीला गेलो नाही तर लोक आपल्याला भ्याड म्हणतील, अशी भीती त्याला वाटत होती. अश्रुपूर्ण डोळ्यांनी तो युधिष्ठिरास म्हणाला, “मी तुला असा सोडून जाऊ शकत नाही. पण, तरीही मी जातो आहे. ईश्वर तुझे रक्षण करो. माझे अर्जुनावर पण तितकेच प्रेम आहे. मी त्याच्या सांगण्यावरून इथे थांबलो होतो. तुझ्या इच्छेनुसार मी आता जाऊन त्याचे रक्षण करीन.”\nसात्यकीने तयारी केली. अर्जुनापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दोन व्यूह पार करावे लागणार होते. त्यातील एक अर्जुनाने खिळखिळा केला होता. दुसर्‍या व्यूहाचे रक्षण द्रोण स्वत: करत होते. सात्यकीने युधिष्ठिरास प्रणाम केला आणि तो निघाला. तो भीमास म्हणाला, “आता युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर सोपवून मी जातो आहे. तू द्रोणांपासून सावध राहा. ते त्याला पकडून नेतील.” भीम म्हणाला की, “तू काळजी करू नको. मी आणि धृष्टद्युम्न त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहोत. तू जा. तुला उशीर होतो आहे.”\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/72", "date_download": "2019-03-26T08:11:54Z", "digest": "sha1:E6CPMACPDDTHYMSQLHEBU75MMM2H7P5Q", "length": 17001, "nlines": 229, "source_domain": "misalpav.com", "title": "संदर्भ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचिगो in जनातलं, मनातलं\n(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषया���र सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात. तसेच लेखात कसलीही त्रुटी अथवा चूक झाल्यास ती केवळ आणि केवळ लेखकाची कमतरता आहे.)\nरफाल - भाग २\nरणजित चितळे in जनातलं, मनातलं\nभाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः\nप्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nउडती छबकडी- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ४\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nमुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ३\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nभटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... २\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\n - भा रा भागवत.\nमाझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत त्याने हे खूळ दिले नसते आणि मीदेखील वाहवत जाऊन भारांचा संग्रह जमा करू शकलो नसतो.\nRead more about भारांच्या जगात... १\nकेळीचे सुकले बाग ....\nविशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nमानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला लागते.\nगावाचे नाव \"सानपाडा\" नव्हे \"सॅन पाडा\" होय\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\n(श्री. केदार यांनी चालवलेल्या \"मिसळून मिसळ\" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.)\nसाधारणतः १६ व्या शतकात(१) आता���ी ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.\nRead more about गावाचे नाव \"सानपाडा\" नव्हे \"सॅन पाडा\" होय\nमराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध\nमनो in जनातलं, मनातलं\nआजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने.\nRead more about मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध\nमराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\nलोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे. काही प्रमाणात त्याचे संकलन आज उपलब्ध असले तरी मुळातून अद्याप सर्वत्र वेचले गेलेले नाही.\nRead more about मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:09:18Z", "digest": "sha1:VWGOZR63B5DMX7BAHDBI2AVVUZLJCNEE", "length": 16818, "nlines": 112, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "एस. एम. एफ. विषयी – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनमध्ये आपले स्वागत\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एस. एम. एफ.) ही शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात मूलभूत बदल आणण्यासाठी\nश्री. शांतिलाल मुथ्था या समाजसेवकाने उभारलेली संस्था आहे. भारताच्या सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण आणि\nमूल्याधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने एस. एम. एफ. कार्य करत आहे.\nएस. एम. एफ. ही संस्था ‘कंपनी अ‍ॅक्ट’ अंतर्गत ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्था म्हणून नोंदणीकृत आहे.\nएस. एम. एफ.च्या माध्यमातून सध्या दोन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.\nमूल्यवर्धनमुळे शिक्षकांचा दृष्टिकोन बदलला\nदिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी\nखोडकर मुलात अमुलाग्र बदल\nश्री . शांतिलाल मुथ्था\nशांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष. गेल्या ३२ वर्षांपासून सामाजिक, आपत्ती पुनर्वसन आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सन १९८५ मध्ये त्यांनी भारतीय जैन संघटना (बीजेएस) या संस्थेची स्थापना केली. लातूरच्या भयानक भूकंपानंतर, त्यांनी त्या क्षेत्राच्या मुलांसाठी सन १९९३ मध्ये वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली. सुमारे १२०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले गेले. नंतर प्रकल्पाच्या शाळेत मेळघाटातील आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत देण्यात आले. सन २०१५ पासून महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील ८५० मुलांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात मोफत शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडविण्यासाठी त्यांनी सन २०१५ मध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\nडॉ. एम. पी. विजयकुमार\nडॉ. एम. पी. विजयकुमार हे तमिळनाडूमधील सर्व शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक होते. तमिळनाडूमधील सर्व प्राथमिक शाळा आणि लाखो मुलांपर्यंत कृतीशील शिक्षण पोचवण्याचे श्रेय त्यांनाच जाते आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी तामिळनाडू मध्ये प्रशासकीय सेवेत प्रवेश केला विविध खात्यांमध्ये मानाची पदे भूषवली. वेल्लोरचे जिल्हाधिकारी आणि चेन्नई महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी पद भूषवले, एनसीइआरटीच्य��� सर्व शिक्षा अभियाना संदर्भातील राष्ट्रीय स्त्रोत गटाचे सदस्य म्हणून केंद्रशासनाने त्यांची निवड केली.\nडॉ. एम. पी. विजयकुमार\nनेशनल युनिव्हर्सिटी ऑफ एजुकेशनल प्लांनिंग एंड ऍडमिनिस्ट्रेशन (NUEPA), नवी दिल्लीचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पहिले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लांनिंग (IIEP), युनेस्को आदी संस्थांवर त्यांनी काम केले आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी काम केले आहे. प्राथमिक शिक्षण आणि साक्षरता, विकेंद्रित व्यवस्थापन, उच्च शिक्षणातील बदल आदी त्यांच्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे विषय आहेत.\nश्री. विवेक सावंत हे २००१ पासून महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. एमकेसिएलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५४२० अधिकृत केंद्राचे जाळे त्यांनी यशस्वीरीतीने निर्माण केलेले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणारी भारतातील ही सर्वात मोठी प्रायव्हेट-पब्लिक- पार्टनरशिप ठरली आहे. उद्योजकता विकास, नेतृत्व विकास आणि हाय परफोर्मंस कोम्प्युटींग या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.\nदिल्लीतील आंबेडकर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून प्रा. श्याम मेनन यांनी काम पाहिलेले आहे. अध्यापनाचा अतिशय विस्तृत असा अनुभव त्यांच्याकडे असून सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नोलॉजी, एनसीइआरटी मध्ये ते प्राध्यापक होते. एम एस बडोदा विद्यापीठातसुद्धा त्यांनी अनेक वर्षे शिकवले आहे. उच्च शिक्षणात त्यांचा प्रगाढ असा अभ्यास आहे. इंटरनेशनल असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटीजच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या उच्च शिक्षणावरील टास्क फोर्सचे सदस्य आहेत.\nश्री. वल्लभ भन्साळी हे देशातील अग्रगण्य इन्व्हेस्टमेंट बँकर, उद्यमशील व्यक्तिमत्व आणि भांडवल बाजार तज्ञ आहेत. इएनएएम या ग्रुपचे अध्यक्ष आणि देश अपनाये फौंडेशनचे सह संस्थापक आहेत. मुंबई स्टोक एक्स्चेंजचे ते विश्वस्त आहेत. माया इंटरटेन्मेंट या संस्थेचे ते संचालक आहेत. एक्सिस बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंडियन कौन्सि�� ऑफ बिझिनेसकडून त्यांना ‘व्हेटेरन इकॉनॉमिस्ट ऑफ कॅपिटल मार्केट्स’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे\nप्रा. डॉ. एस. परशुरामन\nप्रा. परशुरामन हे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी विविध पदे भूषवली असून त्यांना २५ वर्षांचा प्रदिर्घ असा अनुभव आहे. मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील टिहरी हायड्रोलिक प्रकल्पाच्या पुनरावलोकन समितीचे ते सदस्य आहेत. एमआयटीच्या वतीने त्यांना भारत श्रेष्ठ आचार्य हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकातील लेख, पुस्तके, संशोधन अहवाल अशी ५० प्रकारची प्रकाशने त्यांच्या नावावर आहेत. आसाम विद्यापीठाने त्यांना मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले आहे.\nप्रा. डॉ. एस. परशुरामन\nश्री. समीर मुथ्था हे मुथ्था ग्रुपचे संचालक आहेत. संगणक प्रणाली विकसनापासून त्यांनी व्यवसायाचा प्रारंभ केला. अवघ्या तीन वर्षात त्यांनी ६० देशांत १२०० प्रकल्प पूर्ण केले. २००१ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेस्ट आयटी पार्क पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते क्रीडाइ या संस्थेचे सदस्य आहेत. त्यांनी सुमारे ८० बांधकाम व्यावसायिकांचे शिष्टमंडळ उत्तर कोरियात नेले आणि त्यांना व्यावसायिक लाभ मिळवून दिला.\nशैक्षणिक प्रशिक्षण, शैक्षणिक साधनांची निर्मिती, प्रोग्राम व्यवस्थापन, प्रोग्राम निरिक्षण आणि मूल्यांकन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया अशा अनेक क्षेत्रातील उत्तम आणि अनुभवी व्यावसायिक एस.एम.एफ.मध्ये काम करीत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील काही सन्मानित व्यक्ती आणि निवृत्त शिक्षण अधिकारी एस.एम.एफ.बरोबर सल्लागारांच्या रुपात काम करीत आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/jadugar-gang-arrested/", "date_download": "2019-03-26T08:26:39Z", "digest": "sha1:ON34KR4JLFFCYEVI6QOUOPU744TFVGS7", "length": 16853, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "हातातली पैशांची बॅग क्षणात लंपास करणाऱ्या जादूगर बंटी, बबलूला अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपट���न तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nहातातली पैशांची बॅग क्षणात लंपास करणाऱ्या जादूगर बंटी, बबलूला अटक\nसामना ऑनलाईन | मुंबई\nरेल्वे स्थानकात पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला अचूक हेरून त्याच्या हातातली बॅग क्षणात लंपास करून पसार होणाऱ्या जादूगर बंटी बबलूला रेल्वे क्राईम ब्रँचने बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दीड लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.\nचेतन दोशी (५०) हे व्यावसायिक मस्जिद बंदर स्थानकातील फूट ओव्हर ब्रिज चढत असताना त्यांच्या हातातील साडेचार लाख रूपये असलेली पिशवी अज्ञात इसमांनी हिसकावून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या विशेष कृती दलान��� समांतर तपास सुरू केला. आरोपी गुन्हा केल्यानंतर अजमेरला पळून गेल्याची पक्की खबर कॉन्स्टेबल बाबा चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण, सतीश क्षीरसागर, विजय ढवळे, प्रवीण घार्गे, महादेव शिंदे, सुरेश येला, मोहन जाधव, आदींच्या पथकाने अजमेर गाठले. तेथील जवळपास २५० लॉज तपासले, पण आरोपींचा शोध लागला नाही. आरोपी दिल्लीच्या पहाडगंज येथे गेल्याचे समजल्यावर पोलीस तेथे धडकले. तेथील १५० लॉज तपासले तरी आरोपी सापडले नाहीत. अखेर तेथील हरी मस्जिद परिसरात आरोपी येणार असल्याचे कळताच तेथे सापळा रचून बबलू इस्माईल शेख याला पकडले. मग त्याचा साथीदार बंटीला ठाण्यात पकडले. दोघांनीही गुह्याची कबूली दिली.\nनंगा पत्ता, धूर अन् डाव प्रवाशाच्या हातात असलेल्या पैशांच्या पिशवीला नंगा पत्ता असे हे चोर म्हणतात. मग पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला धूर जा रहा है, असे बोलले जाते. इस धूर का काम बजाना है असे सांगून एकमेकांना तयार राहण्यास सांगितले जाते. त्यानंतर योग्य जागा बघून संबंधित टार्गेट आरोपी घेरतात. त्यानंतर डाव लेना है तयार रहो (हातातली पिशवी खेचायची आहे) असे सांकेतिक भाषेत सांगितले जाते. मग संधी साधून जादूगर बंटी-बबलू त्यांचे काम फत्ते करतात.\n> रेल्वे हद्दीत बबलू त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हे करतो. टोळीचा म्होरक्या असलेल्या बबलू सोबत बंटी, फिरोज, रफीक, विनायक, बुलेट यांच्या मदतीने प्रंवाशांच्या हातातील किमती ऐवज अथवा पैशांची पिशवी शिताफीने हिसकावून नेतात.\n> स्टेशन बाहेरून स्टेशनमध्ये येणाऱ्या व ज्याच्या हातात किंमती ऐवज अथवा रोकड आहे अशा प्रवाशांना रफिक अचूक हेरतो.\n> रफिकने त्या व्यक्तीकडे इशारा केल्यानंतर विनायक हा मोठी पिशवी घेऊन त्याच्या जवळ जातो.\n> त्यानंतर बंटी आणि बबलू, बुलेट हे तिघे सावज आहे त्या व्यक्तीला घेरतात\n> त्याचवेळी विनायक त्याच्याकडील मोठी पिशवी खोलून चालत असतो.\n> बबलू मग शिताफीने पिशवी खेचतो आणि विनायकच्या पिशवीत टाकतो.\n> त्यानंतर फिरोज व त्याचे इतर साथीदार पीडित व्यक्तीला घेराव घालून चोर इकडे तिकडे पळाला असे सांगून दिशाभूल करतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफेसबुक हटवणार आक्षेपार्ह पोस्ट\nपुढीलहृतिका सरदेसाईची पॉवरलिफ्टिंगच्या ‘वर्ल्डकप च��म्पियन’साठी निवड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-mla-ajit-pawar-hits-out-at-bjp-government-over-budget-2018-1645459/", "date_download": "2019-03-26T08:43:50Z", "digest": "sha1:OCEJMEJCCS3BZSHUDLS34NNFJJEWUXVX", "length": 13799, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ncp mla ajit pawar hits out at bjp government over budget 2018 | अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवारांची टीका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे: अजित पवारांची टीका\nअर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे: अजित पवारांची टीका\nभाजप-शिवसेनेने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही.\nअजित पवार (संग्रहित छायाचित्र)\nआरोग्य खात्याकडे निधीची कमतरता असून सोयी-सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्यांची हीच परिस्थिती असून अर्थसंक���्प निराशाजनक आहे. त्यात फक्त आश्वासनांचे बुडबुडे आहेत, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.\nविधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी मत मांडले. ते म्हणाले. या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या. कर्नाटक राज्याने स्वतंत्र कृषी बजेट सादर केले. आपल्या राज्यातही तसे केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे झालं नाही. स्वतंत्र बजेट मांडले असते तर कृषी खात्यास फायदा झाला असता. साखरेचे भाव पडले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे. तीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. सरकारने शेतकऱ्यांना बजेटच्या माध्यमातून अनुदान द्यायला हवे होते. मात्र मुनगंटीवार यांनी फक्त शेरोशायरीवर भर दिला, असा टोलाही त्यांनी लगावला.\nराज्याच्या इतिहासात सर्वाधिक वित्तीय तूट या बजेटमध्ये दिसली. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. शेतकरी समाधानी असते तर शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले नसते. सरकारच्या नियोजनशून्यतेचे हे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केला.\nभाजपचे नेते नेहमी चुकीचे वक्तव्य करतात. त्यांनी शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील यांनी कानडी भाषेत भाषण करून मराठी भाषिकांना दुखवले. सत्ता मिळवण्यासाठी यांना महाराज लागतात आणि सत्ता मिळाल्यावर यांचे उपमहापौर छत्रपतींबाबत शिवराळ भाषा वापरतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.\nसमाज कल्याण विभागाचा १२ हजार ५०७ कोटींचा निधी पडून आहे. आदिवासी विभागाचा १५ हजार कोटींचा निधी पडून आहे. फक्त घोषणा करणे हेच सरकारचे धोरण आहे. सरकार हा निधी का खर्च करत नाही. भाजप-शिवसेनेने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. शिवस्मारकाचा मुद्दा अजून प्रलंबित आहे. नवीन बनणारे स्मारक ४८ एकरचे नाही असा माझा दावा आहे. पुतळ्याची उंची सरकारने कमी केली. टेंडरबाबत स्पष्टपणा नाही. सरकारचे स्मारकाबाबत बोटचेपे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारा���च्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/73", "date_download": "2019-03-26T08:49:43Z", "digest": "sha1:F6AMOEGPKO3Q4IVNKJOIBVENSK7TEAWA", "length": 18810, "nlines": 246, "source_domain": "misalpav.com", "title": "चौकशी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nउडती छबकडी- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ४\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nमुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ३\nमार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं\nमिपावर लेखन करण्यासाठी क���ही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो.\nहा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो\nका ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे\nRead more about प्रश्नोत्तरे\nnishapari in जनातलं, मनातलं\nनाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला\nया गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती .\nRead more about थकले रे नंदलाला\nकायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nकवट्या महांकाळ in जनातलं, मनातलं\nमाझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा \nRead more about कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nबाप्पू in जनातलं, मनातलं\nवेबसाईट तयार करण्याबद्दल माहिती हवी आहे\nRead more about वेबसाईट तयार करण्याबद्दल\nपाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nभाग ०१ पासून पुढे.....\n( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )\nमयुरी : काय हो. राघव, काय प्लॅन आहे\nराघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.\nराघव : अग \"डर के आगे जीत है\"\nमयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय\nराघव : आपल्या मैत्रीची जीत.\nसंकेत : नीघुया का\nमयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची\nराघव : ए.. चला बस आली निघुया आता.\nRead more about पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nतातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nमोदक in जनातलं, मनातलं\nमिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)\nकाल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यां���ी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)\nRead more about तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7/", "date_download": "2019-03-26T08:59:36Z", "digest": "sha1:PONDPBCNKC57AVFG6SHONOK7BSL6NU3A", "length": 17333, "nlines": 128, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी ... - Thinkmarathi.com", "raw_content": "\nतुळस एक अत्यंत गुणकारी औषधी …\nभारतीय समाजात तुळशीला मनाचे स्थान आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले ,त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.प्रत्येकाच्या दरी तुळशी वृंदावन असतेच. नित्यनियमाने त्याची पूजा केली जाते. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. देवळात परमेश्वराला तुळसीपत्र वाहिले जाते. पूजाविधीमध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या ऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते.\nपंढरपूरच्या विठोबाची पूजा करताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात.तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे असेही मानले जाते.\nसत्यनारायणाच्या पूजेत एक हजार तुळशी पत्रे वाहून ते दिले जाते. देवाला नैवेद्य दाखवताना एक तुळशीचे पान नैवेद्यावर ठेऊन , दुसऱ्या तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवला जातो व नंतर ते पान देवाला वाहिले जाते. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाच्या तोंडात, देहावर, कपाळ पट्टीवर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवले जाते.\nभारतीय समाजात तुळशीला एवढे मनाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे .तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लाघवी स्वच्छ होते.\nवृन्दावनी, विश्वपुजीता, पुष्पसारा कृष्णजीवनी अशा नावाने ओळखली जाणारी तुळस ही एक झुडूप वजा वनस्पती आहे.ती ३-४ फुट इतकी उंच वाढू शकते. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो. या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत , फुलपाखरे भिरभिरत नाहीत.आणि पाखरे आपली घरटी बांधत नाहीत.पंढरी तुळस आणि कृष्ण तुळस असे याचे २ प्रकार आहेत. त्यापैकी कृष्ण तुळस औषधी असते. तुळशीचे औषधी गुण आणि धार्मिक भाव यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे.\nकार्तिक शुद्ध एकादशीपासून पोर्णिमे पर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळसी विवाह केला जातो. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनियमाने तिला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू , बाळकृष्ण वर आणि उस हा मामा असे मानले जाते. त्यासाठी तुळसी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात, तुळशीच्या चारही बाजूने उस लावून उसाचा मांडव तयार करून , वृंदावनात उस , झेंडूची फुले , चिंचा, आवळे ठेवतात.\nतुळशीच्या समोर पाटावर स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. सायंकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र , ओटीचे समान या साहित्यासामावेत सर्व विधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.\nया संबंधी एक कथा सांगितली जाते – जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्य पुण्यामुळे विष्णूला जालंधरला मारणे अवघड होऊन बसले. तेंव्हा श्री विष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला. हे वृत्त वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला व ती स्वत: सती गेली. तिच्या मृतुच्या ठिकाणी एक वनस्प���ी उगवली , तीच तुळस. म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते.असेही म्हणतात की पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन याच कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्या वेळेपासून तुळसी विवाह प्रारंभ झाला असे म्हणतात.\n← आहार हेच औषध\nशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार\nआजीचा बटवा -उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\n” फॅट टू फिट होण्याचा अव्वल फंडा..”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rock-thrown-at-australian-team-bus-after-2nd-t20i-in-guwahati/", "date_download": "2019-03-26T08:31:46Z", "digest": "sha1:K2OULPOMTX3HOJRHJB7TORIBBJ5BOZ6T", "length": 5809, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुवाहटीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बस वर दगडफेक", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nगुवाहटीमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बस वर दगडफेक\nनवी दिल्ली: गुवाहटी मध्ये भारत-ऑस्ट्रेलियाच्या दररम्यान झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम हॉटेल मध्ये परत जात असताना त्यांचा टीम च्या बस वर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दगडफेकीने बस च्या काचा फुटल्या आहेत.\nयाबाबतची माहिती ऑस्ट्रेलियन फलंदाज एरॉन फिंच याने ट्विट करून दिली आहे. त्याने लिहले आहे की, “हॉटेल मध्ये जाताना बसवर दगड फेकला गेला.हे खूप भयावह होते.”\nदरम्यान, काल झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्स ने पराभूत केले आहे. गुवाहटी मध्ये तब्बल सात वर्षानंतर सामना झाला आहे. याआधी येथे २००० साली सामना झाला होता आणि सात वर्षांनी झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडिया चे फॅन्स नाराज होते. त्यापैकी च कोणीतरी हा हल्ला केला आहे.\nएरॉन फिंच च्या ट्विट ला ऑस्ट्रेलियन कर्णधार डेव्हिड वॉर्नर ने सुद्धा रीट्विट केले आहे. या सगळ्या घटनेवर अजून तरी बीसीसीआई किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत���यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nअहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी\n‘विकास बरोबर प्रकाश गायब’; लोडशेडिंग विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे ‘मोबाईल टॉर्च ‘ आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-03-26T08:00:50Z", "digest": "sha1:4JGH3HRZB2YKSMMXO5CFQWSV3DXNLQV3", "length": 5167, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोड्डा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोड्डा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ०१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/74", "date_download": "2019-03-26T08:09:41Z", "digest": "sha1:H43PGYJBVFJ7NM2YV2IOZDMWY5FQDG2N", "length": 18380, "nlines": 245, "source_domain": "misalpav.com", "title": "प्रश्नोत्तरे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०१��\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपरशुराम सोंडगे in जनातलं, मनातलं\nसावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल \nRead more about देवाची दुश्मन\nपरशुराम सोंडगे in जनातलं, मनातलं\nसावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल \nRead more about देवाची दुश्मन\nमला भेटलेले रुग्ण - १८\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\n“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....\nटिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....\nह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १८\nमला भेटलेले रुग्ण - १६\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nमुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते. केबिन मध्ये शिरतांनाचा चेहरेच सांगत होते की चांगला फरक पडलाय , पण तरिही औपचारिकता म्हणून मी विचारलंच कसं वाटतंय म्हणून तर वडीलांनी उत्तर दिलं “ बरेच वर्षांचा त्रास गेल्या महिन्याभराच्या औषधांनी ईतका कमी झाला की नाहीसा झाला असं वाटतंय; त्यामुळे येतांना अजून दोन पेशंट सोबत घेऊन आलोय आणि त्या दोघांची गॅरेंटी घेतली आहे की जर फरक नाही पडला तर तुमची फी आणि औषधांचा जो काही खर्च झालाय तो मी परत करणार \nRead more about मला भेटलेले रुग्ण - १६\n(अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\nवेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ\nस्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा\nधागा वर्गीकरण : #मीचीलाल\n(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )\nRead more about (अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं\nमिपावर लेखन करण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो.\nहा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो\nका ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे\nRead more about प्रश्नोत्तरे\nमला भेटलेले रुग्ण - १३\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - १३\nएकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं\nमी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला\n९ फ्लॅट ची अपार्टमेंट\nअग्रीमेंट तो sale झाली होती फक्त\n२०१४ मध्ये अपार्टमेंट डीड\nपण २०१२ पासून चैर्मन महिना मेन्टेन्स घेत आहेत ,पावती देत नाहीत ,काय करावे \nखरड वहीच्या चर्चेतून धागा बनत आहे\nकृपया डॉक्टर साहेब व बाकी साहेब यांनी मार्ग दर्शन करावे\nRead more about सोसायटी प्रश्न २०१८\nएक प्रश्न : मदत करा\nसाहना in जनातलं, मनातलं\nसमजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते \n१. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती\n२. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे \nRead more about एक प्रश्न : मदत करा\nमला भेटलेले रूग्ण - ११\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली \"फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती..\"\nRead more about मला भेटलेले रूग्ण - ११\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/766", "date_download": "2019-03-26T08:30:52Z", "digest": "sha1:O7WTHFG7S7L6FRCMIPB6LKACZNQHMP5I", "length": 17422, "nlines": 253, "source_domain": "misalpav.com", "title": "शाकाहारी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nआपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.\nउठ मावळ्या फोडू चल नळ्या\nकुकुटाची सर ना कधी पाचोळ्या\nचल मदिरालयी तु घुस\nये सोडूनि घास फूस\nकोंबडीस मग का तू वर्जिशी\n६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस\nये सोडूनि घास फूस\nआता फक्त घासफूस ...\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nमाझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून \"आता फक्त घास फुस\" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.\nआता फक्त घास फुस\nढेरी तुडुंब करी मन खुश\nआता फक्त घास फुस\nआता फक्त घास फुस\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nतेलात डीप डीप फ्रायम् \nबर्गर बन सँडविच पावम्\nमिर्ची चटणी सवे सर्व्हम् \nमराठी व्हेज फास्ट फूडम्\nक्रिस्पी वडा अन लादीपावम् \nतेलात पुनर पुनर तळनम्\nहायजीनस्य पर्वा न करनम् \nवन मोअर वन मोअरम्\nइति श��री वडा-पाव स्तोत्रम्\nकविताउपहाराचे पदार्थमराठी पाककृतीवडेवन डिश मीलशाकाहारीमुक्त कविताश्लोक\nRead more about श्री वडा-पाव स्तोत्र\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nपनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.\nRead more about पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nबय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी\n२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट\nRead more about भाजलेल्या कैरीचे रायते\nसंडे स्पेशल ( दाल पकवान)\nस्वाती राजेश in पाककृती\nपाकक्रियाआस्वादसिंधी पाककृतीशाकाहारीवन डिश मील\nRead more about संडे स्पेशल ( दाल पकवान)\nदाल बाटी व दाल बाफले\nसंजय अभ्यंकर in पाककृती\nपाकक्रियाआस्वादशाकाहारीडाळीचे पदार्थइंदुरीवन डिश मीलरस्सा\nRead more about दाल बाटी व दाल बाफले\nसंडे स्पेशल (मेथी मलई मटर)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (मेथी मलई मटर)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/true-politics-behind-amit-shah-uddhav-thackeray-meet/", "date_download": "2019-03-26T08:57:01Z", "digest": "sha1:HAO4ED6YVJZTRR6RRC7ZN4TXSYFRUMAM", "length": 21654, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले? : जोशींची तासिका", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक : अनिरुद्ध जोशी\nकाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीचे वार्तांकन माध्यमांनी असे काही केले की क्षणभर वाटले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच मुंबई दौऱ्यावर आहेत. या बैठकीतल्या मेनू कार्डचा हँगओव्हर जर उतरला असेल तर मुद्द्यांवर येऊ. सर्वांनी “संपर्क फॉर समर्थन” या भेटीचे आकलन आपापल्या पद्धतीने केले. बहुतांश जणांचा सूर आगामी युतीबाबत भेट असा होता.\nपर��तू विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत “मुख्यमंत्री बदल” हा विषय केंद्रस्थानी होता असे समजते.\nराजकारण म्हणजे पुस्तकातला पाठ नसतो की कोणीतरी लिहलं आणि ते वाचून परीक्षा दिली. राजकारण म्हणजे jigsaw puzzle असतं. त्यात प्रत्येक पदर वेगळा असतो तो आपापल्या तर्कानुसार जोडून बघितला तर नेमकी दशा आणि दिशा समजते. पण, आमचे माध्यमकर्मी बांधव त्यांच्याच चष्म्यातून त्यांना हवं तेच बघतात आणि नेमका घोळ तिथंच होतो. अन् मग अमित शहांना शिरा खाऊ घातला जाणार अशा बातम्या आपल्या माथी मारल्या जातात. असो.\nमूळ विषयाकडे वळू. कालचा घटनाक्रम सर्वप्रथम विचारात घेऊ.\nसंध्याकाळी ७.५० वाजता अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कारमध्ये मातोश्रीवर पोहोचले. दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्यामुळे दानवेंना ‘मातोश्री’वर प्रवेश नाकारला गेला असे सेना नेत्यांनीच माध्यमांत सांगितले.\nरात्री सव्वा आठच्या सुमारास उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक सुरू झाली ती साडे नऊच्या सुमारास संपली. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यात आलं होतं.\nया आधी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना डावलून शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे आणि भाजपकडून प्रमोद महाजन हे दोघेच वाटाघाटी करताना मातोश्रीने अनुभवलेले आहे, अनेक वर्षांनी याची काल पुनरावृत्ती झाली.\nखरं पाणी इथे मुरतंय.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीवर येतात आणि त्या बैठकीत भाजपकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना दूर ठेवले जाते तर दुसरीकडे स्वतःला शिवसेनेचे सेनापती समजणारे संजय राऊत देखील कोणालाच कुठे दिसले नाहीत यातच सारं काही आलं.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पावणे चार वर्षांच्या काळात अनेक कठीण गोष्टी भाजपला साध्य करून दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असो किंवा ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी भाजपला प्रथम स्थान मिळवून दिले. मात्र, यात सतत सेनेची घुसमट वाढत गेली. तसेच मंत्रिमंडळात सध्या प्रत्येक मंत्री फडणवीसांना दबकून आहे.\nसुधीर मुनगंटीवार यांचा अपवाद वगळता भाजपच्या कोअर कमिटीमधले प्रत्येकजण अडचणीत आले आणि त्यांना संक���मोचक म्हणून मुख्यमंत्री समोर आले. यातून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. तसेच दलित, अल्पसंख्यांक समुदायात देवेंद्र यांचा चेहरा घेऊन विधानसभेला सामोरे जाणे भाजपला धोकादायक ठरू शकते.\nया सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले आहेत असे म्हणावे लागेल. यात कदाचित विनोद तावडेंची बंपर लॉटरी लागू शकते.\nशिवसेनेला स्वतःचे डोके वापरणारा मुख्यमंत्री नकोय आणि त्या निकषात तावडे फिट बसतात. उलटपक्षी तावडे काही प्रमाणात भाजपसाठी खड्डे खोदतील ज्याचा फायदा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो.\nआगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूकपूर्व युती होणार नाही. मात्र मैत्रीपूर्ण लढतीसारखा नवा प्रयोग केला जाऊ शकतो. ज्यात भाजप आणि सेना एकमेकांना फायदा होईल अशा जागा सोडतील, काही ठिकाणी एकमेकांना पूरक म्हणून कमजोर उमेदवार दिले जातील.\nअमित शहा हे टार्गेट मॅन आहेत. त्यांचं आता एकच ध्येय आहे की २०१९ मध्ये सत्ता पुन्हा काबीज करायची.\nसूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंना अमित शहांचा फोन जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंचे बोलणे झाले. यात देवेंद्र यांनी स्पष्ट केले होते की बैठकीत सकारात्मक चर्चा अपेक्षित असेल तर संजय राऊतांना दूर ठेवावे. असे म्हणतात कीआदित्य ठाकरेंनी होकार भरला पण एका अटीवर “केंद्रात तुम्ही पण राज्यात सेना मोठा भाऊ म्हणून पुन्हा आपले स्थान बळकट करेल”.\nरोज नवनवीन प्रश्न उपस्थित होतात आणि ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ येते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून जाण्यास इच्छूक आहेत असे म्हणतात. तसेच गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरीदेखील सुमार आहे.\nकेंद्राच्या मर्जीतले चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले देवेंद्र भंडारा-गोंदिया गमावल्यानंतर थोडेसे डळमळीत अवस्थेत गेले आहेत. युती पार्ट वनमध्ये जसे मनोहर पंतांना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री पद मिळाले तसेच आगामी काळात घडले आणि मुख्यमंत्री बदलले तर आश्चर्य वाटणार नाही.\nपूर्वी घोडदळात जो घोडा पळत नाही त्याला पळवीण्याचे काम जी व्यक्ती करत असे तिला “राऊत” म्हणत. जर राऊत बरोबर नसेल तर घोडा ऐनवेळी दगा देत असे. अगदी त्याप्रमाणे शिवसेनेसारखा चलनी घोडा संजय राऊतांनी अक्षरशः बसवला.\nसंजय राऊतांनी आजवर शिवसेनेचे यथेच्छ नुकसान केले आहे. शिवसेनेत एक व्यक्ती एक पद यासाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत. त्यामुळे कदाचित संजय राऊतांची ही राज्यसभा शेवटची ठरू शकते. तसेच संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिणे आहेत अशी चर्चा शिवसैनिकच दबक्या आवाजात करत असतात.\nनुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना “मला जागा जिंकायच्या आहेत तेव्हा निवडणूक प्रक्रियेतून दूर रहा” असे आदेश दिले होते असे म्हणतात. तसेच कालही संजय राऊतांना हेतुपुरस्सर दूर ठेवले गेले.\nसध्या उद्धव ठाकरेंच्या जवळ एक राऊतच आहेत. पण ते संजय नसून भरतकुमार राऊत. उद्धव ठाकरेंनीसुद्धा संजय राऊतांना पूर्णपणे दूर ठेऊन भरतकुमार राऊतांचे ऐकणे कधीही शिवसेनेसाठी हितावह असेल.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय\n“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nसौ अमृता फडणवीस वैनी…तुमचा मनुवादी कावा आम्ही ओळखला आहे\nशाळांमधील जंक फूड आणि “नक्षलसमर्थक बुद्धिजीवी” : दुर्लक्षित घडामोडी\nOne thought on “ठाकरे शहा भेटीमागील खरं वादळ : मुख्यमंत्री बदलाचे ढग दाटले\nतुकारामांच्या तोडीचा ज्ञानी आज दुसरा नाही : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४०\nमुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत\nखळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही\nनेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता\nफेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे\n“लोक भारतासारख्या “गचाळ” देशात का रहातात” उर्मट प्रश्नावर जग फिरून आलेल्याचं अत्युत्कृष्ट उत्तर\nवजन कमी होत नाहीये मग ‘ह्या’ टिप्स नक्की ट्राय करा\nया स्त्रीने इतक्या मुलांना जन्म दिलाय की आकडा ऐकून लोकांनी तोंडात बोटे घातली\nईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल \nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nपुरुष आणि स्त्री मधला फरक दर्शवणारे ८ गमतीशीर cartoons\nसमलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांंनो, हे पहा प्राचीन धर्मग्रंथातील समलैंगिक संबंधाचे संदर्भ\nकोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो\nमदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली\nपरफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या\nवेदांचा अर्थ कळायला ज्ञानबा तुकोबांसारखे ज्ञानी लागतात : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २७\nआता चंद्रावरही लागणार आहे 4-G नेटवर्क\nभारतात राहून, घराच्या बाल्कनीत भारत-पाकिस्तान दोन्ही झेंडे लावणारी, मोहम्मद जीनांची मुलगी\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T08:21:55Z", "digest": "sha1:KZ2NPBTNXWVS2V5KWDF3XRI6VJMSKLB6", "length": 3191, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिमाचल प्रदेशमधील धबधबे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"हिमाचल प्रदेशमधील धबधबे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१० रोजी ०७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/amitabh-bachchan-apologises-on-social-media-regarding-tweet-to-indian-womens-cricket-team-1644091/", "date_download": "2019-03-26T08:46:09Z", "digest": "sha1:QNUHYTTYE2S53TY76ZQMS4UFNHA6QHLW", "length": 12994, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "amitabh bachchan apologises on social media regarding tweet to Indian women’s cricket team | …म्हणून अमिताभ बच्चन यांनी मागितली भारतीय महिला क्रिकेट संघाची माफी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीच�� कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n…म्हणून अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी\n…म्हणून अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी\nजाणून घ्या नेमके काय झाले होते\nसोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाची माफी मागितली आहे. आता असे काय घडले की बिग बींना थेट माफी मागण्याची वेळ आली तर बिग बींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय महिला क्रिकेट संघाला उद्देशून एक ट्विट केले होते. त्यामध्ये झालेली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत माफी मागितली. बिग बी क्रिकेटचे मोठे फॅन असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित असेल त्यामुळे क्रिकेटशी निगडीत घटनांवर ते कायमच आपले मत देतात, तसेच भारतीय संघाला प्रोत्साहनही देतात.\nभारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय आणि टी – २० सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेच्या ताकदवान संघाला हरवत भारतीय महिला संघाने ही मालिका आपल्या नावावर करुन घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळीही अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे भरभरुन कौतुक केले. पण हे करताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण आफ्रिकेऐवजी ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारत आपल्याच देशात खेळत असून दक्षिण आफ्रिकेला हरवून संघ परतला आहे.\nबिग बींना आपल्या या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी लगेचच आणखी एक ट्विट करत भारतीय संघाची माफी मागितली आहे. कृपया ऑस्ट्रेलियाच्या जागी दक्षिण आफ्रिका असे वाचा अशी विनंती त्यांनी केली आहे. आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा सगळ्यांकडेच असतो असे नाही. पण बिग बींनी हा मोठेपणा दाखवत माफी मागितली आहे. त्यामुळेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82/", "date_download": "2019-03-26T08:00:54Z", "digest": "sha1:YTRLXFEC6C5NOSVLINITFXMMND55WL4W", "length": 5766, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मेट्रो स्थानकावर विनयभंगाचा प्रकार – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमेट्रो स्थानकावर विनयभंगाचा प्रकार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nमुंबई -: मेट्रो स्थानकावर विनयभंगाचा प्रकार घडला. मेट्रो स्थानकावर महिलेला अश्‍लील रित्या स्पर्श करणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. प्रवीण बांद्रे (40) असं अटक केलेली आरोपीचे नाव आहे. पीडित महिला नातेवाईकांसोबत मेट्रोतून प्रवास करत होती. त्या असल्फा मेट्रो स्थानकावर उतरल्या असताना बांद्रेने असभ्यपणे तिला स्पर्श केला. या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला असता बांद्रेला तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल आहे.\nTags: # मेट्रो स्थानकावर #विनयभंगाचा प्रकार घडला.\nमराठा आरक्षणाला हायकोर्टाकडून मुदतवाढ\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:10:35Z", "digest": "sha1:S6WHILVA3K3DIOXUYPKET22EBAVZERSG", "length": 6430, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 28, 2018\nकन्नड-: मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कन्नड येथ�� घडली आहे. कन्नड तालूक्यातील जेहूर येथे चार्जर फुटल्याने विजेचा धक्का बसल्याने संजय तातेराव पवार( वय 34) यां तरुणाचा जागीच मृत्यु झाला. काल सायंकाळी ८.३० वाजता जेवण करून मोबाईल चारजींगला लावत असतांना जास्तीचा वीज पूरवठा होत असल्याने चार्जरचा स्फोट झाल्याने या तरूणाला विजेचा जोरदार कडाक्याचा धक्का बसल्याने तरूणाचा जागीच मृत्यु झाला आहे. कन्नड येथील प्राथामीक आरोग्य केद्रांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे . घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आकस्मीत मृत्यची नोंद करण्यात आली आहे.\nTags: #जेहूर #कन्नड #मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने #तरूणाचा मृत्यू\nदापोली-खेड मार्गावर भीषण अपघात, अपघातात ५ जण ठार,तर २ जण गंभीर जखमी\nपुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्षारोपणात लोकांचा सहभाग वाढवावा – वन सचिव विकास खारगे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/767", "date_download": "2019-03-26T08:38:30Z", "digest": "sha1:TNF5KL6ENKBKG4ERXQESBLXDRXUU2IY5", "length": 10260, "nlines": 142, "source_domain": "misalpav.com", "title": "भाजी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nसंडे स्पेशल (मेथी मलई मटर)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (मेथी मलई मटर)\nपोपटी - एक पाककृती\nRead more about पोपटी - एक पाककृती\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्र���्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4726393631057700532&title=Hatis%20Urus&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:36:07Z", "digest": "sha1:U36FSGMG7SQMET5J6W5QHAIW5WDX52O2", "length": 17961, "nlines": 146, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस", "raw_content": "\nहिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस\nरत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस १९ आणि २० फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती...\nरत्नागिरीपासून अवघ्या १८ किलोमीटरवर असलेले हातिस हे चिमुकले गाव. काजळी नदीच्या खोऱ्याचा रमणीय असा परिसर, झाडाझुडपात लपलेली छोटी छोटी घरे. गावातील वस्ती चारशे ते पाचशे. सारीच वस्ती हिंदू (भंडारी) समाजाची. अशा या छोटेखानी गावात कधीकाळी पीर बाबरशेख बाबांचे वास्तव्य होते.\nफार वर्षांपूर्वी कोणी एक योगीपुरुष हातिस येथे आले. येथील परिसर आणि लोक त्यांना आवडले आणि त्यांनी येथे वास्तव्य केले. त्यांनी येथील लोकांना भक्तिमार्ग दाखविला. येणाऱ्या संकाटातून मार्ग कसा काढायचा, याची शिकवण दिली. व्याधीग्रस्त लोकांना अंगारा, उदी देऊन व्याधिमुक्त केले. हळूहळू बाबांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आणि सारे गाव त्यांना देवाचा अवतार मानू लागले.\nकालांतराने बाबांचे महानिर्वाण झाले. ग्रामस्थ हिंदू, तर बाबा मुस्लिम. त्यामुळे बाबांचा अत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला. त्या वेळी नजीकच्या इब्राहिमपट्टण गावातील मुस्लिम बांधवांनी हातिस ग्रामस्थांच्या मदतीने बाबांचा दफनविधी पार पाडला. तेव्हापासून ही मंडळी दर वर्षी हातिस येथे येऊन बाबांचा उरूस (पुण्यतिथी) साजरा करत आहेत. बाबरशेख बाबांचा उरूस हिंदू धर्माप्रमाणे मा�� पौर्णिमेला, तर मुस्लिम धर्माप्रमाणे १३ तारखेला येतो.\nउरुसाच्या दिवशी संध्याकाळी इब्राहिमपट्टण येथील सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबीय आज गाडीची सोय असतानाही चालत येतात. गावच्या पूर्वेस नार्वेकर यांच्या घराशेजारी हातिस ग्रामस्थ त्यांचे स्वागत करतात. त्या वेळी जलपान कार्यक्रम होतो. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. तेथून पुढे ती कै. दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर उर्फ फकीर यांच्या घरी येते. तेथे प्रार्थना केली जाते. तेथून मिरवणूक बाबरशेख मंदिरात येते. प्रार्थना होते आणि इब्राहिमपट्टणच्या मुस्लिम बांधवांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप होते.\nआज गावात अनेक घरे निर्माण झाली आहेत. परंतु पूर्वीची जी दोन मूळ घरे आहेत, त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा मान ठेवण्यात आला आहे. दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर, सुधीर श्यामराव नागवेकर यांच्याकडे आलटून-पालटून मान असतो. रात्री ११च्या सुमारास मिरवणूक मानकऱ्यांच्या घरी येते. तेथे सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबे आणि हातिस ग्रामस्थ एकत्र येतात. चंदन उगाळून ते भांड्यात भरून चौरंगावर ठेवले जाते. मानकऱ्याला चौरंगासमोर बसविले जाते. कुराण पठणात त्यांच्या हाती चंदन दिले जाते. त्यानंतर त्याच्या अंगात बाबारशेख बाबांचा संचार होतो असे मानले जाते. चंदन वाजतगाजत दर्ग्यामध्ये आणले जाते. त्या ठिकाणी प्रथम सय्यद संदल लावतात. त्या वेळी कुराणाचे पठण होते व प्रसादाचे वाटप होते. याला ‘मलिंदा’ असे म्हणतात. याला लागणारे साहित्य ग्रामस्थ पुरवितात, तर प्रसाद सय्यद तयार करतात.\nचंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री एकच्या सुमारास पुन्हा मिरवणूक मानकऱ्यांच्या घरी येते. तेथे ग्रामस्थांचे वतीने आणलेले गिलाफ (चादर) असते. त्या ठिकाणी भाविकांनी नवसाच्याही चादरी आणलेल्या असतात. एका थाळीत त्या सर्व जमा केल्या जातात आणि वाजतगाजत मंदिरामध्ये नेल्या जातात. येथे सय्यद घराण्यातील व्यक्ती गिलाफ डोक्यावर घेऊन येते. तेथे कुराण पठणात गिलाफ बाबरशेख कबरीवर चढविल्या जातात.\nगिलाफ घेऊन निघतेवेळी मानकऱ्याच्या अंगणात शस्त्रांचा खेळ सुरू केला जातो. तेथील अपुऱ्या जागेमुळे तो आता गावच्या पटांगणात केला जातो. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आता स्टेज तयार केले आहे. यामध्ये लांब सुया गालातून, जिभेतून कानातून, मनगटातून आरपार ��ातल्या जातात. खिळ्यासारख्याच, परंतु चेंडूसारखा गोल भाग असलेल्या हत्याराने माणसाला लाकडी खांबाला ठोकून ठेवले जाते. तलवारीने अंगभर वार केले जातात. असे अनेक खेळ सादर केले जातात. परंतु रक्ताचा एकही थेंबही सांडत नाही, असा अनुभव आहे.\nगिलाफ कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ततेसाठी गाऱ्हाण्यांचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी जमा झालेल्या प्रसादाचे वाटप केले जाते.\nबाबरशेख बाबांच्या कृपेने हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन गेली अनेक वर्षे हा उरूस साजरा करत आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार यात आढळून येत नाही. या दोन्ही समाजांनी एकत्र नांदावे हीच यामागची भावना आहे. गेली अनेक वर्षे ती टिकून आहे, टिकली आहे आणि टिकून राहणार आहे, हे निश्चितच. हे दोन समाज एकत्र येत असतात. त्यामुळे विचारांची आणि प्रेमाची देवाणघेवाण होत असते. आप्तेष्ट आणि मित्रमंडळी या निमित्ताने एकत्र येतात. सहभोजन आनंद लुटतात. सुख:दुखाचे वाटप होते. प्रेमाला उजाळा मिळतो आणि ते वृद्धिंगत होते.\nबाबरशेख बाबांनी आपल्याजवळ ‘खलीप’ व ‘खवीस’ या नावाची अघोरी शक्ती बाळगली होती, असे सांगितले जाते. आजही मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर त्यांची ही कबर आहे. चोरी, अत्याचार, मारामारी अगर कोणत्याही गुन्ह्यांविरुद्ध गुन्हेगारास शिक्षा द्यायची असेल, तर अनेक भाविक आपली गाऱ्हाणी या ठिकाणी सांगतात आणि त्यांना न्यायही मिळाला आहे, अशी अनेक उदाहरणे येथील ग्रामस्थ सांगत असतात. तेथे होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. एसटी महामंडळ जादा गाड्या सोडून भाविकांची सोय करते. हातिस ग्रामस्थ भाविकांच्या सोयीकडे लक्ष पुरवत असतात. असा हा उरूस दर वर्षी साजरा होत असतो.\nTags: RatnagiriHatis Urusहातिस उरूसपीर बाबरशेख बाबापीर बाबरशेखPeer BabarshekhUrusHatisरत्नागिरीदर्गाहिंदू-मुस्लिम ऐक्यHindu-MuslimColumnहातिस ग्रामविकास मंडळMuslimHinduBOI\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय ‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय ‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्���ला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/information/govt-proposes-fine-upto-rs-1-crore-for-companies-insisting-on-aadhaar-12702.html", "date_download": "2019-03-26T08:09:22Z", "digest": "sha1:U26DQYQQJZVDH26YCE6LWBMYWKLLRT5B", "length": 28309, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "खबरदार! आधार कार्ड सक्ती करताय? 1 कोटी रुपये दंड सोबत 1 वर्ष तुरुंगवास भोगण्यास तयार राहा | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये ��ेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\n आधार कार्ड सक्ती करताय 1 कोटी रुपये दंड सोबत 1 वर्ष तुरुंगवास भोगण्यास तयार राहा\nमाहिती अण्णासाहेब चवरे Dec 19, 2018 12:50 PM IST\nआधार कार्ड (Aadhar card)सक्तीचे करण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आपल्याला बँकेत खाते (Bank Account) उघडताना किंवा मोबाईलसाठी सिमकार्ड (Sim Card) खरेदी करताना आधार कार्ड देण्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड द्यायचे किंवा नाही हे पूर्णपणे आपल्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. ओळख आणि निवासाचा पत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही बँक अथवा टेलिकॉम कंपनीला ग्राहकावर आधार कार्ड देण्याची सक्ती करता येणार नाही. कंपन्यांनी ग्राहकांना आधारसाठी सक्ती केल्यास संबंधीत कंपन्यांना तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर, ग्राहकांना अशा प्रकारे सक्ती करणाऱ्या कंपनीतील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास 3 ते 10 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.\nदरम्यान, एखाद्या नागरिकाला सिमकार्ड खरेदी करायचे आहे किंवा बँकेत खाते उघडायचे आहे. परंतू, त्याला जर आधार कार्ड द्यायचे नसेल तर, निवासी पत्ता म्हणून पासपोर्ट, शिधापत्रिका यांसारखे सरकार मान्यताप्राप्त कोणतेही कागदपत्र आपण देऊ शकता. सरकारने प्रिवे��शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि भारतीय टेलिग्राफ कायद्यामध्ये बदल करत त्यात या नव्या नियमांचा समावेश केला आहे. केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला सोमवारी मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने आधारबाबत नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर हा सरकारने हा बदल केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ठ केले होते की, आधार कार्डवरचा यूनिक आयडी केवळ कल्याणकारी योजनांसाठीच वापरला जाऊ शकतो. (हेही वाचा, आता अवघ्या 4 तासात मिळेल PAN Card)\nआधार डेटाचा गैरवापर केल्यास 50 लाख रुपयांचा दंड, 10 वर्षांचा कारावास\nकायद्यात करण्यात आलेल्या नव्या बदलानुसार आधार ऑथेंटिकेशन करणाऱ्या कोणत्याही संस्थेने जर ग्राहकांचा डेटा लिक केला. तसेच, त्यात ती कंपनी दोषी आढळली तर, त्या कंपनीला 50 लाख रुपयांचा दंड तसेच, संबंधीत कर्मचारी, अधिकाऱ्यास 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.\nआधार कार्ड पडताळणीसाठी आता भरावा लागणार शुल्क\nबँक खाते किंवा मोबाईल कनेक्शनसाठी आधार नंबर देणे आता ही ग्राहकाची मर्जी\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणे��ेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात ��्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/76", "date_download": "2019-03-26T08:07:40Z", "digest": "sha1:LOFEUATBLUYUIEG5XKUW4JUBUVV3WM2C", "length": 22366, "nlines": 268, "source_domain": "misalpav.com", "title": "वाद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\n(अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\nवेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ\nस्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा\nधागा वर्गीकरण : #मीचीलाल\n(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )\nRead more about (अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nवनफॉरटॅन in जनातलं, मनातलं\n१. अगदी हार्डकोर ममव१ असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट२ पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील.\nRead more about मराठी मालिकांची लेखनकृती\nवनफॉरटॅन in जनातलं, मनातलं\nहिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nसाहना in जनातलं, मनातलं\nभाजपचे अश्विन कुमार उपाध्याय ह्यांनी अल्पसंख्यांक दर्जा आणि त्यातून शैक्षणिक संस्था चालवण्याचे विशेष अधिकार ह्यांचे महत्व लक���षांत घेऊन भारतातील ८ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टांत अपील केले होते. पण न्यायालयाने ते मंजूर नाही केले आणि उलट उपाध्याय ह्यांनी NCMEI ह्या संस्थेकडे हा विषय न्यावा असे सूचित केले जाते.\nRead more about हिंदू लोकांना ८ राज्यांत अल्पसंख्यांक दर्जा \nपाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nभाग ०१ पासून पुढे.....\n( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )\nमयुरी : काय हो. राघव, काय प्लॅन आहे\nराघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.\nराघव : अग \"डर के आगे जीत है\"\nमयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय\nराघव : आपल्या मैत्रीची जीत.\nसंकेत : नीघुया का\nमयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची\nराघव : ए.. चला बस आली निघुया आता.\nRead more about पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).\nपाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\nसंकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..\nमयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...\nराघव : मी कशाला गप्प बसू.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...\nसंकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..\nराघव : तुला म्हणतोय तुला..\nमयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..\nसंकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..\nराघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...\nमयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..\nसंकेत : मी काय म्हणतो\nराघव : काय म्हणतोस तु\nसंकेत : हेच्या आयलां...\nमयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..\nRead more about पाटलाची मुलगी.. – भाग १\nदिपक लोखंडे in जनातलं, मनातलं\n\" अहो ऐकताय ना\n\" नाही.. कानात तेल ओतलयं मी..\"\n\" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..\"\n\" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का\n\" ओ.. झोपताय काय.. आज काय आहे माहीत आहे ना.. आज काय आहे माहीत आहे ना\n\" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..\"\n.. चला ना जाऊया आपण पण..\"\n\" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..\"\n\" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..\"\n\" बरं मग, तू जाऊन ये \"\n\" मी एकटी नाही जाणार..\"\nमाम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं\n\"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये \" असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादाय��� दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/768", "date_download": "2019-03-26T08:46:08Z", "digest": "sha1:TEGXTUZNGCE5OCDBXAQNQHJ2JJ2GRBBW", "length": 10157, "nlines": 134, "source_domain": "misalpav.com", "title": "सुकी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nपनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.\nRead more about पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadanvis-comments-on-refinery-project-in-ratnagiri/", "date_download": "2019-03-26T08:37:32Z", "digest": "sha1:CCYIZPCVMP2VQ4SSWXZPVP5HGUWFCVNW", "length": 7979, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्य़ात रिफायनरी होणारच; मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nरत्नागिरी जिल्ह्य़ात रिफायनरी होणारच; मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले\nटीम महाराष्ट्र देशा- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरीला शिवसेना, माजी मंत्री नारायण राणे आणि स्थानिकांचा विरोध असला तरी हा प्रकल्प होणारच असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चेंबूरजवळ गेल्या ४० वर्षांपासून रिफायनरी असून त्याचा कोणताही परिणाम किंवा दुर्घटना घडलेली नाही. रत्नागिरी रिफायनरीचे तंत्रज्ञान तर अत्याधुनिक असून त्याचा पर्यावरणावर कसलाही परिणाम होणार नाही. या प्रकल्पाबाबतच्या लोकांच्या सर्व शंका दूर करणार असून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nयाबाबतचा सामंजस्य करार लवकरच केला जाईल. मात्र त्यापूर्वी लोकांच्या सर्व शंकाचे समाधान करून त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.\nशिवसेना आणि स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध आहे,वाचा काय आहे प्रकरण \nराजापूर तालुक्यातील नाणार गावाजवळ १५ हजार एकर जमिनीवर तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कंपनीतर्फे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारली जाणार आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम याच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या कंपनीतर्फे ही रिफायनरी उभारली जाणार असून सन २०२३पर्यंत तिचे काम पूर्ण होईल असा कंपनीचा दावा आहे. सुमारे १५ हजार एकर जागेवरील या रिफायनरीत एक हजार एकर जागेवर स्टोरेज टँक असतील. या रिफायनरीतून प्रतिवर्षी ६०दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थाचे उत्पादन होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून १५ ते २० हजार लोकांना प्रत्यक्षात तर एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून मच्छिमारीही धोक्यात येणार असल्याचा दावा करीत कोकणातील लोकांनी या रिफायनरीला विरोध सुरू केला आहे. शिवसेनेनेही या प्रकल्पास विर��ध केला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पास स्थानिक लोकांचा तसेच आमचाही विरोध असल्याने मॅग्नेटिक महाराष्ट्रात सामंजस्य करार करू नये अशी मागणी केली होती.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n12वीच्या विद्यार्थ्यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू\nरेल्वेमध्ये गुंडांकडून पत्रकाराला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/strong-alternative-to-congress-ncp-alliance-together-says-sharad-pawar/", "date_download": "2019-03-26T08:53:41Z", "digest": "sha1:FRRE3RFGFETZOTB43BWEZ2YDE7XBIUJH", "length": 4970, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास एक मजबूत पर्याय - शरद पवार", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nकॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास एक मजबूत पर्याय – शरद पवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ कॉंग्रेससोबतच आघाडी करणार आहोत. जर आम्ही एकत्र निवडणूक लढलो तर एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधकांनी आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत पवार यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.\nशिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. जर शिवसेनेने शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, तर त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. त्यांच्याकडे समर्पित उमेदवार आहेत व युती असतानाही त्यांना मित्र पक्ष भाजपकडून चांगली वागणूक मिळत नाही. स्वबळावर लढल्यात शिवसेनेला ताकद मिळेल, असेही पवार म्हणाले.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nसंघ-भाजपचा संविधान बदलण्याचा डाव – काँग्रेस\nसंविधान स्वत:च सक्षम, विरोधक काय वाचविणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/a-r-rahman/", "date_download": "2019-03-26T07:59:38Z", "digest": "sha1:IKUZWPVSQ3IDUUCXNQKOVYL5UODPXO75", "length": 7283, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "A R Rahman Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“नसरुद्दिन शहा साहेब, भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत – की इतर कुणी\nभारतात खरे भयभीत कोण आहेत मुसलमान की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे तस्लिमा नसरीन, तारिक फतेह आणि ए आर रेहमान\nअनोखा रहमान : ए आर रहमानच्या जन्मदिनी, आपण एका महत्वाच्या गोष्टीवर विचार करायला हवा\nचांगली चाल वगैरे तर अनेक लोक करतात, रहमान त्या चालीच्या पुढे जाऊन जी गोष्ट करतो ते फार महत्त्वाचं. पण हे सारं समजून घेण्याइतका आमच्याकडे वेळ आहे का\nश्रीकृष्णाचा विवाह खरंच राधेशी झाला होता का या प्रश्नाशी निगडीत प्रचलित कथांचा आढावा\nअद्रिका-कार्तिक यांनी जे साहस दाखवले त्यामुळे लहानग्यांनाच काय पण मोठ्यांना देखील प्रेरणा मिळेल\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nडॉ. मनमोहन सिंगांचे पक्षांतर्गत काँग्रेसी दमन आता मोठया पडद्यावर\nभारतातील ‘या’ वकिलांची एका खटल्याची फी, नुसती ऐकूनच डोळे पांढरे होतात\nसकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील\nएटीएममधून पैसे नं निघाल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते\nया चित्रपटाची निर्मिती तब्बल पाच लाख शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली होती\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\nकोहली या सुंदर स्वप्नाचा असा चुरा नकोय\nअल्पावधीत लोकप्रिय झालेल्या “whatsapp”च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी\nपाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; ही आहेत जगातील अनोखी घरं\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\nविठ्ठलाचे वारकरी विरुद्ध शिवप्रतिष्ठान चे धारकरी – सत्य काय आहे हे वाचा\nजेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”\nरोमन लोक ते इंग्रज : इन्कम टॅक्सच्या सुरुवात व बदलत्या स्वरूप��चा रंजक इतिहास\nअपघातातून लागलाय पृथ्वीवरील सर्वात जुन्या ‘जैविक रंगाचा’ शोध हा रंग कोणता असेल हा रंग कोणता असेल\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nगेट टॉवर बिल्डींग: एक अशी बिल्डींग ज्यामधून हायवे जातो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-03-26T08:41:46Z", "digest": "sha1:XJLZ4GJEFGDLIXHFCM3LZ7OV7NFRNWRU", "length": 6444, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आता पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास फेरपरीक्षा होणार,निकालाच्या दोन महिन्यांत फेरपरीक्षा – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआता पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास फेरपरीक्षा होणार,निकालाच्या दोन महिन्यांत फेरपरीक्षा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 14, 2019\nमुंबई-: शिक्षणामुळे नवी पिढी घडण्यास मदत होते. वारंवार आपण एकत आलो कि विद्यार्थांच्या दप्तराच्या वजनामध्ये काही कटोती होणार का, तर त्याहून हि विद्यार्थांसाठी खुशीची बातमी शिक्षण विभागाने दिली आहे, ती म्हणजे आता पाचवी आणि आठवीत वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तरी त्याला फेरपरीक्षेला बसवून त्याच्या गुन्वतेत वाढ दिसत असल्यास त्याला त्या वर्गातून पास करून पुढील वर्गास जाण्यासाठी प्रवेश द्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.\nकेंद्राकडून शिक्षण हक्क कायदा 2009मध्ये बदलकरून, हि फेरपरीक्षा वार्षिक निकालाच्या दोन महिन्यांनी होणार हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.\nTags: #निकालाच्या दोन महिन्यांत फेरपरीक्षा, #आता पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास फेरपरीक्षा होणार\nघटना घडली परंतु सुदैवाने अपघात टळले\nमकर संक्रातीचा गोडवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/23/Article-on-Goda-kath-Urban-Dialogue-to-prevent-river-pollution.html", "date_download": "2019-03-26T07:57:59Z", "digest": "sha1:VW5ULD2VXU7XKOATLO7JY3TOOJLRCSFE", "length": 16058, "nlines": 22, "source_domain": "mahamtb.com", "title": " नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘अर्बन डायलॉग’... नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘अर्बन डायलॉग’...", "raw_content": "\nनदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘अर्बन डायलॉग’...\nनासर्डी नदीचा शास्त्रीय अभ्यास करून तयार झालेला अहवाल त्या नाशिक महानगरपालिकेला सादर करणार आहेत. त्यामुळे गोदाकाठी इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालत नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात तरुण पिढी कार्यरत असल्याने लवकरच गोदातीर समृद्ध होण्याची आस बाळगावयास हरकत नाही.\nनाशिक म्हणजे गोदातीरी वसलेले शहर. याच गोदावरीच्या अनेक उपनद्या असून त्यातीलच एक उपनदी म्हणजे नासर्डी. या नासर्डी नदीचे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे या नदीच्या आताच्या असणाऱ्या रूपामुळे तिचे गत सौंदर्य हे प्रदूषणामुळे लोप पावले आहे. नदीचे बदललेले हे रूप नदीसाठी आणि येथील नागरिकांसाठी दु:खदायक बाब बनली आहे. या दुःखाची जाणीव नाशिक शहरातील मृण्मयी चौधरी-पेंडसे आणि शिल्पा डहाके या दोन वास्तुविशारद तरुणींना झाली. आणि केवळ दुःख कवटाळून बसण्यापेक्षा या नदीला सौंदर्यवान करण्यासाठी व तिचे प्रदूषण रोखले जावे यासाठी या दोन तरुणींनी शहर संवादाची ‘अर्बन डायलॉग’ ही मोहीम हाती घेतली. मूलतः वास्तुविशारद असणाऱ्��ा तरुणींना सौंदर्य निर्माण करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनी नासार्डीला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला आहे. कोणत्याही कामास शाश्वत स्वरूप प्राप्त होण्यासाठी आवश्यकता असते, ती सुयोग्य नियोजनाची. याच धारणेतून या तरुणींनी नासर्डी नदीची नेमकी समस्या काय आहे, तिचे स्वरूप नाशिक शहराबाहेर कसे आहे आणि शहरात कसे आहे, तिच्या किनाऱ्यावरील जनजीवन कसे आहे, अशा अनेक बाबींचा संशोधनात्मक अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून त्या नासर्डी नदीचे दस्तावेजीकरण तयार करणार आहेत. या सर्व प्रवासाबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी नासर्डी नदी जेथे नाशिक शहरात प्रवेश करते त्या सातपूर भागापासून ते जिथे तिचा आणि गोदावरीचा संगम होतो त्या टाकळीपर्यंत प्रवास करून आम्ही या नदीचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले आहे. यावेळी नदीचे पात्र कोरण्यात आले असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच, या माध्यमातून नदीचा मूळ नैसर्गिक प्रवाहदेखील बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र विस्कळीत झाले आहे. तसेच, जलप्रदूषणात महत्त्वाचा घटक असलेले सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचेही त्यांच्या यावेळी निदर्शनास आले. त्याचप्रमाणे उंटवाडी परिसरात तर या नदीचे पात्र घनकचऱ्यामुळे अधिकच प्रदूषित झाले असल्याचे त्या सांगतात. सातपूर ते उंटवाडी या दरम्यान नदीचे पात्र विस्तारलेले आहे. मात्र उंटवाडीजवळ नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे दिसून येते.\nनासर्डीला स्वच्छ करण्यासाठी व आपले दस्तावेजीकरण अधिक परिणामकारक व्हावे, याकरिता या नदीची सातपूर ते अंबड- सातपूर लिंक रोड, अंबड- सातपूर लिंक रोड ते मायको हॉस्पिटल, मायको हॉस्पिटल ते उंटवाडी पूल, उंटवाडी पूल ते मुंबई-आग्रा महामार्ग, मुंबई -आग्रा महामार्ग ते नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग ते टाकळी (जेथे गोदा-नासर्डी संगम होतो) अशा सहा विभागात नदीची विभागणी करण्यात आली आहे. आपल्या अहवालासाठी या तरुणींनी नदीकिनाऱ्याचा वापर कसा केला जातो, नदीकिनारी हिरवे आच्छादन किती आहे, तसेच, नदीत समाविष्ट असणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतांची माहिती म्ह���जे एका नदीत किती जलप्रवाह आहेत, याबाबत माहिती संकलन करणे, पूररेषेचे नकाशीकरण करणे, नदीला आलेल्या पुराचा इतिहास तपासणे, नदीकिनारी वसलेले शहर व असणारी मोकळी जागा यांबाबत माहिती संकलित करणे, नदी किनारी वसलेल्या लोकसंख्येची माहिती संकलित करणे आदी स्वरूपाचे निकष ठरविले आहेत. याचबरोबर नाशिकमध्ये या तरुणींच्या माध्यमातून गोदावरीशी नाते जोडूया, हा उपक्रमदेखील राबविण्यात येत असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून गोदावरी नदीची परिक्रमा करण्यात आली. तसेच, ‘गोदावरीशी गप्पा’ या माध्यमातून गोदावरीसंबंधी आणि तिच्या प्रदूषणाबाबत जनजागृतीदेखील करण्यात आली. या उपक्रमाला नाशिककर नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. तसेच, ‘रिव्हर अ‍ॅक्शन वीक’च्या माध्यमातून गोदावरीच्या कथा, गोदावरीवरील कविता, गोदेशी संबंधित छायाचित्रांची प्रसिद्धी आदी स्वरूपाचे उपक्रमदेखील राबविण्यात आले. या माध्यमातून गोदेचे महत्त्व जनमानसात रुजविण्याचे मोठे कार्य झाले आहे.\nनदीला तिचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी या तरुणींनी मुंबई येथील तज्ज्ञ अविनाश कुबळ यांच्याशी चर्चा करून शास्त्रीय मार्गदर्शन घेतले आहे. तसेच, यासाठी पर्यावरणतज्ज्ञ जुई पेठे यांचेदेखील मार्गदर्शन त्यांना प्राप्त होत आहे. तसेच, केवळ नाशिकच्या परिक्षेत्रात नदी प्रदूषणासंबंधी जनजागृती निर्माण व्हावी, एवढाच मर्यादित हेतू न ठेवता या तरुणींनी कोपरगाव येथेदेखील याबाबत जनजागृती केली आहे. तसेच, नासर्डी नदीचा उगम जेथे होतो ते ठिकाण म्हणजे बेळगाव ढगा परिसर येथपासून नदीचा असणारा प्रवाह आणि त्यात झालेला बदल याबाबतदेखील त्यांनी अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. तसेच या नदीचे उगमस्थान शोधून काढण्यातदेखील त्यांनी योगदान दिले आहे. मात्र, केवळ दोन लोक मिळून या कामात आपले योगदान देऊन नासर्डी नदीचे प्रदूषण रोखू शकणार नाही. त्यामुळे या कार्यात शहरातील नागरिकांनी विशेषत: महाविद्यालयीन तरुणांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. स्थापत्य रचनेचे ज्यांना शास्त्रीय ज्ञान आहे, अशा वास्तुविशारद क्षेत्रातील तरुणांनी या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्या व्यक्त करत आहेत. नासर्डी नदीचा शास्त्रीय अभ्यास करून तयार झालेला अहवाल त्या नाशिक महानगरपालिके��ा सादर करणार आहेत. त्यामुळे गोदाकाठी इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालत नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात तरुण पिढी कार्यरत असल्याने लवकरच गोदातीर समृद्ध होण्याची आस बाळगावयास हरकत नाही.\nदागिन्यांच्या माध्यमातूनदेखील रोखले जाते नदीप्रदूषण\nदागिन्यांच्या माध्यमातूनदेखील या तरुणी नदीप्रदूषण रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या तरुणी शहरातील विविध आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर येथून विविध फळबिया संकलित करून त्या वाळवून त्यापासून आकर्षक दागिन्यांची निर्मिती करत आहेत. टाकाऊ वस्तूंमधून सौंदर्याची निर्मिती करत नदीप्रदूषण रोखणारा हा उपाय सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे. या कामी सीताफळ, चिकू, रिठा, बोर, गुंज या बियांचा वापर केला जातो व यापासून हार व कानातील डूल तयार केले जातात. फळबियांचा सुयोग्य वापर होत असल्याने व्यावसायिक त्या बिया नदीपात्रात टाकत नाही. त्यामुळे नदीप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. तसेच, बियांपासून बनवलेला दागिना तुटल्यास तो मातीमध्ये सामावून जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानीदेखील टाळली जाते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/double-set-2015-marathi-video-review", "date_download": "2019-03-26T07:54:16Z", "digest": "sha1:2W3JPC7YTFRPTWWISXUOIXFC4T47ZLGK", "length": 2901, "nlines": 29, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "डबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू) | पाहावे मनाचे", "raw_content": "\nडबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू)\n'पाहावे मनाचे' नेहमीच नवं काही घेऊन येत असते. यावेळी सादर आहे एक आगळा वेगळा प्रयोग. दृक श्राव्य परीक्षण अर्थात ऑडियो-व्हीडीयो रिव्ह्यू. अजुन तांत्रिक सफाई शिकतोय पण हा प्रयोग आवडेल अशी आशा आहे.\nवरच्या व्हिडीयो वर क्लिक करा, आणि रिव्ह्यू वाचण्याऐवजी ऐका आमच्या गप्पांतून तुम्हाला समजेल की हा चित्रपट कसा आहे.\nतुम्हाला जर हा प्रयोग आवडला तर अधिकाधिक सफाईदार करण्याचा मानस आहे. तेव्हा जरूर प्रतिक्रिया द्या आणि आम्हाला कळु दे की तुम्हाला या प्रयोगाबद्दल काय वाटते.\nमराठीतील हा पहिला वहिला प्रयोग सर्वत्र शेअर करा\nडबल सीट - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, वंदना गुप्ते\nबॉ���्स ऑफिसचे आकडे: -\nसली (२०१६): एका सिनेमाचं कमाल लँण्डिग\nबाबाचा ताबा आणि मराठी उरफुगवे मन\nजाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६): ब्रिंग इट ऑन\nएफ़-१/१०४ - आपल्या सो कॉल्ड सहिष्णुतेच्या मर्यादा उघडे पाडणारे नाटक\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/78", "date_download": "2019-03-26T08:05:16Z", "digest": "sha1:RWY5BHLNZPIWNXCYZWPGPRBU44H6ROFL", "length": 17474, "nlines": 241, "source_domain": "misalpav.com", "title": "भाषांतर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nद टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)\nए ए वाघमारे in जनातलं, मनातलं\nहे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍\nRead more about द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)\nशवविच्छेदन...... भाग - ४\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nशवविच्छेदन...... भाग - १\nशवविच्छेदन...... भाग - २\nशवविच्छेदन...... भाग - ३\nशवविच्छेदन...... भाग - ३\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nशवविच्छेदन...... भाग - १\nशवविच्छेदन...... भाग - २\n....ती दुपार अशीच गेली. संध्याकाळी पाटलांनी - त्या माणसाचे नाव रवि पाटील होते, त्या दोघांना हॉटेलमधे जंगी मेजवानी दिली. गंमत म्हणजे मद्यपान, जेवण झाल्यावर पाटलांनी डॉ. मानकाम्य���ंना हॉटेलचे बील चुकते करायला सांगितले. ते बाहेर पडले तेव्हा बराच उशीर झाला होता. पाटील जवळजवळ झिंगले होते आणि डॉ. मानकामे बील भरायला लागल्यामुळे चडफडत दात ओठ खात होता.\nशवविच्छेदन...... भाग - २\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nशवविच्छेदन...... भाग - १\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nजिथे असशील तेथे तू आनंदात असशील याची मला खात्री आहे... मी शक्यतो कोणाला अरे तुरे करत नाही पण आपल्यात जो काही पत्रव्यवहार झाला फ्रॅन्झ काफ्काबद्दल, त्याचा धागा धरुन तुला एकेरी हाक मारतोय. (अणि शिवाय वाढलेल्या वयाचा थोडास गैरफायदाही घेतोय ) तुझ्यासाठी एक युद्धकथाच लिहायचे मनात होते पण सध्या Caliphateचा इतिहास लिहित असल्यामुळे त्यात व्यस्त आहे. तुलाही हे सांगितले होतेच... असो पण ही एक छोटी कथा तुझ्यासाठी लिहित आहे.... तुला आवडेल अशी आशा आहे... पुढेमागे एक युद्धकथाही लिहिनच..\nमाध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nप्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nRead more about माध्यमांतर– \"एपिक\" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड\nसाहना in जनातलं, मनातलं\nगोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला \"affairs expert\" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते.\nलग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ह��� ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता)\nRead more about बाहेरची भानगड\nमाझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nमी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे.\n१महा-अभियोग : द् ट्रायल\nमी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.\nRead more about माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nजयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nस्थळ : श्रीनगर येथील गफार खान यांचे फार्म हाऊस\nपोस्टकार्डाचे दिवस होते. पहिले पोस्टकार्ड आले ते घाटीवरुन. त्यावर एका डोंगराचे सुंदर चित्र होते. पूर्वी अशा प्रकारची पोस्टकार्ड पाठविण्याची पद्धत होती हे तुम्हाला आठवत असेल. कार्डावर एकच ओळ सुवाच्च अक्षरात लिहिली होती\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-shirur-jambut-women-fashion-design-training-76609", "date_download": "2019-03-26T09:28:36Z", "digest": "sha1:JJHF2V6DM4ZL5XDR5KHGDU5LAZSZP3L5", "length": 13132, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news shirur jambut women fashion design training जांबूतला महिलांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nजांबूतला महिलांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nटाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे):महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी त्यांना फॅशन डिझाईनचे प्���शिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जांबूतचे सरपंच डॉ. जयश्री जगताप यांनी दिली. जांबूत येथील अस्मिता भवनामध्ये आयसीआयसीआय फाउंडेशन व हरिता कंपनीच्या वतीने महिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी त्या बोलत होत्या.\nटाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे):महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी त्यांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जांबूतचे सरपंच डॉ. जयश्री जगताप यांनी दिली. जांबूत येथील अस्मिता भवनामध्ये आयसीआयसीआय फाउंडेशन व हरिता कंपनीच्या वतीने महिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी त्या बोलत होत्या.\nजगताप म्हणाल्या, सांसद आदर्शग्राम जांबूत येथील महिलांना आर्थिक साधन मिळवून देण्यासाठी काम केले जात आहे. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात महिलांसाठी आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात 40 महिलांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती प्रशिक्षक ज्योती वाघमारे यांनी दिली.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nप्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विद्यार्थी घेणार शपथ\nमाहिती आयुक्त म्हणतात, माहिती अधिकाराचा गैरवापर हे\nमुख्यमंत्र्यांनी जगाचं ज्ञान, आत्मभान असणारा धैर्य\nसात महापालिकांच्या परिवहनची 864 कोटींची कर थकबाकी\n'माझ्या बायकोशी लग्न कर' असा दबाव टाकल्याने एकाची\nविजयसिंहराजे, देगावकर यांच्यावर फौजदारी करा\nभारतीयांनी सामना गमावला; पण मने जिंकली\nआलिया-रणबीरचा रोमँटिक डान्स (व्हिडीओ)\nसध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज...\nध्यास दररोज वापरण्यायोग्य दागिने बनविण्याचा\nदागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘...\nमराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे...\nआदिवासी महिलांसाठी दहा हजार सॅनिटरी नॅपकिन\nपुणे - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्��ेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘...\nमहिला दिन 2019 पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ...\nतिजनबाईंच्या पेहरावावर नागपुरी छाप\nनागपूर - देशभरात प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई यांच्या पेहरावावर नागपुरी छाप आहे. होय, हे खरे आहे. छत्तीसगडच्या महिला परिधान करीत असलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/traffic-police-ravivar-peth-road-139974", "date_download": "2019-03-26T08:52:10Z", "digest": "sha1:6LCQFTU4YXJC4V4W2YM4PL6QBICJBVO3", "length": 15463, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic Police Ravivar Peth Road वाहतूक पोलिसांवरील भिस्त फोल | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nवाहतूक पोलिसांवरील भिस्त फोल\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nशहराच्या मध्य भागातील नागरिकांच्या गटांची ‘सकाळ’ने नुकतीच बैठक घेतली. त्यातून मध्य भागातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. त्यांची सोडवणूक झाली तर मध्य पुणे मोकळेपणाने श्‍वास घेऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यांचा आढावा या वृत्तमालिकेद्वारे आजपासून.\nशहराच्या मध्य भागातील नागरिकांच्या गटांची ‘सकाळ’ने नुकतीच बैठक घेतली. त्यातून मध्य भागातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. त्यांची सोडवणूक झाली तर मध्य पुणे मोकळेपणाने श्‍वास घेऊ शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यांचा आढावा या वृत्तमालिकेद्वारे आजपासून.\nपुणे - अरुंद रस्ते आणि त्यात उदंड अतिक्रमणे, नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन दाट लोकवस्तीच्या मुसक्‍या आवळत आहे. व्यापाऱ्यांपासून रहिवाशांपर्यंत सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या भागातील रहिवाशांची वाह��ूक पोलिसांवर भिस्त असली तरी ती फोल ठरत असल्याचे चित्र आहे.\nशहराच्या मध्य भागात म्हणजे नेहरू रस्ता, नेहरू चौक, बोहरी आळी, गणेश पेठ, गुरुवार पेठ, गूळ आळी, सतरंजीवाला चौक, कस्तुरे चौक, पांगुळआळी, नाना पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, तपकीर गल्ली, तुळशीबाग, सदाशिव-नारायण पेठेचा काही भाग या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसते. सणांच्या दिवसांत तर या भागातील वाहतूक कोंडी अधिक उग्र रूप धारण करते. दर शनिवार-रविवारीही येथील कोंडी वाढते. मध्य भागात जुन्या घरांची संख्या मोठी आहे; तसेच रस्ते अरुंद आहेत. त्यातच या परिसरात पुरेसे वाहनतळ नाहीत. त्यामुळे रहिवाशांना त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यातूनच रहिवासी आणि दुकानदार यांच्यात सातत्याने संघर्ष होतो. या अरुंद रस्त्यांवर अनेकदा वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. त्याचा वाहतुकीला अडथळा होतो. शहराच्या पश्‍चिम भागात वाहतूक पोलिसांकडून ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर सातत्याने कारवाई होते. मात्र, पूर्व भागात कारवाई मंदावते, असा रहिवाशांचा अनुभव आहे. या भागातील व्यापाऱ्यांनाही त्यांच्या दुकानात माल उतरवायचा असेल, तर रात्रीच त्याची वाहतूक करावी लागते.\nमध्य भागातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच पदपथ रुंद करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला आहे. वाहने कोठेही उभे राहतात. पथारीवाल्यांची संख्या वाढत आहे.\n- सुरेंद्र जैन, अध्यक्ष, रिटेल टेक्‍सटाइल गार्मेंट सिंडीकेट\nमध्य भागात पथारीवाल्यांची संख्या वाढत आहे. त्यातच बेशिस्त वाहनांवर पुरेशी कारवाई होत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांनाही नीट चालता येत नाही. कोंडी होणाऱ्या चौकांत वाहतूक पोलिस हवेत.\n- हनीफ जाफरानी, अध्यक्ष, आयर्न अँड स्ट्रील असो.\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nसंकष्टीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी\nपाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली...\n#WeCareForPune वाहनतळ कर्मचारी अवाजवी शुल्क\nपुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अव���जवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी...\nसंधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार\nपुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम...\nपुणे - नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावर चारचाकीसाठी तासाला दहा रुपये, तर तेथून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर...\nप्राधिकरणाच्या प्रकल्पांची वाट सुकर\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5071470434896918411&title=First%20ZP%20AC%20School%20at%20Bhiwandi&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:26:14Z", "digest": "sha1:NL5PS2UHGGG5ANN6V3SU6JKMCYM43HTT", "length": 9859, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भिवंडीत उभी राहिली जिल्हा परिषदेची पहिली वातानुकूलित शाळा", "raw_content": "\nभिवंडीत उभी राहिली जिल्हा परिषदेची पहिली वातानुकूलित शाळा\nखांडपे शाळेचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात\nभिवंडी : सध्या सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत असतानाच आपल्याही गावातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून खांडपे गावातील नागरिकांच्या मदतीने भिवंडी तालुक्यातील भिनार केंद्रातील खांडपे जिल्हा परिषद या पहिल्या वातानुकूलित शाळेचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.\nया वेळी भिनार केंद्राचे केंद्रप्रमुख निहाल शेख, मुख्याध्यापिका राधा येवते, ठाणे जिल्हा मजुर फेडरेशन संचालक पंडित पाटील, हनुमान पाटील, सोमनाथ पाटील, शिक्षक प्रशांत भोसले, शाळा व��यवस्थापन समिती अध्यक्षा निलम पाटील, सोमनाथ पाटील, फशीबाई तारे, भारती हजारे, अमोल तारे मंडळ, खांडपे गावातील गावकऱ्यांच्या उपस्थितीत वातानुकूलित शाळेचे उद्घाटन करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यांत ही शाळा सुशोभित करण्यात आली असून, आकर्षक चित्रे, शौचालय, फिल्टरचे पाणी, रंगरंगोटी अशी ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे.\nजिल्हा परिषदेची खांडपे शाळा ही भिवंडी तालुक्यातील पहिली वातानुकूलित शाळा असल्याने गावकऱ्यांच्या सहकार्याचे आणि शिक्षकांच्या मेहनतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. खांडपे शाळेच्या जीर्णोद्धारासाठी अथक परिश्रम घेतलेल्या मुख्याध्यापिका राधा येवते, शिक्षक प्रशांत भोसले यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वच्छ शाळा निर्माण करणे, मराठी शाळा टिकवून ठेवत दर्जेदार शिक्षण देणे हा मुख्य उद्देश समोर ठेऊन ही शाळा आम्ही साकारल्याचे या वेळी सांगण्यात आले.\n‘शिक्षक, गावकरी आणि इतर देणगीदाररांच्या प्रयत्नाने ‘माझे गाव, माझी शाळा’ या माध्यमातून शाळेचा जीर्णोद्धार झाला आहे. इतर गावांनी, शाळांनी येथे शाळेला भेट देऊन येथील एकीचा आदर्श घ्यावा,’ असे विचार भिनारचे केंद्रप्रमुख निहाल शेख यांनी व्यक्त केले.\n‘गावोगावी अशा शाळा उभ्या रहाव्यात. शिक्षकांनी शाळेसाठी अधिकचा वेळ देऊन गुणवत्ता वाढवावी. मराठी भाषा व मराठी शाळा टिकवणे हे शिक्षक करू शकतात; पण यासाठी प्रामाणिक प्रयत्न हवा,’ असे शिक्षक प्रशांत भोसले यांनी नमूद केले.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.\nTags: भिवंडीठाणेमुंबईनिहाल शेखराधा येवतेखांडपे जिल्हा परिषद शाळाMumbaiThaneBhiwaniKhandape ZP SchoolRadha YewteNihal Shaikhमिलिंद जाधव\nपडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती दिव्यात रंगले महिला जनजागृती कविसंमेलन कवाड जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धेविषयी जनजागृती\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उ��्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/founders/", "date_download": "2019-03-26T09:00:35Z", "digest": "sha1:P4NX4TF6JVWGZ7W7XDCESNZOX3TVFZML", "length": 6424, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Founders Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nतेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.\nया कंपनीचे फाऊंडर जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांची मैत्री रौड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एकत्रित शिक्षण घेताना झाली.\nऑस्ट्रेलियातील ही विचित्र खाद्यपदार्थ तुम्हाला माहित आहेत का\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\n या अत्यंत सहज करता येण्यासारख्या ब्युटी टिप्स ट्राय कराच\n६२ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात +१००९ वेळा आलेलं अपयश = जगप्रसिद्ध फूड चेन\nकॅन्सरच्या जीवघेण्या पेशींना मारून टाकणारी “केमोथेरपी” कशी काम करते\nमाणूस आणि कालगणना : घोळ आणि त्याची शास्त्रीय कारणे\nभारतीय शेअर मार्केटवरील काळ्या पैश्याची टोळ धाड मोदी सरकार थांबवणार\nतेजस एक्स्प्रेस: नथीपेक्षा मोती जड\nचीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली भारताला हे कसं जमू शकेल भारताला हे कसं जमू शकेल\nखूप प्रयत्न करूनही साखरझोपेतून उठणे शक्य होत नाहीये या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nकरन्सी नोट्स पासून शाळेच्या गणवेशापर्यंतचा ‘Updates’ चा प्रवास\nगर्दीत स्वतःचं वेगळेपण टिकवणाऱ्या अक्षय कुमार वर आक्षेप घेणाऱ्यांसाठी\nयेथील देवीची मूर्ती दिवसातून तीनवेळा रंग बदलते, जाणून घ्या कुठे आहे हे अद्भुत मंदिर\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nCV आणि Resume एकच नसतो जाणून घ्या दोघांमधील फरक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच���या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/who-is-responsible-for-the-death-of-swami-sananda/", "date_download": "2019-03-26T08:13:23Z", "digest": "sha1:FPB55UJ7G7B6ZSTHHCBXQV2S7SUY7LKE", "length": 25841, "nlines": 128, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोदीजी... तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदीजी… तुमच्या प्रिय गंगा नदीसाठी जीव गमावणाऱ्या स्वामींच्या मृत्यूस जबाबदार कोण\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकाल म्हणजेच ११ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर जी. डी. अगरवाल ह्यांचे हृषीकेश येथे दु:खद निधन झाले. प्रोफेसर जी.डी. अगरवाल म्हणजेच स्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी गंगानदीच्या पुनरुज्जीवनासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि ह्याच कारणासाठी आमरण उपोषण करताना काल त्यांनी देह ठेवला.\nत्यांनी ह्या आमरण उपोषणाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी ह्यांना २४ फेब्रुवारी २०१८ रोजी एक पत्र लिहून कळवले होते. उपोषण सुरु करण्याच्या चार महिने आधीपासून कल्पना देऊनही गंगा नदीच्या पुनरुत्थानासाठी काही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत .\nजेव्हा स्वामीजींच्या पहिल्या पत्राला पंतप्रधानांकडून काहीही उत्तर आले नाही, तेव्हा त्यांनी १३ जून २०१८ रोजी पुन्हा एक पत्र लिहिले.\nह्यात त्यांनी असे लिहिले की त्यांना पंतप्रधानांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांच्याकडे उपोषण सुरु करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. अखेर स्वामीजींनी २२ जून २०१८ रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला.\n२३ जून २०१८ रोजी स्वामीजींनी परत एक पत्र लिहिले व त्याबरोबर आधीची म्हणजेच २४ फेब्रुवारी व १३ जून रोजी लिहिलेली दोन्ही पत्रे जोडली. ह्या पत्रात त्यांनी असे लिहिले की त्यांना पंतप्रधानांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी २२ जून २०१८ पासून हरिद्वारच्या मातृसदन येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या शासनाने ह्याबाबतीत काहीही ठोस पावले उचलली नाहीत तसेच ह्याला गंभीर प्रतिसाद सुद्धा दिला नाही.\nस्वामीजींनी काही दिवसांपूर्वी उपोषणादरम्यान पाणी सुद्धा न पिण्याचा निर्णय घोषित केला होता आणि ९ ऑक्टोबर २०१८ पासून त्यांनी पाणी घेणे सुद्धा बंद केले होते.\n१० ऑक्टोबर २०१८ रोजी पोलिसांनी त्यांना हृषीकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल केले. तेथे त्यांना जबरदस्तीने आहार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या ११ ऑक्टोबर २०१८ म्हणजे काल दुपारी तीन ते चारच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nगंगानदी किनारी आपली भारतीय संस्कृती रुजली. त्या संस्कृतीचा भाग असलेल्या असलेले आपण इतके कमनशिबी आणि करंटे आहोत की आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग असलेल्या गंगा नदीच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या एका तपस्व्याला आपण सहज गांभीर्याने घेत नाही. त्यांचे उपोषण सरकार इतके लाइटली कसे काय घेऊ शकते\nह्या नदीवर अर्थकारण अवलंबून असून सुद्धा आपले सरकार सुद्धा त्या नदीच्या पुनरुत्थानासाठी काहीही पावले उचलत नाही\nगंगानदी मातृस्थानी मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाला लाज वाटली पाहिजे. इमोशनल कारणे, धार्मिक कारणे एक वेळ बाजूला ठेवूया, परंतु ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि अगदीच प्रॅक्टिकलदृष्टीने विचार करायचा झाल्यास अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा गंगा नदी आपल्यासाठी तितकीच महत्वाची आहे. मग ह्या नदीच्या पुनरुत्थानासाठी प्रयत्न व्हायला नकोत\nत्याकडे इतके अक्षम्य दुर्लक्ष करणे सरकारला आणि आपल्याला कसे काय परवडू शकते\nस्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी त्यांच्या पहिल्याच पत्रात असे नमूद केले आहे की ह्या उपोषणादरम्यान त्यांचे काहीही बरे वाईट झाल्यास त्यांची गंगा नदीकडे प्रार्थना असेल की ह्यासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरण्यात यावे.\nत्यांच्याआधी सात वर्षांपूर्वी संत निगमानंद ह्यांनीही ह्याच कारणासाठी ११४ दिवस उपोषण केले होते आणि त्यानंतर त्यांनीही देह ठेवला होता.\nस्वामी ज्ञानस्वरूप सानंद ह्यांनी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपुर येथे शिक्षक म्हणून काम केले. ते मूळचे उत्तर प्रदेशातील कांधला मुजफ्फरनगरचे होते. त्यांनी हे उपोषण गंगानदीच्या रक्षणासाठी कडक कायदा व्हावा तसेच ह्या नदीवर जलविद्युत योजनांच्या विरोधात केले होते.\nत्यांची गंगा नदीच्या पुनरुत्थानासंदर्भात आणखीही काही मागण्या होत्या. ह्या उपोषणादरम्यान ते फक्त लिंबू, मध, मीठ व पाण्याचे सेवन करीत होते. त्यांनी हे उपोषण सोडावे म्हणून केंद्रीय मंत्री उमा भारती स्वतः त्यांना भेटायला दोन वेळा मातृसदन येथे येऊन गेल्या.\nकें���्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांनीही स्वामीजींना संदेशवाहकासह एक पत्र पाठवून हे उपोषण सोडण्याची विनंती केली पण स्वामीजींनी उपोषण सोडण्यास नकार दिला.\nमंगळवारी सकाळी सुद्धा हरिद्वारचे आमदार रमेश पोखरीयल निशंक नितीन गडकरी ह्यांचे पत्र घेऊन स्वामीजींना भेटायला गेले होते. शासन स्वामीजींच्या मागण्यांचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल असा मजकूर त्या पत्रात होता.\nह्या पत्रानंतर स्वामीजींनी सहमती सुद्धा दिली होती अन अचानक संध्याकाळी त्यांनी पाणी सुद्धा ग्रहण न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला.\nस्वामीजींनी देहदानाचा संकल्प सोडला असल्याने त्यांच्या इच्छेचा सन्मान म्हणून एम्स प्रशासनाने तयारी केली आहे. एम्सचे डीन डॉक्टर विजेंद्र सिंह ह्यांनी सांगितले की जेव्हा स्वामीजींची तब्येत चांगली होती तेव्हाच त्यांनी एम्सला देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती व तसे संकल्प पत्र सुद्धा पाठवले होते.\nह्या संकल्प पत्राचे एम्स प्रशासन पालन करेल अशी माहिती डॉक्टर विजेंद्र सिंह ह्यांनी दिली.\nपर्यावरणासाठी कार्य करणारे राजेंद्र सिंह ह्यांचे म्हणणे आहे की पर्यावरणासाठी झटणाऱ्या राष्ट्रभक्त स्वामीजींच्या निधनाने त्यांना अतीव दु:ख झाले आहे. सरकार अनेक प्रकारच्या बाबाबुवांच्या भेटी घेत असते पण सरकारने ह्या तपस्व्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.\nस्वामीजींच्या निधनाचे वृत्त काळातच विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ह्यांनी एम्सला भेट दिली. त्यांनी स्वामीजींना श्रद्धांजली देताना म्हटले की,\n“स्वामीजींनी संपूर्ण आयुष्य गंगा नदीसाठी वाहून घेतले. गंगा नदीचे पावित्र्य व अविरलता टिकून राहावी ह्यासाठी त्यांचे प्रयत्न व त्यांची इच्छा अगदी योग्य होती, त्यावर विचार केला जाणे गरजेचे होते. सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही, उलट उमा भारती व नितीन गडकरी ह्या केंद्रीय मंत्र्यांनी वेळोवेळी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.”\nहेच मत मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत ह्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनीही स्वामीजींना श्रद्धांजली व्यक्त केली. ते म्हणाले की,\n“ह्या तपस्व्याच्या जाण्याने आम्हाला अतीव दु:ख झाले आहे. स्वामीजींचे म्हणणे होते की गंगा नदीसाठी वेगळा कायदा केला जावा व सर्व जलविद्युत प्रकल्प रद्द केले जावे. परंतु ह्या योजना तयार करायला व अमलात आणायला थोडा वेळ लागतो. आमचे सरकार स्वामीजींच्या सतत संपर्कात होते.\nराज्य सरकारने ह्या उपोषणाबाबतीत संपूर्णपणे संवेदनशीलता दाखवली होती. त्यांचा जीव वाचावा म्हणून सरकारने प्रयत्न केले होते. डॉक्टरांनी सुद्धा हर तऱ्हेचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही.”\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीही स्वामीजींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.\nनरेंद्र मोडी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की “जी. डी. अग्रवाल यांच्या जाण्याने त्यांना अतीव दुखः झाले आहे. त्यांची पर्यावरण, शिक्षण, गंगा शुद्धीकरण या बद्दलची आस्था कायम लक्षात राहील.”\nहेच नरेंद्र मोडी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि भाजप विरोधी पक्षात असताना अग्रवाल यांनी आमरण उपोषण पुकारले होते. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत असताना अग्रवाल यांच्याबद्दल मोदींनी केलेली फेसबुक पोस्ट पहा..\nसत्तेत आल्यानंतर मोदींची जी. डी. अग्रवाल यांच्याबद्दलची ही काळजी अचानक कुठे गेली\n“नमामि गंगे” सारखे इव्हेंट भाजपच्या निवडणूक प्रचारात अग्रस्थानी असतात. मते मिळवण्यासाठी त्याचा व्यवस्थित वापर केला जातो.\nमग गंगेच्या शुद्धीकरणासाठी एखादे स्वामी उपोषण करून मृत्यूला जवळ करेपर्यंत वेळ येते, तेव्हा त्यांची गंगेबद्दलची आस्था कुठे जाते\nपोकळ आस्था दाखवून इव्हेंट साजरे करणे, निधनावर दुखः, शोक वगैरे करणे या पलीकडे जाऊन मोदी आणि त्यांचे सरकार गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी काय करणार आहेत या तपस्वीचा मृत्यू तरी त्यांना भानावर आणेल का\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पोटापाण्यासाठी गुजरातमध्ये आलेले, घाबरलेले उत्तर भारतीय झुंडीने गुजरात सोडून का जात आहेत\nजिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\nकाही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत\nकर्नाटक गोंधळात, पडद्याआड, मोदी सरकार २०१९ साठी ह्या मास्टरस्ट्रोकची तयारी करताहेत\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nअगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे\n“फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा”\nमनात जनांत कृ��्णमय व्हा, त्यानेच तुम्ही हा संसार सहज तरून जाल : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २१\nडिजिटल इंडिया आणि मेळघाटातील मजूरांचे होळीच्या उंबरठ्यावर ३ महिन्यांचे थकलेले पैसे\nज्यामुळे नवाज शरीफांना पदावरून डच्चू मिळाला, ते पनामा पेपर्स प्रकरण आहे तरी काय\nमहादेव वाघाचं कातडं का परिधान करतात शिवपुराणातील एक रोचक कथा\n“आम्हाला उत्तरं मान्यच नाहीत…” अर्थात ‘पुरोगामी कावा’\nप्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी\nभरताच्या संविधानातील या १४ महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत..\nभारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का – उत्तर वाचून तुम्हाला अभिमान वाटेल\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\n5 हलक्या फुलक्या short films ची टेस्टी मेजवानी\nही थरारक ठिकाणे पृथ्वीवर असूनही माणसाला तेथे जाण्यास सक्त मनाई आहे\nछत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रत्येकाने हे शिकायलाच हवं\nलहान मुलांच्या पाठपुस्तकात “कामातुर, मिलन, कौमार्यभंग” सारख्या शब्दांची पेरणी का केली जातीये\nतुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट.. अमेरिकेत इतिहास घडतोय….\nरामानंतर रघुवंशातील ह्या राजांनी सांभाळला अयोध्येचा राज्यकारभार\nया गोष्टी अतिप्रमाणात खात असाल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे\nभल्या भल्यांना लाजवेल अशी आहे ह्या ६६ वर्षीय वृद्धाची बॉडी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/suhaas-pethe-article-on-human-life-1537593/", "date_download": "2019-03-26T08:50:41Z", "digest": "sha1:ITS7IUKM7GC4JIRGTXPHYVHIZN64H7HH", "length": 26479, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suhaas Pethe article on human life | आपण आहोत तिथंच असतो का..? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nआपण आहोत तिथंच असतो का..\nआपण आहोत तिथंच असतो का..\nमाणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आ���ेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो\nजे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं\nमाणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. पण अनेकदा आपण आहोत तिथं मनाने नसतो.. त्याचे दुष्परिणाम मग भोगावेच लागतात..\n‘आपण आहोत तिथंच असतो का..\nवरवर पाहता हा प्रश्न थोडा निर्थक वाटण्याची शक्यता आहे. कदाचित मनात असंही येऊ शकतं की आपण जिथं असतो तिथंच असतो किंवा तिथंच असू शकतो. आपण एकाच वेळेला जिथं आहोत त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी कसे असू शकू आपणच काय, आपल्या बरोबरचे इतरही जिथं आहेत, तिथंच असतात आपणच काय, आपल्या बरोबरचे इतरही जिथं आहेत, तिथंच असतात घरात आपल्यासमोर जर माणूस प्रत्यक्ष बसलेला दिसतो आहे, तर तो त्याच वेळी आणखी इतर कुठं, कसा असू शकेल घरात आपल्यासमोर जर माणूस प्रत्यक्ष बसलेला दिसतो आहे, तर तो त्याच वेळी आणखी इतर कुठं, कसा असू शकेल अशा पहिल्या प्रतिक्रिया येतीलही. आपण विचार करू.\nआपला स्वत:बद्दलचा, इतरांबद्दलचा अनुभव, आपण थोडं आत डोकावून पाहिलं तर, आपल्याला आणखी काही सांगून जाईल. अभ्यासाच्या टेबलावर पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून बसलेला विद्यार्थी, आपल्याबरोबर गप्पा मारणारी आपली मत्रीण किंवा मित्र, आपल्याशी काही व्यावसायिक बोलणं करीत असलेली समोरची व्यक्ती, कुटुंबात आपल्याबरोबर बोलणारी अगदी जवळची व्यक्ती, वक्त्यासमोर बसून व्याख्यान ऐकणारा श्रोता-अशा व्यक्ती, ज्या ठिकाणी बसल्या आहेत ‘त्या ठिकाणीच’ आहेत, शरीरीने, असं आपल्याला दिसतं खरं, पण आपण तसं खरोखर म्हणू शकू का\nप्रामाणिकपणे आणि थोडय़ा शोधक बुद्धीनं पाहिलं तर, विद्यार्थी पुस्तकासमोर बसलेला दिसत असला, तरी तो आहे त्या ठिकाणी असेलच असं सांगता तर येत नाहीच, अनेकदा तो त्याक्षणी मनाने तिथं नसतो. तो त्याच वेळी जिमवर, मित्रांत, मत्रिणींत, कॉलेजात, कुठल्यातरी कडू-गोड प्रसंगांत – कुठंही असू शकतो. अनेकदा असतोही. समोर बसलेली मत्रीण – मित्र आपल्या समोरच आहे, आपण एखाद्या विषयावर बोलतोही आहे, पण त्याच वेळी तो किंवा ती आपल्या ऑफिसमध्ये घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेच्या आठवणींत मनानं वावरत असते. कुणी उद्या घडायच्या प्रसंगात पोहोचलेली असते.\nव्यावसायिक गप्पा सुरू असतात. माणूस समोर असतो. विषय व्यवसायाचा असतो. काही नियोजन असतं, काही देवघेव असते, काही तांत्रिक मुद्दे असतात, पर्याय काढले जात असतात, दोन्ही माणसं तशी समोरासमोर असतात. हे सारं चालू असतं, ती समोर आहेत हे दिसत असतं तरी, तसंच असेल, असं म्हणता येईल का कारण समोरासमोर असतानाच, एकजण सकाळी घरातून निघताना झालेल्या भांडणांच्या, घरी पोचल्यावर होऊ घातलेल्या उत्तरार्धात पोचलेला असतो. त्यातला त्रागा, त्रास, संभाव्य मतभेद – हे सारं तो, हेच समोरचं संभाषण चालू असताना अनुभवीत असतो. तर त्याच्यासमोर बसलेला, चर्चा करणारा दुसरा, त्याच वेळी ही व्यावसायिक चर्चा संपल्यानंतर होणाऱ्या कुठल्यातरी हॉटेलमधल्या पार्टीतल्या वातावरणात पोचलेला असतो. आज तिथं कोणकोण येईल, कोणता मेनू असेल – यांत तो वावरत असतो\nतेच कुटुंबातल्या, आपल्या समोर बसलेल्या खासगी – कौटुंबिक विषय बोलणाऱ्या व्यक्तीचंही असू शकतं. अनेकदा तर, घरातल्याला काही विषय महत्त्वाचा वाटतो आहे, बोलायचा आहे, म्हणून तो त्या संभाषणात सहभागी असतो, समोर बसलेला असतो. पण त्याच वेळी, त्याच्याहीपेक्षा महत्त्वाच्या वाटणाऱ्या त्याच्या ऑफिसमधल्या घटनांत, मित्रमंडळीतल्या चर्चेत किंवा काही व्यक्तिगत काळजीच्या विषयांत तो कधीच पोचलेला असतो, वावरत असतो. हे असं आपलंच काय, असंख्य लोकांचं वेळोवेळी सुरूच असतं.\nयाचा विचार केला तर, मग आपल्याला आपण आहोत तिथंच राहतो का, अशा तऱ्हेचा प्रश्न फारसा निर्थक वाटणार नाही. कारण इतरांचे अनुभव तर आपल्याला असे अनेकदा आढळून येतीलच. पण आपले स्वत:चे अनेक अनुभवही आपल्याला हे जाणवून देतील. आपण स्वत:सुद्धा एखादं व्याख्यान ऐकायला बसलेले असू, किंवा प्रवचन ऐकत असू, त्यात काही विषय, उदाहरण आपल्यासमोर येत असेल, त्याच्या निमित्तानंसुद्धा आपल्या आयुष्यातल्या कुठंतरी घडलेल्या प्रसंगात आपण मनानं कधीच पोचलेले असू. त्याची थोडी आठवण शक्य आहे, स्वाभाविक आहे. तरीही ते उदाहरण आणि कधी येऊन गेलेला प्रसंग याची सांगड दाखवून ते क्षणार्धात संपायला हवं, तसं मात्र होतच नाही. आपण आहोत तर बसल्या जागी वक्त्याच्या, प्रवचनकाराच्या समोर पण एकदा त्या उदाहरणानं कुठल्यातरी प्रसंगात पोचलेले आपण मात्र वावरत असतो ते तिथं घरी, जिथं कुठं ��े घडलं असेल त्या गावीही. आश्चर्य हे की, मुळात एका क्षणाचं हे काम पण एकदा त्या उदाहरणानं कुठल्यातरी प्रसंगात पोचलेले आपण मात्र वावरत असतो ते तिथं घरी, जिथं कुठं ते घडलं असेल त्या गावीही. आश्चर्य हे की, मुळात एका क्षणाचं हे काम पण एकदा तिकडं पोचण्यात गेलं की किती काळ आपण त्या त्या ठिकाणी वावरत राहू, हे सांगता येत नाही. कधी पाच पाच दहा दहा मिनिटं जातात आणि मग दहा मिनिटांनंतर ऐकलेल्या एखाद्या वाक्यावर श्रोते हसतात, त्या मोठय़ा आवाजानं एकदम आपण जिथं खरे बसलो आहोत, तिथं पुन्हा दचकून परत येतो. मधल्या पंधरा मिनिटांत काय झालं, हे समोर असूनही ऐकू आलेलं नसतं, समजलेलं नसतं, सांगता येत नाही. मग ‘आपण आहोत तिथंच राहू शकू का पण एकदा तिकडं पोचण्यात गेलं की किती काळ आपण त्या त्या ठिकाणी वावरत राहू, हे सांगता येत नाही. कधी पाच पाच दहा दहा मिनिटं जातात आणि मग दहा मिनिटांनंतर ऐकलेल्या एखाद्या वाक्यावर श्रोते हसतात, त्या मोठय़ा आवाजानं एकदम आपण जिथं खरे बसलो आहोत, तिथं पुन्हा दचकून परत येतो. मधल्या पंधरा मिनिटांत काय झालं, हे समोर असूनही ऐकू आलेलं नसतं, समजलेलं नसतं, सांगता येत नाही. मग ‘आपण आहोत तिथंच राहू शकू का’ हा प्रश्न नुसता निर्थक नसून तो खरा आहे. विचार करण्यासारखा आहे, हे पटतं.\nतो विचार केला तर लक्षात येईल की, माणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो. अनेकदा तर त्याच्या या शारीरिक अस्तित्वापेक्षा, वावरण्यापेक्षा मनाच्या अस्तित्वाला – त्याच्या वावरण्याला अधिक महत्त्व असतं. कारण पुस्तकासमोर बसलेला विद्यार्थी नुसता शरीरानं समोर असण्यापेक्षा मनानंही तो समोरच्या पुस्तकातल्या त्या पानावरच्या विषयात वावरत असेल, राहात असेल, तर त्याला तो तो विषय तर समजेलच, पण त्यातली त्याची गुणवत्ता वाढेल, यश नक्की अधिक येईल. किंबहुना त्या अभ्यासाचा वाटणारा कंटाळा जाऊन त्याऐवजी त्याला अभ्यासाचा आनंदही मिळेल.\nइथं एक लक्षात घ्यावं की, झालेल्या घटनांची स्मृती असणं, पुढं करायच्या कामांची आठवण असणं – हे उपयोगी आहे, आवश्यकही आहे. पण ते त्याची वेळ होईल तेव्हाच आत्ता बसलो आहे त्या कामात शरीरही असेल आणि मनही असेल तर त्या कामाचा प्रवास, हा गुणवत्तेनं आणि दर्जानं परिपूर्ण होतो. त्यात त्याक्षणी संबंधित नसलेल्या गोष्टींची स्मृत�� ही आवश्यकही नाही, उपयोगीही नाही. उलट अडथळा आणणारी आहे, चाललेल्या कामाची गुणवत्ता कमी करणारी आहे, याची कल्पना नसल्यानं विद्यार्थ्यांनी केलेला असो किंवा शिक्षक किंवा आईवडील अशा इतर कुणी घेतलेला असो तासन्तासाचा अभ्यास आकलनही वाढवीत नाही आणि अपेक्षित गुणही वाढवीत नाही. उलट इतकं करून काही उपयोग झाला नाही, अशी नराश्याची भावना मात्र विद्यार्थ्यांत आणि असा अभ्यास करून घेणाऱ्यांत निर्माण करते आणि प्रगतीची गाडी अडखळायला लागते. अनेकांची आयुष्यातली ध्येयाची वाटचालही विस्कळीत होऊन जाते.\nजे या एका उदाहरणानं पाहिलं तेच इतर उदाहरणांच्या बाबतीत घडत असतं, हे कृपया लक्षात घ्यावं. मग त्या मित्रमत्रिणींतल्या गप्पा असोत, कामाचं नियोजन असो, व्यावसायिक बोलणी असोत की कुटुंबांतले खासगी विषय असोत. त्यातही अपयश, असमाधान, आपण दुर्लक्षित होत असल्याची, एकाकी पडत असल्याची भावना – अशा अनेक प्रकारे ते आपल्याला त्रास देत असतं. दुसरं हेही असतं की, तशी कुठलीच गोष्ट विशिष्ट शक्ती वापरल्याशिवाय घडत नाही. मन ज्या वेळेला शरीर आहे तिथून दुसरीकडे जातं, विचार करतं, वावरतं, त्यावर जाणारी शक्ती हा अपव्ययच असतो. तिसरं नुकसान असं की, यामुळं आहोत तिथलंही काम नीट घडत नाही आणि जिथं मनानं वावरतो तिथलंही. कारण तिथं तर त्या वेळी काम नसतंही आणि करायचंही नसतं चौथं, हे ठाऊक नसलेल्या किंवा येत नसलेल्या माणसांकडून कामांचा उरक होत नाही. आयुष्यातली अनेक महत्त्वाची कामं करायची राहून जातात\nअशी अनेक नुकसानं कळली तरी टाळता येतील. काम कुठलंही असो, कितीही वेळाचं असो, एकदा ते हातात घेतल्यानंतर शरीरानं आणि मनानं त्यातच शंभर टक्के राहणं हा मनुष्यजीवनातला एक विधायक अभ्यास आहे. त्याचा परिचय घडावा, तसं करता यावं आणि त्याअर्थानं मनुष्य म्हणून आपलं जीवन सार्थकी लागावं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविद्युतसुरक्षा : मानवी जीवन आणि वीज\nसाहित्य हा मानवी जीवनाला आकार देणारा कलाप्रकार – ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैय्याज यांचे मत\nदेता देता घेत जावे..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फ���रफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/9/Interview-of-Sagar-Amle-Rubaru-Mr-India-Finalist.html", "date_download": "2019-03-26T08:50:55Z", "digest": "sha1:CJXQPCP3SPF6A4ZQSHGPUFQ2KR7WTXL5", "length": 17008, "nlines": 35, "source_domain": "mahamtb.com", "title": " शरीरसौष्ठव आणि सौंदर्याचा अथांग ‘सागर’ शरीरसौष्ठव आणि सौंदर्याचा अथांग ‘सागर’", "raw_content": "\nशरीरसौष्ठव आणि सौंदर्याचा अथांग ‘सागर’\nदेशभरातून ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेसाठी ३० हजार तरुणांना मागे सारत, मुंबईतील सागर आमले हा मराठमोळा तरुण ‘रुबरू मिस्टर इंडिया’ स्पर्धेचा अंतिम फेरीतील स्पर्धक ठरला. त्यानिमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’शी सागरने केलेली ही मनमोकळी बातचित.\n‘शरीरसौष्ठव स्पर्धा’ ते ‘रुबरू मिस्टर इंडिया’च्या अंतिम फेरीतील स्पर्धक... या प्रवासाविषयी काय सांगाल\nखरं सांगायचं तर मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी इथपर्यंत पोहोचू शकेन. मी आधी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो. पुरुषांसाठी असणाऱ्या सौंदर्य स्पर्धांचेदेखील मला बऱ्यापैकी ज्ञान होते. मग एके दिवशी विचार केला की, शरीरसौष्ठव स्पर्धा तर माझ्यासाठी आता चांगल्या परिचयाच्या झाल्या आहेत, माझा फिटनेसही चांगला आह���, तर आपण ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होऊयात. पण, शरीरसौष्ठव स्पर्धा आणि सौंदर्य स्पर्धा यांच्यात फार मोठा फरक आहे, हे मला लक्षात आलं. त्यादृष्टीने मी स्वत:वर मेहनत घ्यायला सुरुवात केली. साधारण आठ महिन्यांपूर्वीपासून मी ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली. सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने मी स्वत:मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. स्पर्धेच्या निवड फेरीत मी सहभागी झालो. त्यातील पाच-सहा फेऱ्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर या स्पर्धेच्याअंतिम फेरीसाठी माझी निवड करण्यात आली.\n‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेविषयी काय सांगाल\n‘मिस इंडिया’ या स्त्रियांसाठी असलेल्या सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच ‘रुबरू मिस्टर इंडिया’ ही पुरुषांमधील कलागुणांना, त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि सौंदर्याला वाव देणारी स्पर्धा आहे. लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे की, सौंदर्य स्पर्धा म्हणजे फक्त दिसायला चांगले असायला हवे. पण त्यासाठी तुमचे व्यक्तिमत्त्वही उत्तम असायला हवे. तुमची उंची किती आहे, तुमची शरीरयष्टी कशी आहे, तुमचा फॅशन सेन्स कसा आहे, तुम्ही कसे बोलता, स्वत:ला इतरांसमोर कसे सादर करता, तुम्हाला सामाजिक विषयांचे किती ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या दिसण्याइतक्याच महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गुणांची पारख करण्यासाठी त्यादृष्टीनेच स्पर्धेच्या फेऱ्या ठरवलेल्या असतात. या सर्व फेऱ्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावरच तुमची अंतिम स्पर्धक म्हणून निवड करण्यात येते. ‘रुबरू मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत माझी अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून निवड झाली याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पण इथपर्यंत पोहोचण्यामागे माझी आणि माझे फिटनेस गुरू मनिष आडविलकर यांची खूप मेहनत आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात नाव कमवायचे असेल, काही बनून दाखवायचे असेल, तर मेहनतीला पर्याय नाही.\nव्यायामाबरोबर आहारावरील नियंत्रणही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण नेमके काय करता\nव्यायाम हा फक्त २० टक्के असावा, बाकी ८० टक्के तुमच्या आहारावर तुमचे नियंत्रण असायला हवे. लोकांना वाटते की, आपण व्यायामशाळेत अनेक तास घाम गाळला की, झटपट बॉडी बनते. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. तुम्ही अनेक तास व्यायाम केलात आणि त्यानंतर काहीही तेलकट, तुपकट, गोड किंवा जंकफूड खा��्ले आणि खाण्याच्या बाबतीत जर तुमचे तुमच्या तोंडावर नियंत्रण नसेल, तर मग तुम्ही कितीही व्यायाम केलात तरी, तो निरर्थक आहे. तुमच्या ध्येयानुसार तुम्ही तुमचा आहार निश्चित करायला हवा. तुम्ही दिवसभरातून अन्नपदार्थांमधून किती कॅलरिज घेता, हे महत्त्वाचे असते. तुम्हाला सुदृढ दिसायचे असेल, तर कॅलरिजचे प्रमाण वाढवावे लागते. तुम्हाला सडपातळ व्हायचे असेल, तर आहारातील कॅलरिजचे प्रमाण कमी करावे लागते. त्यानुसार तुम्हाला आहारात बदल करावा लागतो. शरीरातील प्रोटीन्सच्या प्रमाणाकडेदेखील पुरेसे लक्ष द्यायला हवे. मी दिवसाला पाच वेळा आहार घेतो, पण नेमकेच अन्नपदार्थ खातो. चिकन, फिश, अंडी या मांसाहारी पदार्थांचा समावेश माझ्या रोजच्या आहारात असतो. त्यासोबत काही आवश्यक डायटरी सप्लिमेंट्सही मी घेतो. संतुलित आहारानेच सर्व काही साध्य करता येते आणि योग्य आहाराद्वारे तुम्ही सुडौल शरीरयष्टी प्राप्त करू शकता.\nव्यायाम आणि पौष्टिक आहाराबरोबरच प्रोटीन शेक, सप्लीमेंट्स याकडेही शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या, त्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या तरुणांचा कल दिसून येतो. तुम्हाला हे कितपत फायदेशीर आणि सुरक्षित वाटते\nखंर तर लोकांचा हा मोठा गैरसमजच आहे. अनेक तरुण पार्टीच्या नावाखाली दारू पितात, सिगारेट ओढतात. असली व्यसनं करताना लोक घाबरत नाहीत. पण, प्रोटीन पावडर घेताना मात्र घाबरतात. प्रोटीन पावडर घेणे खूप सुरक्षित आहे. तुमच्या वजनानुसार तुमच्या शरीरातील प्रोटीनच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवले जाते. जर तुम्हाला वजनानुसार दिवसाला २०० ग्रॅम प्रोटीन घ्यायचे असेल. समजा, एका अंड्यातून तीन ग्रॅम प्रोटीन मिळत असेल, तर दिवसाला तुम्ही ६० अंडी खाऊ शकत नाही. पण एक चमचा प्रोटीन पावडरमधून तुम्हाला २५ ते ३० ग्रॅम प्रोटीन मिळते. ते पचायलाही हलके असते. त्यामुळे प्रोटीन पावडर घेणे फायद्याचे ठरते. प्रोटीन पावडर या अन्न आणि औषधे संशोधन मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त झालेल्या असतात. त्यामुळे शरीराला धोका नसतो.\nमी दिवसातून दोन वेळा व्यायाम करतो. शिवाजी पार्क येथे असलेली माझी ‘रिजस दी फिटनेस फॅक्टरी’ ही व्यायामशाळा अत्याधुनिक साधनांनी युक्त आहे. शरीरसौठष्व करणाऱ्या तरुणांना माझी व्यायामशाळा खूप प्रोत्साहन देते.\n‘रूबरू मिस्टर इंडिया’ स्पर्धेनंतर एकूणच करिअरच्या दिशा आणि ग्लॅमर क्षेत्रातील संधींकडे आपण कसे बघता\n‘रूबरू मिस्टर इंडिया’ ही अशी एकमेव स्पर्धा आहे की, या स्पर्धेच्या विजेत्याला आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. या स्पर्धेच्या विजेत्याला ‘ग्लॅमर’ जगतात अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची, मॉडेलिंग क्षेत्रातही चांगल्या संधी मिळतात. मी या स्पर्धेचा विजेता ठरलो तर या सगळ्या गोष्टी करायला मला नक्कीच आवडतील. पण, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीयस्तरावरील मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे स्वप्न आहे.\nतुमच्या वयाच्या इतर तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल\nव्यायामासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून किमान दोन तास वेळ काढायला हवा. कारण, आज परिस्थिती पाहता प्रदूषण एवढे वाढले आहे की, २४-२५ वर्षांच्या तरुण मुलालादेखील हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे जर निरोगी राहायचे असेल, तर व्यायाम करायलाच हवा. त्यासाठी व्यायामशाळेतच जायला हवे, असे काही नाही. तुम्ही घरच्या घरीदेखील व्यायाम करू शकता. योगासने करू शकता. त्यामुळे शरीराला खूप फायदा होतो.\nशरीरसौष्ठवाव्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी, छंद याविषयी....\nस्पर्धकांना आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करता यावे, यासाठी ‘रुबरू मिस्टर इंडिया’ स्पर्धेत एक ‘टॅलेंट फेरी’ असते. या फेरीत मी नृत्य सादर करणार आहे. माझ्यातील नृत्यकौशल्य आणखी विकसित व्हावे, यासाठी नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास मी सुरुवात केली आहे. तसेच, माझ्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाशी संलग्न म्हणून मी आंतरराष्ट्रीय फ्लोरल डिझाईनिंगचा डिप्लोमा केला. मी एका वेडिंग प्लॅनर कंपनीत ‘फ्लॉवर डेकॉर एक्सपर्ट’ म्हणून काम करतो. फुलांची सजावट करायला मला फार आवडते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T07:51:48Z", "digest": "sha1:5QXSOZOM5H4C6KLB7V2MOVX24PPM2DRF", "length": 3134, "nlines": 78, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "अहवाल – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nकेम्ब्रिज विद्यापीठाचा संशोधन अहवाल (२०११)\nओरेगॉन विद्यापीठाचे डॉ. ब्रायन फ्ले यांनी केलेल्या प्रायोगिक अभ्यासा���ा अहवाल (२०१३)\nमूल्यवर्धन कार्यक्रमाचे मूल्यमापन : एन.सी.ई.आर.टी.\nमूल्यवर्धन राज्यस्तरीय पाहणी अहवाल (२०१५)\nश्री. शांतिलाल मुथ्था यांनी ३४ जिल्ह्यांत केलेली पाहणी (२०१६-१७)\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/NGN/CHF/1", "date_download": "2019-03-26T08:28:17Z", "digest": "sha1:3JLKCMXMJOWU27XQUDITWVFDDVG3CUPA", "length": 8055, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "नायजेरियन नायरामधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nनायजेरियन नायरामधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-03-26T08:36:36Z", "digest": "sha1:NNQAO5NHTMIWNVJ2HSCXYYTDXTVVGSX3", "length": 9001, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेर - विकिपीडिया", "raw_content": "\nजेरचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,२५७ चौ. किमी (२,४१६ चौ. मैल)\nघनता २७.५ /चौ. किमी (७१ /चौ. मैल)\nजेर (फ्रेंच: Gers; ऑक्सितान: ) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेने प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला जेर विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून तो पश्चिम युरोपात सर्वात कमी लोकसंख्या घनतेच्या विभागांपैकी एक मानला जातो.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआर्येज · अ‍ॅव्हेरों · ओत-गारोन · जेर · लोत · ओत-पिरेने · तार्न · तार्न-एत-गारोन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्��ेज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2019-03-26T08:15:55Z", "digest": "sha1:A4HDURQY3RZCNZA7K5ZG7BCXM5GTFKIG", "length": 23864, "nlines": 286, "source_domain": "thane.nic.in", "title": "जिल्ह्याविषयी | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nसामाजिक आर्थिक समालोचन २०१६\nमहाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हया���ैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टिने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र , उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला जगप्रसिध्द व भारताची आर्थिक राजधानी समजले जाणारे मुंबई शहर अशा जिल्हयाच्या चतु:सिमा आहेत. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांचे क्षेत्र औद्योगिक दृष्टया विकसीत असून मुंबई शहराच्या आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 720 कि.मी. किना-यापैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा जिल्हयाला लाभला आहे. भूजल मासेमारीसाठी 7642 हेक्टर क्षेत्र अनुकूल आहे. सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारी केली जाते. मत्स्य विक्रीसाठी मुंबई सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून आखाती देशांतूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे.\nऔद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्हयाचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक असून जिल्हयाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागाचा आर्थिक व सामाजिक विकास हा औद्योगिकरणामुळे झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित 8 औद्योगिक वसाहती विकसीत केल्या आहेत. मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व सोयीचे बंदर, दळणवळणाच्या जलद सोयी आणि शासनामार्फत पुरविल्या जाणा-या सुविधा यामुळे जिल्हयामध्ये उद्योगधंदयाची भरभराट झालेली आहे. विशेषत: जिल्हयाच्या दक्षिण व पश्चिम भागामध्ये उद्योंगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. जिल्हयामध्ये नोंदणी झालेल्या उद्योगात प्रामुख्याने रसायने व औषधे यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन केले जाते. याशिवाय प्लॅस्टिकच्या वस्तू,लोखंडी साहित्य आणि पॉवरलूम कापड यांची निर्मिती करणारे मध्यम व छोटे उदयोग मोठया प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी नंतर भिवंडी येथील यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. केंद्रशासन अंगिकृत दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे कुशल व अकुशल कामगारांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हयामध्ये खनिज उत्पादन फारसे नसले तरी बांधकामासाठी रेती काढण्याचा व्यवसाय मुंब्रा, ठाणे, घोडबंदर या परिसरात मोठया प्रमाणावर चालतो.\n1.1 उत्तर अक्षांश अंश 18.42-20.20\n1.2 पूर्व रेखांश अंश 72.45-73.48\n1.3 क्षेत्रफळ हजार चौ.कि.मी. 4\n2.1 तालुके संख्या 7\n2.2 शहरे (गणना शहरांसह) संख्या 31\n2.3 वस्ती असलेली गावे संख्या 807\n2.4 वस्ती नसलेली गावे संख्या 13\n(मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयांमधील ३ तहसिल वगळून)\nदोन स्थानिक स्वराज्य संस्था\n1 महानगरपालिका संख्या 6\n2 नगरपरिषदा संख्या 2\n3 कटकमंडळे संख्या 0\n4 पंचायत समित्या संख्या 5\n5 ग्रामपंचायती संख्या 430\n6 नगरपंचायत संख्या 0\n(राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार)\nतीन लोकसंख्या (जनगणना -2011)\n1 ग्रामीण हजार 1117\n2 नागरी हजार 6953\n3 एकूण हजार 8070\n4 पुरुष हजार 4319\n5 स्त्रिया हजार 3751\n6 स्रिया प्रति हजार पुरुष संख्या 868\n7 अनुसूचित जातींची लोकसंख्या हजार 643\n7.1 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के 7.97\n8 अनुसूचित जमातींची लोकसंख्या हजार 424\n8.1 एकूण लोकसंख्येशी प्रमाण टक्के 5.26\n9 घनता (लोकसंख्या प्रति चौ.कि.मी.) संख्या 1915\n10.1 ग्रामीण टक्के 78.49\n10.2 नागरी टक्के 88.61\n10.3 एकूण टक्के 87.24\n10.4 पुरुष टक्के 90.57\n10.5 स्त्रिया टक्के 83.37\n10.6 साक्षरतेमध्ये महाराष्ट्राचा देशात क्रमांक क्रम संख्या पाचवा\n11 दारिद्रय रेषेखालील ग्रामीण कुटुंबे (2002) लाख 0.72\nचार जिल्हा उत्पन्न अंदाज\n1 चालू किंमतीनुसार 2013-14\n1.1 एकूण उत्पन्न (स्थूल) कोटी 200217\n1.2 दरडोई उत्पन्न (स्थूल) 193107\n1.3 एकूण उत्पन्न (निव्वळ) कोटी 179526\n1.4 दरडोई उत्पन्न (निव्वळ) 173150\n2 स्थिर (2004-05) किंमतीनुसार 2013-14\n2.1 एकूण उत्पन्न (स्थूल) कोटी 124665\n2.2 दरडोई उत्पन्न (स्थूल) 120238\n2.3 एकूण उत्पन्न (निव्वळ) कोटी 111238\n2.4 दरडोई उत्पन्न (निव्वळ) 107287\n— पहिले सुधारित अंदाज\nपाच कृषि (2009-10 अस्थायी)\n1 भौगोलिक क्षेत्र हजार हेक्टर 409\n2 जंगलव्याप्त क्षेत्र हजार हेक्टर 147\n3 जंगलव्याप्त क्षेत्राचे भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण टक्के 35.83\n4 शेतीला उपलब्ध नसलेली जमीन\n4.1 बिगर- शेती वापराखालील हजार हेक्टर 25\n4.2 पडीत आणि लागवाडीलायक नसलेली हजार हेक्टर 35\n4.3 एकूण हजार हेक्टर 60\n5 पडीत जमिनीव्यतिरिक्त लागवड न केलेली इतर जमीन\n5.1 कायम गुरेचरण व इतर हजार हेक्टर 6\n5.2 झाडे-झुडपांखालील हजार हेक्टर 7\n5.3 लागवडीलायक परंतु पडीत हजार हेक्टर 10\n6.1 चालू पड हजार हेक्टर 2\n6.2 इतर पड हजार हेक्टर 7\n7.1 निव्वळ पेरणी क्षेत्र हजार हेक्टर 176\n7.2 दुसोटा /तिसोटा क्षेत्र हजार हेक्टर 1\n7.3 एकूण पिकाखालील क्षेत्र हजार हेक्टर 176\n8 ओलिताखालील क्षेत्र / सिंचनाखालील क्षेत्र\n8.1 निव्वळ ओलित क्षेत्र हजार हेक्टर 1\n8.2 एकूण ओलित क्षेत्र हजार हेक्टर 1\n9 महत्वाच्या पिकाखालील क्षेत्र\n9.1 तृणधान्ये हजार हेक्टर 161\n9.2 कडधान्ये हजार हेक्टर 1\n9.3 तेलबिया हजार हेक्टर 0.2\n9.4 ऊस(तोडणीक्षेत्र) हजार हेक्टर 0\n9.5 कापूस हजार हेक्टर 0\n10 पर्जन्य (सरासरी) 2015 मि.मी. 1884\n11 जमीन वहिती धारण क्षेत्र\n11.1 क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा कमी हजार हेक्टर 139\n11.2 क्षेत्र 2 ते 10 हेक्टर हजार हेक्टर 198\n11.3 क्षेत्र 10 हेक्टरपेक्षा जास्त हजार हेक्टर 52\nसहा अंशत: व पूर्णत:सिंचन क्षमता निर्माण झालेले पाटबंधारे प्रकल्प व त्यांखालील क्षेत्र\n1 मोठे पाटबंधारे प्रकल्प संख्या 1\n2 मध्यम पाटबंधारे प्रकल्प संख्या 0\n3 लघु पाटबंधारे प्रकल्प (राज्यक्षेत्र) संख्या 16\n4 लाभ क्षेत्रातील विहिरींद्वारे 2014-15 मधील अतिरिक्त सिंचन क्षेत्र हजार हेक्टर 0.8\nसात पशुसंवर्धन (पशुगणना -2012)\n1 एकूण पशुधन हजार 273\n2 गो जातीय हजार 103\n3 महिषवर्गीय हजार 98\n4 मेंढया व शेळ्या हजार 64\n5 कोंबडया व बदके हजार 2943\n1 सहकारी संस्था संख्या 24135\n2 प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था संख्या 178\n2.1 सभासद संख्या हजार 94\n2.2 दिलेली कर्जे लाख ` 4177\n2.2 येणे कर्जे लाख ` 2567\n3 सहकारी दुग्धसंस्था (31 मार्च, 2015 अखेर) संख्या 142\n1 विद्युतीकरण झालेली गावे संख्या 807\n2 वीज पुरवठा केलेले कृषी पंप संच हजार 0.1\n3 विजेचा वापर 2015-16\n3.1 घरगुती दशलक्ष कि.वॅ.तास 2899\n3.2 वाणिज्यिक दशलक्ष कि.वॅ.तास 853\n3.3 औद्योगिक दशलक्ष कि.वॅ.तास 3977\n3.4 कृषि दशलक्ष कि.वॅ.तास 18\n3.5 इतर दशलक्ष कि.वॅ.तास 651\n3.6 एकूण दशलक्ष कि.वॅ.तास 8398\nदहा परिवहन व दळणवळण\n1 रेल्वे मार्गाची एकूण लांबी कि.मी. 545\n— रेल्वे मार्गाची एकूण लांबी अविभाजीत ठाणे जिल्हयांची आहे.\n2 रस्त्यांनी जोडलेली गावे (31/03/2015 अखेर)\n2.1 बारमाही संख्या 800\n2.2 हंगामी संख्या 5\n3 रस्त्यांची लांबी (पृष्ठांकित)\n3.1 राष्ट्रीय महामार्ग कि.मी. 200\n3.2 राज्य महामार्ग (प्रमुख राज्य महामार्गासह ) कि.मी. 302\n3.3 प्रमुख जिल्हामार्ग कि.मी. 338\n3.4 इतर जिल्हामार्ग कि.मी. 2898\n3.5 ग्रामीण रस्ते कि.मी. 2493\n3.6 एकूण कि.मी. 6231\n— राज्य महामार्गात प्रमुख राज्य महामार्गाचा समावेश आहे.\nअकरा नोंदणीकृत कारखाने व रोजगार\n1 नोंदणीकृत कारखाने (2014) संख्या 8800\n2 नोंदणीकृत चालू कारखाने (2014) संख्या 8494\n(त्यांतील कामगार) (2014) संख्या 419232\n3 सहकारी सूत गिरण्या संख्या 0\nबारा कर्मचारी गणना (31 मार्च, 2015 रोजी भरलेली पदे) (अस्थायी)\n1 शासकीय हजार 9\n2 जिल्हा परिषदा हजार 0\n3 नगर परिषदा हजार 0\n4 महानगरपालिका(मुंबई म.न.पा.वगळून) हजार 0\n— जिल्हा परिषदांच्या कर्मचा-यांच्या माहितीचे काम अपूर्ण आहे. — न.पा. व म.न.पा.च्य कर्मचा-यांचा माहितीकोष अद्ययावत करण्यांचे काम हाती घेण्यांत आलेले नाही.\n1 प्राथमिक शिक्षण (1ते 8 वी)\n1.1 एकूण शाळा संख्या 3287\n1.2 विद्यार्थी हजार 851\n1.3 शिक्षक हजार 22\n1.4 प्रति शिक्षक विद्यार्थी संख्या 38\n2 माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक सह)\n2.1 एकूण शाळा संख्या 1402\n2.2 विद्यार्थी हजार 737\n2.3 शिक्षक हजार 19\n2.4 प्रति शिक्षक विद्यार्थी संख्या 38\n3.1 संस्था संख्या 91\n3.2 एकूण विद्यार्थी हजार 81\n4 तांत्रिक व व्यवसाय शिक्षण 2015-16\n4.1 व्यवसाय पदवी शिक्षण संस्था संख्या 10\n(प्रवेश क्षमता) संख्या 3600\n4.2 व्यवसाय पदविका शिक्षण संस्था संख्या 12\n(प्रवेश क्षमता ) संख्या 4192\n4.3 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(2014-15) संख्या 10\n(प्रवेश क्षमता) संख्या 3188\n4.4 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (2014-15)(विना अनुदानित ) संख्या 9\n(प्रवेश क्षमता) संख्या 539\nचौदा सार्वजनिक आरोग्य 2015\n1 रुग्णालये संख्या 10\n2 दवाखाने संख्या 3\n3 प्राथमिक आरोग्य केंद्रे संख्या 33\n4 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे संख्या 187\n5 प्राथमिक आरोग्य पथके संख्या 0\n— डिसेंबर, 2015 पर्यंत\nपंधरा आदिवासी कल्याणकारी योजना\n1 आदिवासी आश्रमशाळा (शासकीय व अनुदानित ) संख्या 23\n(त्यांतील विद्यार्थी) संख्या 8988\nसोळा मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना\n1 मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे (शासकीय व अनुदानित ) संख्या 10\n(त्यांतील विद्यार्थी) संख्या 857\nसतरा सार्वजनिक वितरण व्यवस्था\n1 रास्त भावाची दुकाने संख्या 1842\n2 पुरविलेला एकूण साठा\n2.1 गहू लाख टन 1.23\n2.2 तांदूळ लाख टन 1.02\n3 शासकीय गोदामे संख्या 15\n(साठवण क्षमता) हजार टन 7.5\nआधार- 1. अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई. 2. जिल्हा सांख्यिकी कार्यालय, ठाणे.\nसामाजिक आर्थिक समालोचन २०१६\nवाचा ठाणे जिल्हा सामाजिक आर्थिक समालोचन 2016 (पीडीएफ – ३एमबी)\nठाणे जिल्हा जनगणना हँडबुक २०११ (पीडीएफ – ७एमबी)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/worlds-best-car/", "date_download": "2019-03-26T09:17:28Z", "digest": "sha1:7PJDRVR6PRLMAOJJZCKQDSHSDJA5S2DQ", "length": 6099, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Worlds best car Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत\nतुम्ही तुमच्या गाडीचा रंग आणि कलर कॉम्बीनेशन स्वत: ठरवू शकता.\n“प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट” – चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३\nगिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात जुन्या हॉटेलचे ‘वय’ थक्क करणारे आहे\n“पकोडे” प्रचार : क्षुद्र मनोवृत्ती आणि श्रम-अप्रतिष्ठेची लाजिरवाणी साक्ष\nसुभाषचंद्र बोसांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड गांधीजींच्या जिव्हारी का लागली होती\nअमेरिकेतील असं भव्य हिंदू मंदिर जे पुढील कमीत कमी १०,००० वर्षे भक्कम उभं रहाणार आहे\nगांधींपलीकडचे, कूस बदलत्या भारताचे दिशादर्शक : पंडित नेहरू\nभर दुपारी सूर्य मावळला – ए बी डिव्हीलियर्स निवृत्त झाला\nचीनमधील जागतिक रोबोट कॉन्फरन्समधील हे १३ फोटोज बघायलाच हवेत\n बुडू नये ह्यासाठी काय करावं : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय\nदहावी-बारावीचे निकाल आणि फेसबुकवरील “अपयशाची” कौतुकं \n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nकाँग्रेसची घोडचूक, भाजपचं राजकारण : पाकिस्तान धारणा व वास्तव (भाग 3)\nDMart चे फ्री कुपन मिळणारा WhatsApp मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड\nलहानग्यांची भयप्रद स्वप्नं : काळजीचं कारण की वाढीचं लक्षण\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nधोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा\nआपण स्वप्न का बघतो शास्त्रशुद्ध आणि मनोरंजक विवेचन\nब्राह्मण वर्चस्ववाद विरोधी चळवळीचा आणखी एक बुरूज ढासळला\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nइथे नुसतेच औरंगाबाद जळत नसते, शहराचे भवितव्य जळत असते..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-mann-ki-baat-37th-episode-modis-new-slogan-khadi-for-transformation/", "date_download": "2019-03-26T08:54:30Z", "digest": "sha1:ZYJCAXFUD2MTXMSGZMO2FVTBE2AW6GSE", "length": 4723, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करतात- मोदी", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुं��ई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nजवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करतात- मोदी\nटीम महाराष्ट्र देशा-‘मन की बात’ च्या ३७ व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठ पर्व हा शुद्धीचा पर्व असल्याचे ते म्हणाले. आज त्यांनी ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हा नवा नारा दिला. जवानांबरोबर दिवाळी साजरी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगत जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांचा अनुभव सर्वांनी जरूर जाणून घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, आपले जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. आपले जवान दुर्गम भागात जातात. यात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nएक रुपया झिजवणारा पंजा कुणाचा\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच भडकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-26T08:16:18Z", "digest": "sha1:OHOJVI6STZ6ROXDBGUXRB37VYOT3J4A3", "length": 5361, "nlines": 95, "source_domain": "thane.nic.in", "title": "कसे पोहचाल? | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nठाणे नियमित बसेसद्वारे चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एमएसआरटीसी) द्वारे पुरवली जाते. ठाणेमध्ये एक मध्यवर्ती बस स्थानक आहे. हे स्थानक भारतातील सर्व शहरे आणि जवळपासच्या जिल्ह्यांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. शहरात विविध खाजगी बस सेवादेखील कार्यरत आहेत.\nदेशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेमार्गे सहजपणे ठाण्याला पोहोचू शकतो. ठाणे ते भार��ातील सर्व प्रमुख शहरांमध्ये नियमित रेल्वेगाडया आहेत व इथे रेल्वे वाहतूक व्यवस्था सर्वात सोयीस्कर मानली जाते. ठाणे हे मुंबई उपनगरातील नेटवर्कवर सर्वात व्यस्त स्थानक आहे.\nठाणे शहराचे स्वतःचे असे विमानतळ नाही. मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळ ठाणेहून 16 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळ भारतातील सर्व मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/hindi/akhadas.php", "date_download": "2019-03-26T08:12:23Z", "digest": "sha1:SGRKKV6PZH65HDLQQC3LTCZBYPOHVYAK", "length": 1999, "nlines": 38, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nवैष्णव पंथीय आखाडे, नाशिक\nश्री. निर्मोही अनी आखाडा\nश्री. निर्वाणी अनी आखाडा\nश्री. दिगंबर अनी आखाडा\nशैव पंथीय आखाडे, त्र्यंबकेश्वर\nश्री. शंभु पंच दशनाम जुना आखाडा\nश्री. शंभु पंच दशनाम आवाहन आखाडा\nश्री. तपोनिधी निरंजनी आखाडा\nश्री. तपोनिधी आनंद आखाडा\nश्री. पंचायती आखाडा महानिर्वाणी\nश्री. पंचायती आठल आखाडा\nश्री. बडा उदासिन आखाडा निर्वाण\nश्री. नया उदासिन आखाडा निर्वाण\nश्री. पंचायती निर्मल आखाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/26/Article-on-Army-helicopters-recovers-helicopter-stuck-in-snow-at-Siachen-Glacier.html", "date_download": "2019-03-26T08:31:53Z", "digest": "sha1:JM4ZF4JE45LZXMWJQOTJ5IR7CAB7P7QS", "length": 11062, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " विश्वविक्रमवीर लष्कर विश्वविक्रमवीर लष्कर", "raw_content": "\nकंधो से मिलते है कंधे\nकदमों से कदम मिलते है...\nया गाण्याप्रमाणेच एकतेचं उदाहरण देत, त्यामुळे आपण काय साध्य करू शकतो, हे नुकतंच भारतीय लष्कराने दाखवून दिलं. सियाचीन ग्लेशिअर्स देशातीला किंबहुना जगातील सर्वांत उंचीचे बर्फाच्छादित ठिकाण म्हणून परिचयाचे आहे. तेथील तापमान, त्या ठिकाणची बिकट भौगोलिक परिस्थिती यामुळे अनेकदा लष्कराला मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. परंतु, देशसेवेचा विडा उचललेल्या या जवानांनी डोळ्यात तेल ओतून आपल्या प्राणांची पर्वा न करता कायमच आपले कर्तव्य बजावले आहे. नुकतीच आणखी एक मोठी घटना या भागात घडली. ती म्हणजे सिया��ीन ग्लेशिअर्समध्ये १८ हजार फूट उंचीवर बिघाड झालेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून तंत्रज्ञ आणि वैमानिकाच्या साहाय्याने पुन्हा तळछावणीला आणण्यात आले. १८ हजार फुटांवर अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच पार पाडण्यात आली असून लष्कराने केलेली ही कामगिरी एक प्रकारचा विश्वविक्रमच असल्याचे सांगण्यात येत आहे. खांडा पोस्टवर जानेवारी महिन्यात लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण रात्रभर प्रयत्न करूनही हे हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यात यश मिळाले नव्हते. त्यातच बर्फाळ जमिनीवर हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने त्याला पुन्हा हेलिपॅडपर्यंतही नेणे शक्य नव्हते. जुलै महिन्यापर्यंत हे हेलिकॉप्टर अक्षरश: नादुरुस्त अवस्थेतच होते. परंतु, भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशियन टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले. यावरून भारतीय लष्कराला कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. १८ हजार फुटांवर या हेलिकॉप्टरची करण्यात आलेली दुरुस्ती हा एकप्रकारचा विश्वविक्रम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या उंचीवर हेलिकॉप्टर्स नेणाऱ्या काही मोजक्याच देशांच्या यादीत आज भारताचे नाव आहे. त्यातच लष्कराची ‘चीता’ आणि ‘चेतक’ ही हेलिकॉप्टर्स तब्बल २३ हजार फुटांवरूनदेखील उडविण्यात येतात. लष्करानेही अनेक आव्हानांचा सामना करत मोठा पल्ला गाठून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. यापुढेही लष्कराच्या शिरपेचात असे मानाचे तुरे नक्कीच रोवले जातील, यात शंका नाही.\n\"तुमच्या बाळाची प्रकृती गंभीरच होती. त्यातच त्याच्या वाचण्याचीही शक्यता कमीच होती. रुग्णालयाला लागलेल्या आगीत ते बाळ मृत्युमुखी पडलं तर नुकसान भरपाईचा दावा का करताय,\" असं ऐकून कोणत्याही आईवडिलांची तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल. असाच संवेदनशून्यतेचा कळस दाखवलाय तो म्हणजे कामगार रुग्णालयाच्या प्रशासनाने. काही दिवसांपूर्वी अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागली होती. त्यात रुग्णालयाचे नुकसान तर झाले होतेच. ते भरूनही निघण्यासारखे होते, परंतु त्या आगीत काहींना आपले प्राणही गमवावे लागले. त्यात काही नवजात बालकांचाही समावेश होता. कामगार रुग्णालयात लोगवी दाम्पत्याने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यात नवजात मुलीचे वजन कमी असल्याने तिची प्रकृती स्थिर नव्हती. त्यामुळे रुग्णालयात त्या नवजात बालकावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णालयात मोठी आग लागली आणि त्या आगीत नवजात मुलीचा मृत्यू, तर मुलगा जखमी झाला. परंतु, यानंतर रुग्णालय प्रशासनाची संवेदनशून्यता समोर आली. \"तुमच्या मुलीची वाचण्याची शक्यता कमीच होती, तुम्ही नुकसान भरपाई का मागता,\" असं ऐकून कोणत्याही आईवडिलांची तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल. असाच संवेदनशून्यतेचा कळस दाखवलाय तो म्हणजे कामगार रुग्णालयाच्या प्रशासनाने. काही दिवसांपूर्वी अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागली होती. त्यात रुग्णालयाचे नुकसान तर झाले होतेच. ते भरूनही निघण्यासारखे होते, परंतु त्या आगीत काहींना आपले प्राणही गमवावे लागले. त्यात काही नवजात बालकांचाही समावेश होता. कामगार रुग्णालयात लोगवी दाम्पत्याने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यात नवजात मुलीचे वजन कमी असल्याने तिची प्रकृती स्थिर नव्हती. त्यामुळे रुग्णालयात त्या नवजात बालकावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर तीन दिवसांनी रुग्णालयात मोठी आग लागली आणि त्या आगीत नवजात मुलीचा मृत्यू, तर मुलगा जखमी झाला. परंतु, यानंतर रुग्णालय प्रशासनाची संवेदनशून्यता समोर आली. \"तुमच्या मुलीची वाचण्याची शक्यता कमीच होती, तुम्ही नुकसान भरपाई का मागता,\" असा संवेदनशून्य सवाल मृत बालकाच्या आईवडिलांना करण्यात आला. नुकसान भरपाई देऊन त्या बालकाचा जीव परत येणार नाही, हे सत्य जरी असले तरी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार हा कोणालाही नाही. नऊ महिने पोटात ठेवून जन्म दिलेल्या आईच्या भावनांचा विचार होणे, रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षित होते. परंतु, इथे उलटच चित्र पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी रुग्णालय प्रशासनाने नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वाटप केले. त्यावेळी या दाम्पत्याने प्रशासनाला त्यांची चूक ध्यानात आणून दिली. याचवेळी प्रशासनानेही,\" त्यांना धनादेश घ्या, ज्या रकमेचा धनादेश मिळतोय तो न स्वीकारल्यास पुन्हा धनादेश मिळेल याची खात्री देता येणार नाही,\" असा अजब सल्लाच दिला. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या मुलीचा जीव जाताना पाहणाऱ्या आईची आर्त हाक संवेदनशून्य रुग्णालय प्रशासनाला ऐकू आली नाही. आता या प्रकरणाची पुढे चौकशी होईलच, झाल्यास दोषींवर कारवाईदेखील होईल. पण, त्या चिमुरडीचे प्राण मात्र पुन्हा येणार नाहीत. तेव्हा, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांबरोबरच प्रशासनानेही रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना संवेदनशीलता बाळगायलाच हवी.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/27/Article-on-BCCI-write-letter-to-ICC-to-not-include-Pakistan-in-International-cricket.html", "date_download": "2019-03-26T08:54:33Z", "digest": "sha1:VG4LM47EWXA6NBSUMYHDV32XE2MOJRF5", "length": 11018, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " आयसीसी देणार पाकला मौका? आयसीसी देणार पाकला मौका?", "raw_content": "\nआयसीसी देणार पाकला मौका\nदि. १४ फेब्रुवारीला पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले आणि त्याचा बदला घेत भारताने दि. २६ फेब्रुवारी रोजी एअरस्ट्राईक करत पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला. यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान संबंध चिघळलेले असताना, येत्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळतील, याची शक्यता आधाची धुसर असताना आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला (आयसीसी) दहशतवादाची पिलावळ पाळणार्‍या देशांबरोबरचे सगळे संबंध तोडून टाका, अशा आशयाचे पत्रही सुपूर्द केले होते आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उचलत पत्रात नाव न घेता, पाकिस्तानची नाचक्की करण्याचा प्रयत्नही भारताकडून करण्यात आला. पण, पाकिस्तानवर या स्पर्धेत बंदी आणण्याच्या पर्यायाबाबत आयसीसीच्या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता मावळली आहे. पण, तरीही बुधवारपासून सुरू झालेल्या आयसीसीच्या बैठकीत भारताचे आपल्या परीने सर्वतोपरी मुद्दे मांडण्याचे प्रयत्न केले जातील, तर आयसीसीने खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमी बीसीसीआयला दिली आहे. इंग्लंडमध्ये दि. १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सराव सामना होणार आहे. हा सामनाच नव्हे, तर भारताने कोणतेही सामने पाकिस्तानसोबत खेळू नये, अशा प्रतिक्रिया देशभरातून येत असताना, आयसीसी पाकिस्तान संघाला एक शेवटचा मौका देण्याच्या विचारात आहे. पण, आयसीसी एकटा हा निर्णय घेऊ शक�� नाही, भारताने एखाद्या देशाविरोधात सामने खेळावे की नाहीत, हा त्या देशाचा प्रश्न असतो. त्यामुळे सरकारशी चर्चा केल्यानंतरच बीसीसीआय आपला निर्णय आयसीसीला देईल. त्यातच आम्ही नाही त्यातले, म्हणणार्‍या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. याआधी बीसीसीआयने विदेशी खेळाडूंनी एकतर आयपीएल खेळावे किंवा पाकिस्तान सुपर लीग खेळावी, असा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, दोन देशांमधील भांडणात विदेशी खेळाडूंना सामील करणे चुकीचे असल्याचे मानून हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. असे असले तरी, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता, या संबंधीचे शेवटचे निर्णय हे बीसीसीआय आणि भारत सरकार मिळूनच घेतील.\n‘सपने देखो, फोन नही’\nएकीकडे क्रिकेट विश्वचषकाचा तिढा सुटता सुटत नसला तरी, सध्या भारत नेमबाजी विश्वचषक गाजवतोय. बुधवारी भारताने या विश्वचषकात आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. विश्वचषकातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. मात्र, या सगळ्याचे श्रेय जाते, ते भारतीय ज्युनियर नेमबाजांचे प्रशिक्षक जसपाल राणा यांना. कारण जसपाल राणा यांनी भारतीय नेमबाजांना अगदी सक्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान किंवा नंतरही कोणत्याही खेळाडूने जास्त वेळ फोनचा वापर करणे, हा राणा यांच्या नियमांचे उल्लंघन करणारा एक मुद्दा आहे. कारण, “ज्यांच्या अंगात शिस्त भिनली आहे, जे खेळाडू स्वप्न पाहू शकतात, जे इतर गोष्टींपेक्षा खेळाला प्राधान्य देतात, तेच नेमबाज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत,” असे परखड मत राणा यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, सध्या भारताच्या ज्युनिअर नेमबाजांनी एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. खरंतर, भारतीय नेमबाजी संघाची सध्याची परिस्थिती बघता युथ ऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सगळ्याच स्पर्धेत एकतरी पदक आपल्या खिशात घातले आहे, पण १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात पदक आणि ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात अपयशी ठरली. तिला प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही, याचा दोष स्वत:वर घेत राणा यांनी सर्व ज्युनिअर खेळ��डूंना, “ऑलिम्पिक का सपना देखो, फोन नही,” अशी तंबी दिली आहे. राणा यांना सध्या ऑलिम्पिक कोट्याची कोणतीही चिंता नाही; पण नेमबाजांची जडणघडण शिस्तीने व्हायला हवी, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. कारण, ऑलिम्पिक कोटा काय, या किंवा पुढील स्पर्धांमधून मिळेलच. कोटा मिळवणे खूप कठीण नाही; पण जर आपण ऑलिम्पिकचा दृष्टिकोन समोर ठेवला असेल, तर आधीच नेमबाजांची जडणघडण व्हायला हवी, याकरिता राणा यांचा सगळा खटाटोप सुरू आहे. खरंतर हा नियम सगळ्याच खेळांत लागू व्हायला हवा, कारण सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे खेळाडूंना लगेच ’स्टारडम’ मिळतं आणि ती हवा खेळाडूंच्या डोक्यात जाते. त्यामुळे सर्वच खेळातील युवा खेळाडूंनी हे धोरण लागू करण्याची गरज आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/samadoli-ankali-close-criminals-issue/", "date_download": "2019-03-26T08:44:27Z", "digest": "sha1:5BLZ4IH3GLOA5EYWVE7JYFXQ4OCH55BJ", "length": 4801, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › गावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद\nगावगुंडांवर कारवाईसाठी अंकलीत बंद\nअंकली (ता. मिरज) येथील तडीपारीची कारवाई झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोकातंर्गत कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला आणि ग्रामस्थ यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तडीपारीची कारवाई झालेली असतानाही गुंड राजरोसपणे दमदाटी, धमकावणे यासारखी कृत्ये करीत आहेत. त्यांचे साथीदारही गावात दहशत माजवित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. नुकताच एका कराटे प्रशिक्षकाला मारहाणीचा प्रकार घडला आहे.\nदोन दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये बिल देण्यावरून मालकास धमकी देत शिवीगाळ करुन मोडतोड करण्यात आली. एका युवकास या गुंडांनी मारहाण केली. याबरोबरच महिला व युवतींची छेडछाड काढणे, अश्‍लील वर्तन करणे असा त्रास सुरू आहे. याबाबत तक्रार केल्यास धमकी��ी भाषा वापरली जाते. यामुळे महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गुंडांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून निषेध\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/water-cup-computation-work-in-sawalj-tasgaon-in-sangli-district/", "date_download": "2019-03-26T08:36:28Z", "digest": "sha1:ZVI2GWPU6YDY6RBZPQDJ6XZVLTNO2LAZ", "length": 8232, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › सांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)\nसांगली : महाराष्ट्र दिनानिमित्त तासगावात 'महाश्रमदान' (video)\nमहाराष्ट्र दिनी १ मे रोजी तासगाव तालुक्यातील बस्तवडे व सावळज या गावामध्ये शिवार पाणीदार करण्यासाठी हजारो जलमित्रांचे हजारो हात राबले. यामुळे तालुक्यातील गावाना वॉटर कप स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळाले. निमित्त मात्र महाश्रमदान ठरले. जलमित्रांच्या तुफानामुळे तालुक्यातील गावाना एक आदर्श मिळाला आहे.\nतासगाव गालुक्यातील सावळज, बस्तवडे या गावामध्ये १ मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सावळज येथे सकाळी ६ ते १० व बस्तवडे येथे सायंकाळी ३ ते ७ पर्यंत महाश्रमदान आयोजित केले होते. हजारो जलमित्रांच्या सहभागामुळे महाश्रमदान पार पडले.\nमागील ४ दिवसांपासून महाश्रमदानाची जोरदार तयारी सुरू केली होती. यासाठी राज्यभरातून हजारो जलमित्रांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. ग्रामस्थांच्या बरोबरीने शासकीय यंत्रणासुद्धा या नियोजनात होती. कोठे कोणते काम करायचे याची सर्व माहिती घेऊन काम करण्याच्या ठिकाणी आखणी सुद्धा करण्यात आली होती. त्या��ाठी लागणारे साहित्यसुद्धा आणण्यात आले होते. येणाऱ्या जलमित्रांसाठी पाणी, मठ्ठा, जेवण यांची उत्तम सोय करण्यात आली होती.\nपूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जलमित्रांनी सावळज व बस्तवडे मध्ये येऊन श्रमदान केले. एक दिवस पाण्यासाठी या उद्देशाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जलमित्रांनी श्रमदान केले. त्यांच्या बरोबरीला नियोजनासाठी गावचे ग्रामस्थ होतेच परंतु श्रमदानासाठी गावातील लहान मुले, मुली, महिला, तरुण, वयोवृद्ध व अपंग व्यक्तीसुद्धा यामध्ये हिरीरीने सहभागी झाले होते.\nसावळज व बस्तवडे गावामध्ये जलमित्रांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता श्रमदान केले. काम करताना घामाच्या धारा वाहत होत्या तरी सुद्धा न डगमगता श्रमदान केले. याचे कौतुक सर्वत्र होत आहे. तालुक्यातील ग्रामस्थानीसुद्धा यांच्या या श्रमदानास दाद दिली. श्रमदान करताना सुरू असलेल्या परस्परांच्या चर्चेतून जलमित्रांना आनंद वाटत होता. श्रमदानानंतर आजचा दिवस अविस्मरणीय गेल्याची भावना अनेक जलमित्रांनी व्यक्त केली. महाश्रमदानासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.\nचार तासात उभारले आदर्श काम\nमहाश्रमदानासाठी आलेल्या जलमित्रांनी चार तास श्रमदान करून तालुक्यातील गावांसमोर एक आदर्श काम उभारले आहे. या कामामुळे तयार करण्यात आलेल्या सीसीटीमुळे लाखो लिटर पाणी अडवले जाणार असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.\nसांगली, मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज, मुंबई, पुणे, इचलकरंजी, या ठिकाणाहून अनेक जलमित्रांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानात सहभाग घेतला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Miraj-in-Satara-married-woman-blackmagic/", "date_download": "2019-03-26T08:36:00Z", "digest": "sha1:BMGJFCNXMPXXFR3KQEBAOXODFIOZWHH5", "length": 5442, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरजेत सातारच्या विवाहितेव��� जादुटोणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Satara › मिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा\nमिरजेत सातारच्या विवाहितेवर जादुटोणा\nमिरज : शहर प्रतिनिधी\nघरात शांती मिळावी व आजारपण जावे यासाठी मिरजेत एका विवाहितेवर जादुटोणा करून औषध पाजण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजापूरचा मांत्रिक, विवाहितेची सासू रुक्मिणी पवार (रा. खोतनगर, मिरज) व शंकर चुनांडे (रा. भोर) या तिघांविरुद्ध जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत पूजा आबासाहेब पवार (वय 25, सध्या खोतनगर, मिरज, मूळ रा. सातारा) या विवाहितेने तक्रार दिली आहे. पूजाचा विवाह दोन वर्षांपूर्वी आबासाहेब याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. घरामध्ये शांती मिळावी व पूजा हिचा आजार जावा, असे कारण पुढे करून जानेवारी 2018 मध्ये तिची सासू रुक्मिणी पवार व रुक्मिणीचा भाऊ शंकर चुनांडे या दोघांनी एका मांत्रिकाद्वारे जादू टोणा केला. विजापूरच्या एका मांत्रिकाला घरी बोलावले. त्या मांत्रिकाने पुजावर तंत्र मंत्र करून लिंबू पाणी पिण्यात दिले. त्यानंतर एकऔषध पिण्यास दिले. त्यानंतर मात्र पूजा ही वारंवार आजारी पडत गेेली. तिची आजही प्रकृती गंभीर आहे. ती सध्या माहेरी राहण्यास गेली आहे.\nतिथेच रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने तिच्या भावाच्या मदतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज पोलिसांनी मांत्रिक, पिडीत विवाहितेची सासू ऋक्मीणी पवार, सासूचा भाऊ शंकर चुनांडे या तिघांविरूद्ध महानरबलीव इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादु टोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/krida/page/497/", "date_download": "2019-03-26T07:54:01Z", "digest": "sha1:FUROJCIQCKKUSNIEVDTJX2Y5VB2L2Q37", "length": 16073, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 497", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nहिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाला घाबरतो, स्टार्कची दर्पोक्ती\n मेलबर्न हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचा मैदानाबाहेरील शाब्दिक सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं हिंदुस्थानी संघाला...\nकोहलीविरूद्ध गरळ ओकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांची बिग-बींनी तोंडे बंद करून टाकली\nसामना ऑनलाईन,मुंबई धमाकेदार फलंदाज आणि हिंदुस्थानी संघाचा कर्णधार याच्याविरूद्ध ऑस्ट्रेलियाची प्रसारमाध्यमे जबरदस्त गरळ ओकतायत. ऑस्ट्रेलियाचा संघ संध्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना...\nऑस्ट्रेलियन मीडियाचा विराट कोहलीवर हल्ला\n नवी दिल्ली हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील वाद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाच्या मीडियानं हिंदुस्थानचा कर्णधार...\nरवींद्र जाडेजानं अश्विनला दिली ‘धोबी पछाड’\n नवी दिल्ली हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली रांची कसोटी भलेही अनिर्णित राहिली असेल, पण या कसोटीत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा उंचावणाऱ्या सर रवींद्र...\n…तर एमपीएचा अधिकार वापरू, बीसीसीआयचा आयसीसीला इशारा\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली आमच्या संमतीशिवाय महसूल वाटप फॉर्म्युला व क्रिकेट प्रशासनातील घटनात्मक सुधारणांचा ठराव आणाल तर आम्ही भागीदारी समझोता (एमपीए) करारांतर्गत आम्हाला मिळालेल्या अधिकाराचा...\nफेडररच्या जेतेपदाचे पंचक, स्टॅन वावरिंकाला उपविजेतेपद, इंडियन वेल्स टेनिस\nसामना ऑनलाईन, इंडियन वेल्स स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला....\nमेस्सीच्या दोन गोलने बार्सिलोनाचा विजय\nसामना ऑनलाईन, माद्रिद ‘सुपरस्टार’ लियोनल मेस्सीच्या दोन शानदार गोलच्या बळावर बार्सिलोना क्लबने १० खेळाडूंसह खेळणाऱया व्हॅलेन्सिया क्लबवर ४-२ अशी मात केली. या विजयामुळे बार्सिलोनाने ला लीगा...\nतामीळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक, दिनेश कार्तिकचा शतकी धमाका\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली अनुभवी दिनेश कार्तिकने सलग दुसऱ्या लढतीत सामन्याला कलाटणी देणारी खेळी साकारत तामीळनाडूला विजय हजारे ट्रॉफी जिंकून दिली. तामीळनाडूकडून मिळालेल्या २१८ धावांचा पाठलाग...\nहॅण्डस्कोम्ब-मार्श जोडीने वाचवली रांची कसोटी, कांगारूंना गुंडाळण्यात हिंदुस्थानी अपयशी\nसामना ऑनलाईन,रांची तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी हिंदुस्थानने विजयाच्या आ��ा पल्लवित केल्या होत्या. मात्र, शॉन मार्श (५३) आणि पीटर हॅण्डस्कोम्ब (नाबाद ७२) यांनी मोक्याच्या वेळी...\nआता मुंबईत रंगणार महिलांची फुटबॉल लीग\nसामना ऑनलाईन, मुंबई युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळाली असून आता या मुंबापुरीत मुलांसोबत महिलाही फुटबॉल...\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-arun-karmarkar-talking-50324", "date_download": "2019-03-26T09:12:26Z", "digest": "sha1:UEXAOC6LO3WJ7ELWB4DYW4WC6VEFALCJ", "length": 11980, "nlines": 143, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news arun karmarkar talking सामाजिक जाणिवेतून लेखन व्हावे - अरुण करमरकर | eSakal", "raw_content": "\nसामाजिक जाणिवेतून लेखन व्हावे - अरुण करमरकर\nसामाजिक जाणिवेतून लेखन व्हावे - अरुण करमरकर\nसोमवार, 5 जून 2017\nऔरंगाबाद - 'सद्यःस्थितीत बधिर झालेल्या समाजजीवनात पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून लेखन करावे,'' असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिले जाणारे \"आद्य वार्ताहर देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' रविवारी (ता. चार) यशोमंगल कार्यालयात श्री. करमरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.\nऔरंगाबाद - 'सद्यःस्थितीत बधिर झालेल्या समाजजीवनात पत्रकारांनी सामाजिक जाणिवेतून लेखन करावे,'' असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले. विश्‍व संवाद केंद्रातर्फे दिले जाणारे \"आद्य वार्ताहर देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' रविवारी (ता. चार) यशोमंगल कार्यालयात श्री. करमरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.\nते म्हणाले, 'नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समाजकारणांत मोठे बदल होत आहेत. सामान्य माणसांचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोचू दिला जात नाही, चळवळी थंड पडत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य त्या भूमिकेतून याची मांडणी व्हायला हवी,'' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.\nया वेळी यंदाचा पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, हिंगोली येथील \"सकाळ'चे जिल्हा बातमीदार प्रकाश सनपूरकर, अंबड तालुक्‍यातील संतोष जिगे यांना देण्यात आला; तर यंदापासून महिला पत्रकाराचाही सन्मान करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आरतीश्‍यामल जोशी यांचा; तर वृत्तपत्रांतून सातत्याने विविध विषयांवर लेखन करणाऱ्या पत्रलेखकांमधून शरद लासूरकर यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. या वेळी पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाला विश्‍व संवाद केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे, अंजली कोंडेकर उपस्थित होते.\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची औरंगाबादेत बैठक\nऔरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचे औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार स्मारक निधी भाग्यनगर प्रल्हाद भवन येथे संघ...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nखासगी अंगणवाडी, नर्सरीवर \"ईसीसीई' धोरणामुळे अंकुश\nजळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू...\nमार्चमध्येच \"मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर\n���ळगाव ः आठवडाभरापासून जळगावचे तापमान वाढतच होते. जळगाव परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने साधारण आठवडाभरापासून तापमान 38 अंशांवर स्थिरावलेले होते. परंतु...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/lassi-icecream-15-sample-laboratory-47400", "date_download": "2019-03-26T08:50:15Z", "digest": "sha1:YM2SCL5K2XNWCZSEB5YRIXQ5PBIVW3L4", "length": 11633, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "lassi, icecream 15 sample to laboratory लस्सी, आइस्क्रीमचे 15 नमुने प्रयोगशाळेकडे | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nलस्सी, आइस्क्रीमचे 15 नमुने प्रयोगशाळेकडे\nबुधवार, 24 मे 2017\nमुंबई - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई शहर आणि उपनगरातून आइस्क्रीम, आंब्याचा रस, लस्सी आदी पदार्थांचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल 15 दिवसांत येईल.\nमुंबई - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई शहर आणि उपनगरातून आइस्क्रीम, आंब्याचा रस, लस्सी आदी पदार्थांचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल 15 दिवसांत येईल.\nलस्सी, आइस्क्रीम, आंब्याचा रस या पदार्थांमध्येही अनेक रसायनांचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे ते योग्य वातावरणात ठेवण्यात येत नाहीत. यामुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. या पदार्थांबाबत एफडीएकडे तक्रारी आल्यानंतर 15 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, एफडीएने मंगळवारी (ता. 23) जुहू येथील जुहू टी अँड कोल्ड्रिंक हाऊसमधील बर्फाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतर विक्रेत्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\n\"प्लास्टिक'विरोध मोहीम पुन्हा जोर धरणार\nजळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार...\nLoksabha 2019 : मतदान केंद्रावर होणार स्वयंसे���काची नेमणूक\nजळगाव ः दिव्यांग मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक उपायोजना राबविण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध...\nदिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी मोबाइल ॲप उपलब्ध\nअकोला : राज्यातील दिव्यांग मतदारांना यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच भारत निवडणूक...\nसोळापैकी दोनच वाळूगटांचा लिलाव\nजळगाव: जिल्ह्यातील वाळूगटांचा लिलाव गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. यातील काही वाळूगटांचा लिलाव गेल्या महिन्यात झाले. परंतु, उर्वरित 16 पैकी...\nमुंबई : जसप्रित बुमराची दुखापत गंभीर नाही, त्याच्यावर ताणही आलेला नाही, तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, असे मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे कळवण्यात आले...\nकडावल सरपंचपदी स्नेहा ठाकूर\nकुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-vajpai-sabha-malegaon-138198", "date_download": "2019-03-26T09:20:45Z", "digest": "sha1:D27D7HTJUMJYFQOUHR2WXK5MEFSJ3J4B", "length": 12266, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news vajpai sabha malegaon ...अन्‌ मालेगावकरांचा अटलजींना पाच लाखांचा निधी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n...अन्‌ मालेगावकरांचा अटलजींना पाच लाखांचा निधी\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nमालेगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 1982 मध्ये राष्ट्रनेता गौरव निधी जमा करण्यासाठी येथील किदवाई रस्त्यावर जाहीर सभा झाली होती. सभेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर \"कांग्रेस की लाइट जाएगी, आप भाजप की बॅटरी से चार्ज करवा लो' असे उद्‌गार वाजपेयी यांनी सभेत काढताच एकच हशा पिकला, ��शी आठवण भाजपचे तत्कालीन शहर सरचिटणीस रवींद्र बापट, माजी अध्यक्ष भरत पोफळे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. या सभेत त्यांना चार लाख 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष रूपेश कांकरिया यांनी सांगितले.\nमालेगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची 1982 मध्ये राष्ट्रनेता गौरव निधी जमा करण्यासाठी येथील किदवाई रस्त्यावर जाहीर सभा झाली होती. सभेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर \"कांग्रेस की लाइट जाएगी, आप भाजप की बॅटरी से चार्ज करवा लो' असे उद्‌गार वाजपेयी यांनी सभेत काढताच एकच हशा पिकला, अशी आठवण भाजपचे तत्कालीन शहर सरचिटणीस रवींद्र बापट, माजी अध्यक्ष भरत पोफळे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. या सभेत त्यांना चार लाख 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे तत्कालीन अध्यक्ष रूपेश कांकरिया यांनी सांगितले.\nवाजपेयी 1966 व 1982 असे दोनदा मालेगाव भेटीवर आले होते. 66 च्या आठवणी सांगणारे बहुसंख्य नेते काळाच्या पडद्याआड गेले. 82 चा दौरा मात्र आठवणीत आहे. वाजपेयी यांनी तत्कालीन अध्यक्ष प्रल्हाद शर्मा यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता. संगमेश्‍वर येथील पक्ष कार्यालय भावसार मढी येथे त्यांनी भेट दिली होती. संगमेश्‍वरच्या भेटीत त्यांनी तत्कालीन भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा फातमाबी शेख यांच्या घरी भाकरी, मेथी, कढीचे भोजन घेतले. भोजनासाठी मुस्लिम पद्धतीने टाकलेले दस्तरखान व हात धुण्यासाठी सिलपची (हात धुण्याचे भांडे) आणल्यानंतर हीच तर आपली संस्कृती आहे, असे उद्‌गार त्यांनी काढले होते, असे (पै.) शेख यांचे पुत्र मुजफ्फर शेख यांनी सांगितले.\nपोपटराव हिरे जिल्हाध्यक्ष, तर ज्येष्ठ नेते बापूसाहेब पोफळे जिल्हा उपाध्यक्ष होते. सुकदेव पाटील तालुकाध्यक्ष होते. रवींद्र बापट, ओमप्रकाश हेडा, भरत पोफळे, विलास मिठभाकरे, भरत सावळे अशी तरुणांची फळी कार्यरत होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी चार लाख 51 हजारांचा निधी दिल्यानंतर \"मुझे परास्त करणे के लिए विरोधीयोंने 36 करोड खर्चा किया और तुम मुझे चार लाख 51 हजार दे रहें हो,' असे त्यांनी कार्यकर्त्यांना हसत सांगितले. पक्षाशी एकनिष्ठ राहा हे सांगण्यास ते विसरले नाहीत, अशी आठवण कांकरिया यांनी सांगितली.\nरिफंड आणि इतर आर्थिक ��्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/articles-in-marathi-on-us-stock-market-1633744/", "date_download": "2019-03-26T08:51:22Z", "digest": "sha1:WUGU3UOX23VRRSGP2BJGDCRCJLNXX4SU", "length": 22087, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on US Stock Market | रोख अमेरिकी रोखे बाजाराचा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nरोख अमेरिकी रोखे बाजाराचा\nरोख अमेरिकी रोखे बाजाराचा\nशेअर बाजारांमध्ये जी मोठी घसरण झाली\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nफेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात जागतिक शेअर बाजारांमध्ये जी मोठी घसरण झाली तिचं दृश्य निमित्त होतं अमेरिकेतल्या वेतनाच्या महागाई दरात झालेली वाढ आणि पाठोपाठ अमेरिकी रोखे बाजारात कोसळलेल्या रोख्यांच्या किमती. याला ‘दृश्य निमित्त’ असं म्हणण्याचं कारण असं की शेअर बाजारांमधले चढ – उतार आणि त्याची मागाहून सांगितली जाणारी कारणं यांच्यातला कार्यकारणसंबंध हा अनेकदा चंचल आणि बेभरवशाचा असतो रोख्यांच्या किमती घसरल्या की शेअर बाजारातल्या किमती घसरतील असा कायमस्वरूपी नियम नाही. किंबहुना, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये अर्थचR सुधारत असेल तर रोखे बाजारातल्या किमती कमी होतात आणि शेअर बाजारातल्या किमती वाढतात असा एरवीचा ठोकताळा आहे.\nपरंतु रोख्यांच्या किमती जर एकाएकी कोसळल्या तर मात्र गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरून ती वित्तीय बाजारांच्या इतर विभागांमध्येही पसरू शकते. शिवाय सार्वभौम रोख्यांवरच्या (सोव्हेरिअन बाँड) परताव्याचा दर हा समभागांच्या उत्पन्नरूपी परताव्यापेक्षा (म्हणजे प्र��ि समभाग उत्पन्न भागिले समभागाची बाजार – किंमत) जास्त असेल तर शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतली जाऊ शकते, असाही एक (अर्थात, सार्वकालिक सत्य नसणारा) ठोकताळा आहे. सध्या अमेरिकी निर्देशांकाचा उत्पन्नरूपी परतावा ३.९ टक्क्य़ांच्या आसपास आहे. तर तिथल्या १० वर्षे मुदतीच्या सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर गेल्या महिन्याभरात २.५५ टक्क्य़ांवरून २.९ टक्क्य़ांवर गेला आहे. रोख्यांच्या किमती घसरल्या की परताव्याचा दर वाढत जातो. परताव्यातली ही वाढ झपाटय़ाने झाल्याचं निमित्त होऊ न आधी अमेरिकी आणि मग इतरही शेअर बाजार कोसळले. पण या घडामोडीच्या आधी जागतिक पातळीवरच्या बहुतेक मुख्य शेअर बाजारांच्या मूल्यांकनांमध्ये आलेला फुगवटा लक्षात घेतला तर परताव्याचं कारण हे केवळ निमित्तमात्रही असू शकेल.\nसध्याच्या या परिस्थितीत अमेरिकी रोखे बाजारांमधील परताव्याचा कल हा एकूण जागतिक वित्तीय बाजारांसाठी आणि पर्यायाने इथल्या, भारतीय शेअर बाजारासाठीही काही काळापुरता का असेना पण महत्त्वाचा बनला आहे. २००८ मधील जागतिक आर्थिक संकटापूर्वीच्या काही वर्षांमध्ये तिथल्या १० वर्षांच्या रोख्याचा परताव्याचा दर ४ ते ६ टक्क्य़ांच्या परिघात असायचा. नंतर अमेरिकी मध्यवर्ती बँकेने – म्हणजे फेडरल रिझव्‍‌र्ह ऊर्फ फेडने – अभूतपूर्व असं अतिसैल मुद्राधोरण स्वीकारलं. २०१० नंतर परताव्याने ४ टक्क्य़ांची पातळी अजूनपर्यंत पाहिलेली नाही. २०१६ च्या मध्याला तर त्या दराने दीड टक्कय़ांचा तळ गाठला. गेल्या वर्षी फेडने धोरणात्मक व्याजदर तीन वेळा वाढवल्यानंतर दीर्घ मुदतीच्या रोख्यांवरचा परतावाही वाढायला हवा होता. पण तो दर दोन ते सव्वा दोन टक्कय़ांच्या दरम्यानच घुटमळत राहिला. त्याचं मुख्य कारण असं होतं की, महागाईचं प्रमाण काही केल्यावर सरकत नव्हतं. ते दोन टक्कय़ांच्या वर सरकवणं हे फेडचं धोरणात्मक उद्दिष्ट होतं. अशा परिस्थितीत आम्ही धोरणात्मक व्याजदर टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊ, असे संकेत फेडने दिले असले तरी रोखे बाजाराचा त्याच्यावर विश्वास नव्हता.\nगेल्या दोन – तीन महिन्यांमध्ये मात्र या संदर्भातले तीन घटक बदलले. पहिलं म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेतले करांचे दर कमी करण्याचा त्यांचा प्रस्ताव कायदे मंडळात मंजूर करवून घेण्यात अखेर यश मिळा���ं. या आक्रमक करकपातीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जोरकस गती मिळेल, असं ट्रम्प प्रशासन मानतं. तशी गती मिळून महागाई वाढली तर व्याजदर वाढतील, आणि तो जुगार फसला तरीही सरकारची तूट वाढून त्या कारणाने व्याजदर वाढतील, असा विशस बाजारमंडळींना वाटायला लागला.\nदुसरा घटक म्हणजे अमेरिकी कायदे मंडळात सरकारी खर्चाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव काही काळ रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षांच्या साठमारीत अडकून होता. त्या प्रश्नाची तोड अखेर दोन्ही पक्षांनी आपापले प्राधान्यक्रम रेटून नेण्यात झाली. या प्रकरणात मान्य झालेले खर्च आणि पुढच्या वर्षांसाठी तिथल्या प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मांडली गेलेली आकडेवारी असं दाखवतेय की अमेरिकेने वित्तीय शिस्त पूर्णपणे बासनात गुंडाळून ठेवली आहे. तिथलं वित्तीय तुटीचं प्रमाण जीडीपीच्या पाच टक्कय़ांची पातळीही लवकरच पार करणार आहे. अर्थव्यवस्थेतलं बेरोजगारीचं प्रमाण अनेक वर्षांच्या नीचांकावर (४.१ टक्के) असताना हे असं विस्तारवादी वित्तीय धोरण महागाईला आमंत्रण देणारं आहे.\nया दोन्ही बाबींच्या पाश्र्वभूमीवर तिथली महागाईची आकडेवारीही आता वधारायला लागली आहे. अजूनही ती फेडच्या दोन टक्कय़ांच्या उद्दिष्टाच्या अलीकडेच असली तरी तो काटा वर सरकतोय, हेच अनेकांना सध्याच्या घडीला आश्वासक वाटतंय. त्यामुळे २०१८ मध्ये फेड किमान तीन वेळा आणि कदाचित चार वेळा धोरणात्मक व्याजदर पाव-पाव टक्कय़ाने वाढवेल, अशी आता रोखेबाजाराची भूमिका व्हायला लागली आहे.\nहे सगळे घटक बघितले तर अमेरिकेतला १० वर्षे मुदतीच्या सार्वभौम रोख्यांवरचा परताव्याचा दर तीन टक्कय़ांची पातळी ओलांडू शकेल. पण रोखे बाजार आणि शेअर बाजार यांच्यातल्या प्रभावासंबंधांची दिशा एकतर्फी राहणार नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या काही दिवसांमध्ये १० टक्कय़ांची घट नोंदवून पुढच्या दिवसांमध्ये अमेरिकी शेअर बाजार सावरलाय. शेअर बाजाराला पुन्हा आणखी काही झटके बसले आणि ती घबराट बाजारापलीकडच्या व्यापक अर्थव्यवस्थेत पसरतेय असं दिसलं तर फेड पुन्हा आपला व्याजदरवाढीचा कार्यक्रम स्थगित करू शकेल. चालू दशकांत यापूर्वीही अशा घटनांनंतर फेडने मुद्राधोरणाच्या सामान्यकरणाकडे उचललेली पावलं उलटी वळवली होती. तसं झालं तर रोखे बाजारातल्य�� परताव्यांचा कलही बदलू शकेल. एकंदरीने जागतिक रोखे बाजारात आणि शेअर बाजारात पुढचा काही काळ साशंकतेचा आणि अस्थिरतेचा राहणार आहे याची खूणगाठ गुंतवणूकदारांनी बांधलेली बरी.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून काम करतात)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2019-03-26T08:19:30Z", "digest": "sha1:JYAQVDZ6AEQCGKJJO2MRZRQMNBJG6WC3", "length": 7723, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "दत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निव���णुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nदत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 10, 2019\nमुंबई -: राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दुसऱ्यांदा पोलीस महासंचालकपदी मुदतवाढ देण्यात आल्यानंतर या विरोधात अॅड. आर. आर. त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ज्यात राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे ही नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दत्ता पडसलगीकर यांच्या पोलीस महासंचालक पदाच्या मुदतवाढीबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य शासनाला ४ आठवड्यांची मुदत दिली आहे. दरम्यान ८ जानेवारीच्या सुनावणीत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना २०२० पर्यंत पोलीस महासंचालक पदावर ठेवण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात राज्य शासन व केंद्राकडून सादर करण्यात आले होते.\nया पार्श्वभूमीवर दत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.\nTags: #दत्ता पडसलगीकर यांनाच पुढील दीड वर्षे अजून #पोलीस महासंचालक म्हणून नेमण्य�\nठामपा प्रशिक्षण संस्थेतील जलतरणपटूंचे यश नेत्रदिपक क्रीडाअधिकारी मीनल पालांडे यांनी केले कौतुक स्पर्धेत अंध, गतिमंद मुलांचाही सहभाग\nएकजूट राखा- राज ठाकरे\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पु���े प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/national-geophysical-research-institute-hyderabad-geography-and-physics-1638494/", "date_download": "2019-03-26T08:51:12Z", "digest": "sha1:Q4FAG7GCR7H2GH42S7JXD7OWZIIBQ2ZJ", "length": 20139, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "National Geophysical Research Institute Hyderabad Geography and Physics | संशोधन संस्थायण : भूगोल व भौतिकशास्त्रातील दुवा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसंशोधन संस्थायण : भूगोल व भौतिकशास्त्रातील दुवा\nसंशोधन संस्थायण : भूगोल व भौतिकशास्त्रातील दुवा\nया संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे.\nनॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबाद\nनुकत्याच तयार झालेल्या तेलंगणा राज्यामधील हैदराबाद येथे स्थित असलेली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) म्हणजेच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था ही जिओफिजिक्स (भू-भौतिकशास्त्र) या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे. एनजीआरआय ही संस्थादेखील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न संस्था आहे. राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था ही भूगोल व भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांतील संकल्पनांना एकत्रित करून संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेमध्ये सध्या एकूण २०० पेक्षाही जास्त शास्त्रज्ञ आणि इतर तांत्रिक कर्मचारी समर्पित भावनेने आपले संशोधन कार्य पू��्ण करत आहेत. संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबरच तांत्रिक कर्मचाऱ्यांचेसुद्धा संशोधन उपक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात प्रकाशित केले जातात. एनजीआरआय प्रामुख्याने हायड्रोकार्बन आणि कोळशाचा शोध, खनिज शोध, भूजल संसाधनांचा शोध आणि व्यवस्थापन, भूकंपाच्या धोक्याचे मूल्यांकन, पृथ्वीवरील आतील रचना व उत्क्रांती (सैद्धांतिक अभ्यास) आणि भौगोलिक साधनांचा विकास इत्यादी विषयांवर संशोधन करते.\nराष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेमध्ये संशोधन व विकासाचे (R&D) ढोबळ मानाने सात प्रमुख संशोधन विभाग आहेत. या सात विभागांतील सर्व संशोधन उपविषयांना सोयीसाठी एकवीस विविध उपक्रमांमध्ये विभागले आहे. यामध्ये मग भूकंपशास्त्र, मॅग्नेटोटेल्लूरिक्स, जीपीएस, पॅलीओ- सेस्मॉलॉजी, स्ट्ररल जिऑलॉजी, कंट्रोल्ड सोर्स सेस्मिक्स, ग्रॅव्हिटी अँड मॅग्नेटिक्स, जिओकेमिस्ट्री, जिओक्रोनोलॉजी, पॅलिओमॅग्नेटिज्म, प्लॅनेटरी जिऑलॉजी, जीओमॅग्नेटिज्म, एअरबोर्न जियोओफिजिक्स, श्ॉलो सबसरफेस जियोओफिजिक्स, हायड्रोकेमिस्ट्री इत्यादी अनेक विषयांचा समावेश आहे. एनजीआरआयमध्ये शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय सध्या संशोधन करणारे १५० प्रकल्प संशोधक विद्यार्थी आहेत. दरवर्षी जवळपास ५० विद्यार्थ्यांना संस्थेकडून पीएच.डी. पदवी बहाल केली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकृत प्रयोगशाळांची उपलब्धता आणि संपूर्ण देशभरात असलेले ऑब्झर्वेशन साइट्सचे जाळे या महत्त्वाच्या बाबींमुळे एनजीआरआय इतर अनेक संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करून सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक सेवा पुरवते. देशासमोर असलेल्या विविध प्राधान्यक्रमांनुसार नजीकच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याकरिता आणि वैज्ञानिक संशोधनांचे परिणाम घडविण्याकरिता वचनबद्ध असणे हे एनजीआरआयचे तत्त्वज्ञान आहे. ही संस्था ते खऱ्या अर्थाने अमलात आणताना दिसते.\nएनजीआरआय ही जरी जिओफिजिक्समध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. एनजीआरआय भारतातील एक प्रमुख आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र म्हणून नावाजले गेलेले आहे. त्यामुळेच येथे भू-भौतिकशास्त्रातील संशोधन हे भौतिकशास्त्र, रसायनशास्��्र, जिओसायन्सेस व गणित इत्यादी विषयांवरती अवलंबून असल्याने त्या विषयांबरोबर समन्वय साधून चाललेले असते. या संस्थेमध्ये भारत Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) या २०१०-११ च्या विधेयकानुसार पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्टडॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनजीआरआय देश-विदेशातील अनेक संशोधन संस्था व विद्यापीठांशी जिओफिजिक्समधील संशोधनासाठी व विविध अभ्यासक्रमांसाठी जोडली गेलेली आहे. विद्यार्थी एनजीआरआयमध्ये त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. किंवा त्यापुढील स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येऊ शकतात. विद्यार्थी त्यासाठी खाली दिलेल्या संस्थेच्या ई-मेलवर संपर्क करू शकतात.\nविद्यार्थ्यांसाठी विविध संधी –\nजिओफिजिक्स व संबंधित विषयांतील संशोधन वाढीस लागावे यासाठी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना नेहमीच उत्साहपूर्ण शैक्षणिक वातावरण प्रदान केलेले आहे. येथे त्यांना जिओफिजिक्समधील उपविषय आणि इतर संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट संशोधनासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे, जागतिक विद्यापीठांमध्ये संशोधन केलेला अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग व इतर अनेक सुविधा एनजीआरआयकडून या संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जातात. तसेच संस्थेने जिओफिजिक्समधील अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सची सदस्यता घेतली आहे. विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक परिषदांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेमध्ये दरवर्षी जिओफिजिक्समधील विविध संशोधन विषयांतील व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित केली जातात.\nनॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, उप्पला मार्ग, हैदराबाद, तेलंगणा- ५००००७.\nदूरध्वनी : ०४० – २७०१२०००.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?q=per", "date_download": "2019-03-26T08:35:01Z", "digest": "sha1:Q5J3DT4YMWEAD4XA3OY4DNIVSOXPH3DW", "length": 5534, "nlines": 127, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - per Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"per\"\nखेळ शोध किंवा थीम्स\n\"per\" साठी आम्हाला कोणतेही परिणाम आढळले नाहीत\nआपण देखील प्रयत्न करू शकता:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/handabhar-chandanya-marathi-experimental-drama-review", "date_download": "2019-03-26T08:57:56Z", "digest": "sha1:KKHCYC7OVP25DW7ZZLABSKP4ULJUWJFD", "length": 12334, "nlines": 33, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "हंडाभर चांदण्या: हिरॉईक विजयापलीकडील वास्तव! | पाहावे मनाचे", "raw_content": "\nहंडाभर चांदण्या: हिरॉईक विजयापलीकडील वास्तव\nकुणीतरी एक वास्तव किंवा अवास्तव गोष्ट मिळवून आणायचा घाट घालावा आणि ती गोष्ट मिळाली; तर ती मिळवणार्‍याच्या हिरॉइझमची कथा ठरते आणि ‘कोणे एके काळी एक शूर राजपुत्र होऊन गेला…’ अशा साच्यात अडकते.\n'हंडाभर चांदण्या'मध्ये असा घाट तर घातला जातोच. पण ती गोष्ट मिळते; तेव्हा तिचं महत्त्व, तिला लागलेल्या अवास्तव उपमा, अलंकार इत्यादी सोडून खरी आणि फक्त गरज पूर्ण करण्यासाठीच मिळते आणि तिथेच नाटक संपतं. ह्या नाटकात हव्या असलेल्या गोष्टीला वैयक्तिक दु:खाचे संदर्भ किंवा रोमँटीक महत्त्व अजिबात नाही.\nहंडाभर चांदण्या ही कथा आहे मावळवाडी नावाच्या एका गावाची. तसं बघायला गेलं तर आपल्या सर्वांचीच. पाणी ह्या मूलभूत गरजेभोवती हा दीर्घांक फिरतो. ही गरज सामूहिक आहे. तिच्यासाठी लढणारा मात्र एकटा संभा आहे. तो गावाचा पुढारी नाही. त्याला तशी महत्त्वाकांक्षाही नाही. पण तो लढतोय. संभा पाणी घेऊन येणारच असा विश्वास गावकऱ्यांनाही आहे. संभाची आणि त्यायोगे पाण्याची वाट बघण्यापलिकडे कुणालाच काहीच काम उरलेलं नाही. सगळ्या गोष्टी पाणी ह्या एकमेव गरजेपाशी येऊन थांबल्या आहेत.\nह्या थांबलेल्या आयुष्यातून नाटकभर दिसत रहातो तो उपहास. काहीच करायला उरलं नाही म्हणून गडी गाणी गात बसतात. त्यातलाच एक मास्तर, प्रत्येक गोष्टीत गीतेचा हवाला देत राहतो. 'निसर्गचित्र काढा' असं मुलांना म्हटलं, की मुलं न आलेल्या टँकरचं चित्र रंगवतात.\nउपहास आणि दुःखाचं नातं असावं काहीतरी. नाटकापुरतं पहायल��� गेलं तर असं लक्षात येतं की हे दुःख म्हणजे एका मुलभूत गोष्टीची उणीव आहे. पाण्याची उणीव. त्यामुळे खूप काही करायचं असूनही काहीही करता येत नाही. अशावेळी आयुष्याच्या नसलेल्या अर्थालाही एक कडवटपणा येत असावा. ह्या कडवटपणापलिकडेही काहीतरी असू शकतं आणि जे असतं ते ही आयुष्यच असतं ह्याची जाणीव व्हायची असेल तर इथे संभाचा आक्रोश खरा होतो. त्याच्या पाण्यामागच्या धावपळीमागची अपरिहार्यता आणि फोलपण दोन्ही एकाच वेळेस कळून येतं.\nसंभाप्रमाणेच प्रत्येक गावकर्‍याला त्यांचं एक व्यक्तिमत्त्व आहे आणि दुःखही. आणि त्या दुःखाबाबतीत काहीही न करता येण्याच्या भावनेतून आलेली हताशासुद्धा आहे. एक मास्तर आहे. गावातलं शिकलं-सवरलेलं जुनं जाणतं माणूस म्हणून मास्तर. ह्या मास्तराला भगवत् गीतेचा मोठा आधार आहे. टॅंकर येईलच हेही मास्तर स्वतःला गीतेच्या नावानेच समजावत रहातो. कुणी गातं, कुणी एकतारी-दिमडी वाजवतं. तर कुणी उद्यातरी पाणी मिळेल या आशेवर तारे मोजत राहतं आणि वृश्चिक रास अस्ताला जाऊ लागली की शोधायला बाहेर पडतं. हे इतकंच आयुष्य. नाटकात ठायी ठायी दिसत राहिलेलं रिकामपण, पार्श्वसंगीत आणि नेपथ्यातून वारंवार अधोरेखित होत राहतं. नेपथ्यकारांनी रंगमंच रिकामाच ठेवून दिलेला आहे. मध्यभागीच असलेल्या एका वठलेल्या झाडासकट. पाण्याविना रिकामं झाड आणि पाण्याची वाट बघत माळावर रिकामे बसलेले गावकरी. संभा पूर्वेकडे अथक लक्ष ठेवून आहे. तो मागे तिसर्‍या विंगेत एका उंचवट्यावर बसून आहे. तिथून चढ्या आवाजातच तो इतरांशी बोलत असतो. संभाचं नायकपण त्याच्या एकटेपणासह इथे अधोरेखित होतं.\nपार्श्वसंगीतात मोठा वाटा निर्हेतुक वाहणार्‍या वार्‍याचा, पक्ष्यांच्या आवाजाचा, रातकिड्यांचा आणि शांततेचा आहे. त्यामुळेच संभाचा आक्रोश सरळसोटपणे येऊन भिडतो. प्रकाशयोजना मात्र नाटकाचं नाटकपण आणि वास्तवाच्या आभासाचा समतोल साधणारी आहे. प्रकाशयोजना म्हटली की कोन, रंग आणि तीव्रतेनुसार दृश्याची वेळ आणि मूड पकडायचं अभिप्रेत असलेलं काम पुरं होतंच. त्याहीपुढे जाऊन उगवता लालेलाल सूर्य, निळसर चंद्रप्रकाश आणि स्पॉट्सच्या ठरलेल्या पद्धतींपलीकडे नाटक व्हिज्युअली प्रेक्षकापर्यंत पोचवण्यात प्रकाशयोजना हातभार लावते. सर्वच अभिनेते शहरी असले तरी ग्रामीण माणूसपण आणि त्याच्या दुःखाची नस स��ळ्यांनीच व्यवस्थित पकडली आहे. तहसीलदारांपुढे गुंडगिरी करणारा आणि शेवटी त्यांच्याचपुढे हात जोडणार्‍या संभाचं बदलत जाणं अतिशय समर्थपणे पोचवलं जातं. गावाला धीर देणं आणि स्वतःचाही धीर राखून धरणं अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभा असलेला मास्तर कोसळताना पहाताना मास्तरचं दुःख नाटकातून वास्तवाच्या सीमेवर आणून ठेवतो. चंद्राचं बाईपण नाटकाला वेगळ्याच कक्षेत घेऊन जातं. चंद्राला अडकून रहायचं नाहीये. तीला काय हवंय आणि काय नको ते अगदी स्वच्छपणे माहितीये. चंद्राविना चांदण्यांचं नाटक पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणता येणं हा ही एक योगायोगच.\nनाटकात शेवटी पाणी मिळतंही. तरीही ही कथा संभाच्या हिरॉईक विजयाची नाही. कारण जेव्हा पाणी येतं, तेव्हा वैयक्तिक दुःखातून सावरून सगळ्यांच्या आनंदात सामील व्हावं की नाही ते न कळणारा संभा आपल्याला दिसत राहतो फक्त. जेव्हा पाणी मिळतं, तेव्हा त्या 'हंडाभर चांदण्यांचं' अप्रूप संभाला उरलेलं नसतंच.\nहंडाभर चांदण्या (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, प्रणव प्रभाकर, प्राजक्त देशमुख\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nव्हेंटिलेटर (२०१६): एक चांगला व्यावसायिक सिनेमा\nदि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल\nडिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (२०१५): भारताच्या आपल्या गुप्तहेराची आश्वासक सुरूवात\nकुटुंबकरंजीच्या पलिकडले: दिल दोस्ती दुनियादारी\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/two-jaish-e-mohammed-terrorist-killed-in-encounter-in-baramulla-district/", "date_download": "2019-03-26T07:54:42Z", "digest": "sha1:OA6BQZEFBOEDXPC4HEJJGLQQ65CKK7GF", "length": 13433, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "जम्मू कश्मीरमध्ये जैशच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nजम्मू कश्मीरमध्ये जैशच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात जवान व दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.\nसोपोर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्रीपासून या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या वेळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.\n‘खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या संघटनेचे आहेत. या चकमकीत कोणत्याही प्रकारची वित्तहाणी झालेली नाही. तसेच एकही जवान जखमी झालेला नाही. या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. अद्याप या भागात शोध कारवाई सुरू झालेली आहे’, असे दक्षिण कश्मीरचे महासंचालक अतुल कुमार गोयल यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब क��ा\nमागीलदहशतवाद्यांची ‘लाईफलाईन’वर नजर, ठाणे रेल्वे स्थानकावर कसून तपासणी\nपुढीलनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-india-2226-only-700-tigers-in-the-rest-of-the-world/", "date_download": "2019-03-26T08:38:56Z", "digest": "sha1:XIDDHXRGRMNV3E4ZGJDRU6UTXPHEGEIA", "length": 9178, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतात 2,226 उर्वरित जगात केवळ 700 वाघ", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nभारतात 2,226 उर्वरित जगात केवळ 700 वाघ\nनागपूर: वन्यजीव प्रेमेंसाठी आनंदाची बातमी आहे.जगातील 12 देशांमध्ये केवळ 700 वाघ शिल्लक असताना भारतात मात्र, वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टच्या सर्वेनुसार देशात वर्तमानात 2 हजार 226 वाघ आहेत. विशेष म्हणजे मध्य भारताती��� ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आणि परिसरातील जंगलात 718 वाघ आहेत. सुमारे पाच महिने चाललेल्या हा सर्वे देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. यासंदर्भात माहिती देताना वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया यांनी सांगितले की, ट्रस्ट देश व अन्य 18 राज्यांतही वन्यजीव अभ्यासाची तयारी करण्यात येत आहे.\nदोन हजार चौरस किमीमध्ये 6 हजार कॅमेरे-दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात सर्व प्रकारचे वन्यजीवांची संख्या जाणून घेण्यासाठी सहा हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. म्हणजेच दीड किलोमीटर चौरस भागात दोन कॅमेरे लावले आहेत.वाघाची संख्या मोजताना त्यांच्या तीन वर्षाच्या आतील छाव्यांना सामील केलेजात नाही. चंद्रपुरमधील ताड़ोबा-अंधारी टायगर प्रोजेक्टमधील प्रमुख भागात 60 आणि बफर झोनमध्ये 15 वाघ आहेत. या दोन्ही क्षेत्रात 68 छावे कॅमे-यात आढळून आले आहेत. सुरक्षित ठिकाणाशिवाय अन्य ठिकाणीही 48 वाघ आणि 110 छावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nदुसरीकडे, राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 190 वाघ आहेत.वाघाची अफलातून भ्रमंतीचंद्रपुरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आता वर्ध्यातील बोर उद्यानापासून मेळघाटपर्यंत पोहचला आहे. याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. नागझिरा येथील वाघ उमरेड आणि उरमेड वनपरिक्षेत्रातून ब्रम्हपुरी वनक्षेत्रात आल्याचे दिसून आले आहे.\nचार लाख छायाचित्रांद्वारे त्रिस्तरीय गणना-दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात केलेली ही गणना त्रिस्तरीय झाली. यात कॅमेरा ट्रॅपिंग, जेनेटिक तसेच फॉरेस्ट नेक्टिविटी अशी रचना करण्यात आली. गेल्या 19 डिसेंबर ते 21 एप्रिल या दरम्यान 156 दिवस चाललेल्या या प्रक्रियेत वन विभागाचे शेकडो कर्मचा-यांसह वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टच्या सात सदस्यीय टीमचाही समावेश होता. कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे 4 लाख छायाचित्रे घेण्यात आली.\nजेनेटिक पद्धतीने तपासणी करताना वाघांच्या कळपातील शैचाची डीएनए टेस्ट करण्यात आल्या आहेत. फॉरेस्ट कनेक्टिविटीच्या माध्यमातून मध्य भारतात जगलांना जोडणा-या आणि वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मार्गाची माहिती झाली आहे.वाघांच्या संख्येत वाढ झाल्या बद्दल महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक ए.के. मिश्रा यांनी सांगितले कि वन विभागान�� वन्यजीव व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्यामुळे वाघाची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nखळ्ळ खट्याक आंदोलनाचा पुढचा टप्पा;फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे घेणार जाहीर सभा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ढिसाळ नियोजन; ऐनवेळी २१ परीक्षा केंद्र बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-03-26T08:10:56Z", "digest": "sha1:JHHXOY4NUYUIH7UEUTDQHNGOFKYLJGR3", "length": 4393, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रसुतीकेंद्रात नुकतेच जन्मलेले मानवी मुल\nनवीन प्राणी आपल्या आईच्या शरीरातून अथवा अंड्यातून बाहेर पडण्याची क्रिया.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-leopard-markar-sankrant-92574", "date_download": "2019-03-26T08:52:46Z", "digest": "sha1:PCE5GO3SLDXEENPLMKZDVXJ2DOVVD4SW", "length": 11823, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news leopard markar sankrant वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यांवर ‘संक्रांत’ | eSakal", "raw_content": "\nवेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यांवर ‘संक्रांत’\nवेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यांवर ‘संक्रांत’\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nनाशिक - ‘तीळगूळ घ्या अन्‌ गोड-गोड बोला’, असे म्हणत पतंगोत्सवाचा आनंद रविवारी (ता. १४) सर्वत्र लुटला जात होता. त्याचवेळी शहर आणि जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यावर ‘संक्रांत’ कोसळली. नायलॉन मांजाने दुर्मिळ जातीचे घुबड, तर वाहनाच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी पडला. त्याचवेळी बिबट्याने म��ंढपाळाच्या कळपातून मेंढरू नेऊन त्याचा फडशा पाडला.\nनाशिक - ‘तीळगूळ घ्या अन्‌ गोड-गोड बोला’, असे म्हणत पतंगोत्सवाचा आनंद रविवारी (ता. १४) सर्वत्र लुटला जात होता. त्याचवेळी शहर आणि जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्राणी-पक्ष्यावर ‘संक्रांत’ कोसळली. नायलॉन मांजाने दुर्मिळ जातीचे घुबड, तर वाहनाच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी पडला. त्याचवेळी बिबट्याने मेंढपाळाच्या कळपातून मेंढरू नेऊन त्याचा फडशा पाडला.\nनायलॉन मांजामुळे घुबड दगावल्याची घटना सातपूर कॉलनीत घडली. नायलॉन मांजामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले घुबडाचे छायाचित्र सोशल मीडियातून ‘व्हायरल’ झाले होते. पक्षीप्रेमींनी याबाबत वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले, तसेच नांदूरमध्यमेश्‍वर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाला.\nकोल्हा रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडल्याने संक्रांतीच्या सुटीमुळे पक्षी अभयारण्याकडे जाणाऱ्यांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही.\nगिरणारे- वाडगाव रस्त्यावर रविवारी सकाळी मेंढपाळ मेंढ्या चारत होते. त्या वेळी कळपात शिरलेल्या बिबट्याने मेंढरू उचलून नेले. मेंढपाळांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. बिबट्याच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.\nभाईंदरमध्ये आढळला सुवर्ण कोल्हा\nभाईंदर - डोंगराळ भागातील वस्तीत बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ऐकिवात असतानाच भाईंदर येथे नेहरूनगर झोपडपट्टीत...\nशिवसेनेला पटकणारा जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे\nमुंबई : शिवसेनेला पटकावणारा अजून जन्माला आलेला नाही. लाटांना आम्ही जुमानत नाही, आम्ही भगव्या लाटेला मानतो. लाटेची आम्ही वाट लावू, असा थेट इशारा...\nमाद्यांपेक्षा नरांची संख्या चौपट\nऔरंगाबाद : नसबंदीच्या अपुऱ्या सोयी, श्‍वानपथकाचा अभाव आणि त्यातच साचत असलेल्या कचऱ्यावर मनसोक्त खाण्याची सोय झाल्याने शहरभर मोकाट कुत्र्यांच्या...\nविहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात यश\nऔरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला...\n जिवाची मुंबई करायला आल�� आहेस बने, अशी कशी गं तू वेडी बने, अशी कशी गं तू वेडी हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का जीव मुठीत धरून जगण्याचे हे...\nशेतात फक्त पऱ्हाट्या अन् तुऱ्हाट्या शिल्लक\nपरभणी - मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:45:56Z", "digest": "sha1:PBIKOCRNUJHXHLOD2EBO3VHYZ2KEWIJY", "length": 6672, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "१४ लाख १५ हजारांच्या स्त्रीधन आणि पैशाचा अपहार करत विवाहितेचा छळ – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n१४ लाख १५ हजारांच्या स्त्रीधन आणि पैशाचा अपहार करत विवाहितेचा छळ\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 31, 2017\n७ वर्षीय विवाहितेचा शाररिक आणि मानसिक छळ करीत तिच्याजवळ असलेले १४ लाख १५ हजाराचे स्त्रीधन धमकावून काढून घेत तिला मरणयातना देणाऱ्या पती सचिन मोरे यांच्यासह सासू आणि सासरे अशा तिघाजणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली.\nविवाहिता आणि सचिन यांचा विवाह फेब्रुवारी, २०१�� रोजी झाला होता. लग्नानंतर नोकरी करून चांगल्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या कोपरीतील २७ वर्षीय विवाहितेचा मानसिक छळ करून नांदवणार नाही अशी धमकी देत तिचे जवळपास १४ लाख १५ हजार रुपयांचे स्त्रीधन आणि बचत खात्यातील रक्कम काढून घेवून तिला वारंवार त्रास देणाऱ्या तिच्या पती सचिन मोरे सासरे सुरेश मोरे आणि सासू स्मिता मोरे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कोपरी पोलीस करत आहेत.\nठाणे - मनसे आंदोलन\nविस्तारित ठाणे स्थानकासाठी आरोग्य विभागाच्या जागेचा निर्णय लवकरच\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5751-serial-shatada-prem-karave-to-have-a-twist-will-unmesh-be-able-to-stop-rohan-and-sayali-s-marriage", "date_download": "2019-03-26T08:27:37Z", "digest": "sha1:ERE3SCXGPI6FDJZC67YHRKURVBXD64SF", "length": 7713, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ६१ वा दिवस - आज रंगणार “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसीचे कार्य \nस्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.\nसायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहनबरोबर लग्न करण्यास राजी होते. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे.\n'शतदा प्रेम करावे' या मालिकेतलं हे नाट्य आता टिपेला पोहोचलं आहे. त्यामुळे न चुकता पहा 'शतदा प्रेम करावे'चा महाएपिसोड रविवारी, १७ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ६१ वा दिवस - आज रंगणार “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसीचे कार्य \n‘शतदा प्रेम करावे’ मध्ये रंगणार महानाट्य | सायली-रोहनचं लग्न उन्मेष थांबवू शकेल\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathijobs.com/Newspaper/687", "date_download": "2019-03-26T07:54:05Z", "digest": "sha1:HWWXFRKQGM6CWARCZUCCNXPT7XBZY44U", "length": 9531, "nlines": 109, "source_domain": "marathijobs.com", "title": "Marathi Newspapers News updates From All Marathi Newspapers - MarathINews", "raw_content": "\nन्युजपेपर मधील बातम्या एकाच ठिकाणी :\n☞ सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबर @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ ‘कंगना’ने जयललितांच्या बायोपिकसाठी घेतली भारी रक्कम @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ शाहरुख-करणच्या या फोटोने केली ट्रोलर्सची बोलती बंद @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ निक-प्रियांकाचा या फोटोवर आल्या अशा विचित्र कमेंट्स @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ ‘तानाजी, द अनसंग वॉरिअर’ या तारखेला होणार प्रदर्शित @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ बळीराजा लढणार मोदींच्या विरोधात @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ माढात शिंदे-निंबाळकर लढत रंगणार @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ पंकजांचा मेटेंना चेकमेट..\n☞ राज्यसभेचे आश्वासन दिल्यानंतर मी माघार घेतली – रामदास आठवले @ (worldsmrathi on 24 Mar, 2019)\n☞ प्रियांकाचा हा लूक पाहून स्वतःला रोखू शकला नाही निक @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ सलमानसोबत दिसतेय बेबी आलिया…आता करतायत एकत्र काम @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ कॅट नव्हे हिच्यामुळे विकी-हरलीन विभक्त @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ येत्या काळात डिजिटल व्यवहार आणखी वाढणार @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ सुगरण ‘पीसी’एकच पदार्थ बनवून खाऊ घालू शकते पती निकला @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ प्रियांका म्हणते मी चांगली पत्नी नाही… @ (worldsmrathi on 20 Mar, 2019)\n☞ धोनीला कमी लेखू नका, क्‍लार्क दिला भारतीय संघाला सल्ला @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ पिल्सनर्स क्रिकेट क्बल उपांत्यपुर्व फेरीत \n☞ ओठांचे सौदर्य वाढवण्यासाठी करा हे उपाय @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ भावूक ऐश्वर्याने लिहिला वडिलांसाठी खास संदेश @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ दिग्गज बंगाली अभिनेता चिन्मय रॉय यांचे निधन @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ अंबानी पुत्राने केला शाहरुखचा अपमान @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ युद्धाची भाषा करणाऱ्यांना फक्त भांडणच आवडते -सोनू निगम @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ या अभिनेत्रीने पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ यामुळे प्रनुतनने काढले आपले अडनाव @ (worldsmrathi on 18 Mar, 2019)\n☞ गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ या प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे विकी-हरलीन विभक्त @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ पुलवामा हल्ल्यानंतर सलमानने आतिफला दिला डिच्चू @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ सल्लूने स्वतः गाणे गात चाहत्यांना दिला सुखद धक्का @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ निकच्या मित्रांनी तुझ्यावर लाईन मारली का, या प्रश्नावर परिणीने दिले असे उत्तर @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ कॅमेऱ्यात कैद झाला इरफान खानचा चेहरा @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ दहा वर्षापूर्वीचे ते वचन विसरली प्रीती @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ मोदींनी माढातून लढावे, यांनी व्यक्त केली इच्छा @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ पालिकेचे ५ कामगार सफाई करताना गुदमरले @ (worldsmrathi on 17 Mar, 2019)\n☞ या कारणामुळे अक्षय लढणार नाही भाजपकडून निवडणूक @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ शाहरुखला या सिनेमानंतर बसला होता मानसिक धक्का @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ सारासोबतच्या किसवर कार्तिकने केला चाहत्यांना असा सवाल @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ रणबीर आलियासोबत घालवणार याठिकाणी वेळ @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ मोदींच्या खोट्या प्रचारापासून सावध राहा -मायावती @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ युतीचे आजचे उद्योग पाहिले तर सर्कस आठवते – र���हित पवार @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ ‘पवार फॅमिली वॉर’च्या चर्चांना या सेल्फीनंतर पूर्णविराम @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\n☞ दानवे-खोतकर वाद; मातोश्रीवर ही निघाला नाही तोडगा @ (worldsmrathi on 16 Mar, 2019)\nMahanews Mahajobs Updates Get Online SarkariJobs - सरकारी नौकरी जाहिराती, PrivateJobs - खाजगी नौकरी जाहिराती, Central Govt Jobs - केंद्र-शासित नौकरी जाहिराती, AdmitCards - प्रवेशपत्र सुचना, News Results - ताज्या बातम्या निकाल, Marathi Old Exam online Practice Mock Test - ऑनलाईन अभ्यासिका चालु घडामोडी, Marathi gk - सामान्य ज्ञान लेख विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://trimbakeshwartrust.com/marathi/kumbhmela2015-16.php", "date_download": "2019-03-26T08:04:20Z", "digest": "sha1:OFHNNOF25AUJKKRQBYBMEQ7YVEZW7WER", "length": 11234, "nlines": 28, "source_domain": "trimbakeshwartrust.com", "title": "Shri Trimbakeshwar Devasthan Trust, Trimbakeshwar, Nashik", "raw_content": "\nभारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, नाशिक. याविषयीची अख्यायिका अशी....देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला. दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला. ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली.\nसूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. गुरू ने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. व ज्या वेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात. त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळयाच्या दिवशी असते त�� दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो.\nसिहस्थ पर्वकाळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे. सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुध्द दशमीला सिंहेचा गुरू असतांना झाले आहे. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्ती दिल्या नंतर गंगा परत मुळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले. लोकांचे पाप दूर करून मला मलिनता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरू आहे तोपर्यत तुम्ही सर्वांनी याठिकाणी वास करावा. त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरू असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू. त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे. सर्व साधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात. इतर तीन कुंभमेळयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात. परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे दर्शनाची परंपरा आहे.\nआद्य शंकराचार्यांनी सर्व साधुंचे संगठन केले त्यानंतर एकुणच व्यवस्थेकरिता आखाडयांची स्थापना करण्यात आली. पुढे हिंदू धर्मावर मुसलमानांचे आक्रमण सुरु झाल्यावर त्यास प्रतिबंध करण्याकरिता सन्याशांनी शस्त्र हाती घेतले व ते नागा अवस्थेत विचरण करू लागले. आजही नागा संन्याशी त्र्यंबकेश्वरी पर्वणीच्या काळात शाही स्नानाकरिता कुशावर्तावर दिंगबर आखाडा, निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा इ. सात संन्याशांचे आखाडे तसेच बडा उदासी, व निर्मळ आखाडा याप्रमाणे सांधुचे आखाडे आहेत.\nपहाटे प्रथम नागा संन्याशांची शाही येते. त्यानंतर दुसरी शाही नागा संन्याशांचीच असते. नागा संन्याशी सकाळी सूर्योदयापूर्वी शाही स्नाने व दर्शन करुन आपापल्या आखाडयात परततात. सध्या बैरागी कुशावर्त तिर्थावर शाही स्नाना करिता येत नाहीत परंतु पूर्वी येत असत. त्याकरिता सकाळी ८ ते १० ची वेळ ���जही राखून ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बडा उदासी नंतर नवा उदासी हे स्नाने करतात. शेवटी निर्मळ आखाडा शाही स्नानाकरिता येतो. दुपारी बारा वाजेनंतर सर्व भाविकांना स्नानाची परवानगी दिली जाते. सिंहस्थ काळात कुशावर्त तिर्थावर स्नानाबरोबर श्राध्दाचे देखील विशेष महत्व आहे. प्रभु श्री. रामचंद्र वनवासात आले असता सिंहस्थ कालावधीत कश्यप ऋषींनी त्र्यंबकेश्वरी जाऊन राजा दशरथाचे श्राध्द करण्यास सांगितले असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. गंगेच्या उगमापासून नांदेड आब्जकतीर्थ तसेच शेवट राजमहेंद्री पर्यंत संपूर्ण गोदापात्रात स्नानाचे महत्व आहे. त्या त्या विभागातले लोक जवळच्या क्षेत्री जाऊन गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/281-dedication-28339/", "date_download": "2019-03-26T08:42:22Z", "digest": "sha1:5BO7KEVV2BXGSQSXQ7TEMQJ3UD5CJUTY", "length": 14717, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२८१. समर्पण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nया स्थूल आणि दृश्य भौतिक जगातला प्रेमाचा मार्गही सोपा नाही. मीर ‘अनीस’ यांचा शेर आहे, ‘अनीस’ आसां नहीं आबाद करना घर मोहब्बत का\nया स्थूल आणि दृश्य भौतिक जगातला प्रेमाचा मार्गही सोपा नाही. मीर ‘अनीस’ यांचा शेर आहे, ‘अनीस’ आसां नहीं आबाद करना घर मोहब्बत का ये उनका काम है जो ज़िन्दगी बर्बाद करते हैं ये उनका काम है जो ज़िन्दगी बर्बाद करते हैं स्वतची पर्वा न करणाराच प्रेम करू शकतो. होशियारी सोडणाराच प्रेम करू शकतो. जर साध्या मानवी पातळीवरील प्रेमातही इतकं समर्पण आवश्यक आहे तर पूर्ण समर्पणाशिवाय भगवंतावर प्रेम कसं साधावं स्वतची पर्वा न करणाराच प्रेम करू शकतो. होशियारी सोडणाराच प्रेम करू शकतो. जर साध्या मानवी पातळीवरील प्रेमातही इतकं समर्पण आवश्यक आहे तर पूर्ण समर्पणाशिवाय भगवंतावर प्रेम कसं साधावं जो ‘मी’ आणि ‘माझे’ची होशियारी, चलाखी, चतुराई सोडतो तोच भगवंतावर खरं प्रेम करतो. मग जग असून नसल्यासारखं होतं. जगात तो वावरतो ते त्याच्याच प्रेमाच्या आधारावर. हे जग त्याचं आहे म्हणून त्यात तो वावरतो पण जगाशी त्याचं काही देणंघेणं असत नाही. कलावंत जसा नाटकात तन्मयतेनं भूमिका वठवत असतो पण त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेची सुखदुखं त्याच्या चेहऱ्यावर असतात, हृदयात घुसलेली नसतात. तद्वत भगवंतमय जीवन जगणारा जगातल्या व्यवहारात प्रारब्धानुरूप वावरतो पण त्याच्या हृदयात जग नसतं. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या जो ‘मी’ आणि ‘माझे’ची होशियारी, चलाखी, चतुराई सोडतो तोच भगवंतावर खरं प्रेम करतो. मग जग असून नसल्यासारखं होतं. जगात तो वावरतो ते त्याच्याच प्रेमाच्या आधारावर. हे जग त्याचं आहे म्हणून त्यात तो वावरतो पण जगाशी त्याचं काही देणंघेणं असत नाही. कलावंत जसा नाटकात तन्मयतेनं भूमिका वठवत असतो पण त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेची सुखदुखं त्याच्या चेहऱ्यावर असतात, हृदयात घुसलेली नसतात. तद्वत भगवंतमय जीवन जगणारा जगातल्या व्यवहारात प्रारब्धानुरूप वावरतो पण त्याच्या हृदयात जग नसतं. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या उलट या जगात वावरताना भगवंताचं प्रेम हाच त्याचा एकमेव आधार असतो. ते नसतं तर जगणं कठीणच झालं असतं, अशीच त्याची भावना असते. ‘मंज़्‍ार’ लखनवी यांचा शेर आहे, ‘वो तो कहिए आपकी उल्फ़त में दिल बहला रहा उलट या जगात वावरताना भगवंताचं प्रेम हाच त्याचा एकमेव आधार असतो. ते नसतं तर जगणं कठीणच झालं असतं, अशीच त्याची भावना असते. ‘मंज़्‍ार’ लखनवी यांचा शेर आहे, ‘वो तो कहिए आपकी उल्फ़त में दिल बहला रहा वर्ना दुनिया चार दिन भी रहने के क़ाबिल न थी वर्ना दुनिया चार दिन भी रहने के क़ाबिल न थी’ भगवंत आणि तो यांच्यात कधी दुरावाच नसतो. सुखाचं निधान असलेला परमात्मा सोडून जे नश्वर गोष्टींत सुख शोधण्याची आणि टिकविण्याची धडपड करीत राहातात त्यांना त्या नश्वर गोष्टी दुरावताच वियोगाचं दुखं आणि नव्या गोष्टींचा शोध अशी अखंड धडपड करीत राहावे लागते. शाश्वत परमात्मा आणि त्याचं शाश्वत प्रेम लाभलं असताना भटकंती कसली आणि वाट पाहाणं कुठलं’ भगवंत आणि तो यांच्यात कधी दुरावाच नसतो. सुखाचं निधान असलेला परमात्मा सोडून जे नश्वर गोष्टींत सुख शोधण्याची आणि टिकविण्याची धडपड करीत राहातात त्यांना त्या नश्वर गोष्टी दुरावताच वियोगाचं दुखं आणि नव्या गोष्टींचा शोध अशी अखंड धडपड करीत राहावे लागते. शाश्वत परमात्मा आणि त्याचं शाश्वत प्रेम लाभलं असताना भटकंती कसली आणि वाट पाहाणं कुठलं जो बिछुडम्े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते जो बिछुडम्े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते हमारा यार है हम में, हमन को इन्तजारी क्या हमारा यार है हम में, हमन को इन्तजारी क्या प्रेम आणि सुख नश्वर गोष्टींत शोधण्याची आपली धडपड असते आणि हा सारा शोध स्वार्थप्रेरितच असतो. ‘मी’ आणि ‘माझे’पणाने बरबटलेला असतो. त्यातूनच माणूस स्वतचं नाव मोठं करण्याच्या फंदात पडतो. खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है प्रेम आणि सुख नश्वर गोष्टींत शोधण्याची आपली धडपड असते आणि हा सारा शोध स्वार्थप्रेरितच असतो. ‘मी’ आणि ‘माझे’पणाने बरबटलेला असतो. त्यातूनच माणूस स्वतचं नाव मोठं करण्याच्या फंदात पडतो. खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है अवघ्या साठ-सत्तर वर्षांसाठी जे नाव या नश्वर देहाला लाभलं त्याचा उदोउदो व्हावा म्हणून आपण किती कष्ट घेतो अवघ्या साठ-सत्तर वर्षांसाठी जे नाव या नश्वर देहाला लाभलं त्याचा उदोउदो व्हावा म्हणून आपण किती कष्ट घेतो आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, आपल्याला मान द्यावा, आपलंच म्हणणं ऐकावं, आपलीच सरशी व्हावी, आपल्यालाच यश मिळावं, आपला शब्द कधी खाली पडू दिला जाऊ नये.. अखंड आटापिटा. पण ज्याला सद्गुरूकृपेनं खरं शाश्वत नाम लाभलं आहे, शाश्वत ज्ञान लाभलं आहे त्याला दुनियेच्या नामदारीची, दुनियेच्या प्रसिद्धीची काय किंमत आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, आपल्याला मान द्यावा, आपलंच म्हणणं ऐकावं, आपलीच सरशी व्हावी, आपल्यालाच यश मिळावं, आपला शब्द कधी खाली पडू दिला जाऊ नये.. अखंड आटापिटा. पण ज्याला सद्गुरूकृपेनं खरं शाश्वत नाम लाभलं आहे, शाश्वत ज्ञान लाभलं आहे त्याला दुनियेच्या नामदारीची, दुनियेच्या प्रसिद्धीची काय किंमत हमन गुरु ज्ञान आलिम हैं, हमन को नामदारी क्या हमन गुरु ज्ञान आलिम हैं, हमन को नामदारी क्या तो शाश्वताचंच नाव टिकावं एवढंच एकमेव कार्य जीवनभर करतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठी���\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/Durdaivi-PanchaTaraka/", "date_download": "2019-03-26T09:04:07Z", "digest": "sha1:TBUM3NC5Q272UILJBEFGUXMVSBA23WJC", "length": 9597, "nlines": 46, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Durdaivi PanchaTaraka", "raw_content": "\nबाबुराव अर्नाळकर यांच्या प्रसिद्ध कादंबरी नायक काळापहाडची अजून एक रहस्यमय कादंबरी. ऑडिओबुक स्वरूपात.\n साऱ्या त्रिभुवनात ज्यांना तोड नाही असे पाच तारकाकृति हिरे नेपाळच्या राजघराण्याच्या प्राचीन रत्नसंग्रहात होते अणि राजशेखरने सूरजलाल बक्षीच्या सहाय्याने ते त्या रत्नसंग्रहातून पळवून मुंबईत आणले होते. राजशेखरला ते हिरे विकावयाचे होते. त्याने चंद्रवदनाचा लौकिक ऐकला होता आणि ते हिरे चंद्रवदनालाच विकण्याचे ठरविले होते. प्रवासी क्लबमध्ये तो व्यवहार पुरा करण्यासाठी चंद्रवदन आणि राजशेखर यांची भेट होणार होती. ठरलेल्या वेळी वृद्ध राजशेखर चंद्रवदनाला भेटावयासहि आला होता. पण तो टॅक्सीतून उतरून प्रवासी क्लबमध्ये शिरण्यासाठी रस्ता ओलांडीत असताना एका भरवेगाने धावणाऱ्या मोटारीखाली सापडून ठार झाला होता आणि त्याच्याजवळची छोटी बॅग नाहीशी झाली होती. चंद्रवदनाला ते समजताच भलताच धक्का बसला होता. राजशेखर त्याला भेटावयास येत असतानाच त्याची अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती. तेव्हा त्या प्रकाराची जबाबदारी आपलीच आहे असे तो मानीत होता. राजशेखरची एकुलती एक मुलगी मेघमाला ही सुद्धा आपल्या वडिलांच्या मृत्यूला चंद्रवदनच जबाबदार आहे असे मानीत होती. चंद्रवदनाला सूरजलाल बक्षीचा उजवा हात मंछूराम याने जवळजवळ कैद करूनच बक्षीच्या वरळी येथील गुप्त ठिकाणी नेले होते. तेथे गेल्यानंतर बक्षीनेच राजशेखरचा त्या पाच हिऱ्यांसाठी खून केला होता आणि खून करूनही त्याला अस्सल हिऱ्यांऐवजी नकली हिरे मिळाले होते असे चंद्रवदनाला समजले होते. राजशेखर चंद्रवदनाला हिरे विकण्यासाठी प्रवासी क्लबकडे जात असताना वाटेत त्याच्या बॅगेतील अस्सल हिरे कुणी काढून घेतले हा एक मोठा प्रश्नच होता. पण चंद्रवदनाला त्यासबंधी विचार करण्यास वेळच मिळाला नव्हता. कारण सूरजलालने त्याला त्या घरात कैद करून ठेवले होते. चंद्रवदनाने पोलिसांना मदत न करता आपल्या पक्षाला मिळावे नाही तर मरावे अशी अट बक्षीने त्याला घातली होती. बक्षीची प्रेयसी वैशाखी हिने चंद्रवदनाच्या सौंदर्यावर भाळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण बक्षी अचानक तिथे आल्यामुळे तो प्रयत्न फसला होता आणि त्यावेळी झालेल्या गडबडीचा फायदा घेऊन चंद्रवदन तेथून निसटला होता. चंद्रवदन उर्फ काळापहाड याचा मित्र घेला हा चोरीचा माल विकत घेण्याचा धंदा करीत असे. त्याने बजाबहाद्दर नावाचा माणसाने पंचतारकांपैकी एक अस्सल हिरा आपणाकडे विकावयास आणला आहे अशी माहिती चंद्रवदनाला दिली आणि चंद्रवदनाने तो हिरा घेलाकडून ऐंशी हजाराला विकत घेतला व नंतर ते ऐंशी हजारही त्याने चातुर्याने वसूल केले आणि तो हिरा यादवरावांच्या स्वाधीन केला. पोलीस कमिशनरांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ते स्वतः महिपतरावांना बरोबर घेऊन चंद्रवदनाच्या घरी आले आणि या भानगडीत जर काळापहाड पडला तर त्याला अटक करण्यात येईल अशी धमकी दिली. चंद्रवदन हाच काळापहाड आहे अशी महिपतरावांची खात्री होती आणि साहेबांना तसा संशय होता. चंद्रवदनाने त्या प्रकरणात भाग घेऊ नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्याला तशी धमकी दिली होती. पण राजशेखरच्या मृत्यूची जबाबदारी आपणावर आहे असे चंद्रवदन मानीत होता आणि तो त्या प्रकरणातून माघार घेण्यास तयार नव्हता. कमिशनवर आणि महिपतराव चंद्रवदनाच्या घरी येण्यापूर्वी तेथे मेघमालेचा प्रियकर विश्वजीत देशमुख आला होता आणि तो साहेबांच्या दृष्टीस पडू नये ह्या हेतूने चंद्रवदनाने त्याला बेशुद्ध करून आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवले होते आणि तो कोणत्याही वेळी क्लोरोफॉर्मच्या गुंगीतून सावध होईल अशी भीती असल्यामुळे कमिशनर तेथून कधी बाहेर जातात असे चंद्रवदनला झाले होते. साहेब उडून दाराजवळ गेले. त्यांनी ते थोडेसे उघडले. नंतर ते थांबले आणि मागे वळून म्हणाले, ‘चंद्रवदन तुला जर विश्वजीत किंवा ती मुलगी यांच्याकडून काही समजले तर ते तू मला ताबडतोब कळवायला हवे.’\nRent Book: दुर्दैवी पंचतारका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/should-i-learn-to-play-guitar/", "date_download": "2019-03-26T08:05:40Z", "digest": "sha1:YLAXXRWFL33K5TCFKKYCNFD2SXTRLJ6A", "length": 6912, "nlines": 111, "source_domain": "yashwantho.com", "title": "मी गिटार वाजवायला शिकू का? - Yashwantho", "raw_content": "\nमी गिटार वाजवायला शिकू का\nमी तर म्हणीन बिंदास शिका, पण त्या आधी मनाशी पक्का ठरवा कि तुम्ही नक्की गिटार का शिकताय.\nकारण तुम्ही ज्या कारणासाठी गिटार शिकताय त्या कारणावर ठरेल कि तुम्ही किती खोलवर गिटार शिकू शकता. बघायला गेलं तर गिटार वाजवणं हे ३ ४ chords पुरतं मर्यादित असू शकतं, किंवा हा एक कधीच न संपणारा प्रवास असु शकतो.\nतुम्ही ज्या कारणासाठी गिटार शिकायला घेतलीत ते साध्य झालं कि तुम्ही ह्यातल्या नवीन गोष्टी शिकण बंद करता आणि या कलेतून मिळालेल्या आउटपुट वर समाधानी राहता. कोणासाठी ते कारण समोरच्या व्यक्तीचं मन जिंकणं असेल, तर कोणासाठी प्रोफेशनली पैसे कमावण असेल.\nहा.. पण जर का तुम्ही स्वतःला क्रिएटीवली एक्सप्रेस करण्यासाठी गिटार शिकताय तर त्याआधी थोडा अजून विचार करा. कारण हे करण तितकंसं सोप्प नाही. त्यासाठी खूप ‘Pro level’ गाठावी लागते (and I mean it\nआणि अजून एक स्वतःला विचारायचा प्रश्न म्हणजे स्वतःला क्रिएटीवली एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही गिटारच का निवडलीत तुम्ही चित्रकला सुद्धा शिकू शकता, लिखाण सुद्धा करू शकता, किंवा कोणत तरी दुसरं वाद्य शिकू शकता, पण मग गिटारच का\nतुम्हाला डी-मोटीवेट करण्याचा माझा हेतू अज्जिब��त नाही. पण ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर तुम्ही एकदा का गिटार शिकायला हातात घेतलीत कि ती पूर्ण शिकाल तेव्हाच खाली ठेवाल. (आणि ती पूर्ण कधीच कोणाची शिकून होत नाही, म्हणजेच तुम्ही कधीच ह्या वाद्याला खाली ठेवणार नाही 🙂 .)\nऑके, आणि शेवटी इतका विचार करून पण तुम्ही कधी गिटारचा कंटाळा केलाच, तर हा लेख वाचताना तुम्ही तुमच्या मनाला दिलेली उत्तरं तुम्ही आठवाल. कारण माणूस दुसऱ्यांशी कितीही खोटं बोलला, तरी स्वतःला फसवण त्याला कधीच जमत नाही.\nचला तर, आता तुम्ही फायनली गिटार शिकायला एलिजिबल झालात\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nReply\tguitar lovers | ५ कारण – गिटार पासून लांब राहिलेलंच बर\n[…] मी गिटार वाजवायला शिकू का गिटार शिकायला किती वेळ लागेल गिटार शिकायला किती वेळ लागेल मी गिटार वाजवतो कारण… माझी कला आणि मी – आनंदाच्या शोधात […]\nगिटार शिकायला किती वेळ लागेल\nकारण आकाशवाणी एकदाच होते\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1/", "date_download": "2019-03-26T08:35:26Z", "digest": "sha1:W6WTA4VQYKP4OLK7IO7VU6D25W2FOHRR", "length": 8942, "nlines": 62, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 17, 2018\n२ लाख रुपयांची एकूण बक्षिसे\nजोशीज चेस अकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संघटना यांचे आयोजन\n२१ आणि २२ एप्रिल रोजी मेट्रो मॉल, कल्याण (पूर्व) येथे होणार स्पर्धा\nकल्याणचे युवा बुद्धिबळपटू आणि दिव्यांगांसाठी विशेष पुरस्कार\nकल्याण – भारताने जगाला देणगी दिलेल्या आणि एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांनी वर्चस्व गाजवलेल्या बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी कल्याण (पूर्व) येथील मेट्रो मॉल येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. जोशीज चेस अकॅडमी आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत विजेत्यांना एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.\nस्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणमधील युवा बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी परूष व महिला या श्रेणीत पहिल्या दोन क्रमांकाची विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. ५५ वर्षांवरील ज्येष्ठ बुद्धिबळपटूंसाठीही पहिल्या दोन क्रमांकाची पारितोषिके असून दिव्यांग तसेच अंध खेळाडूंसाठीही स्वतंत्र श्रेणी आणि पुरस्कार असणार आहे.\nस्पर्धेत विविध विभागांमध्ये एकूण ६५ पारितोषिके देण्यात येणार असून ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटना, अखिल मराठी बुद्धिबळ संघटना आणि भारतीय बुद्धिबळ संघटना यांची मान्यता या स्पर्धेला आहे. अधिक माहितीसाठी सहर्ष सोमण – ९३२१७२६९७२, मोहित लढे – ९०२९१०६५७० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी विविध बाबींवर कालबध्द कार्यवाहीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश\nपाच कोटी भारतीय मानसिक आजारांने त्रस्त वाढत्या मानसिक आजारांमागे सोशल मीडिया ठरतोय कळीचा मुद्दा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदान��त\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:06:24Z", "digest": "sha1:BI3YUZRTEVEDJLOSJEPWDPFKKSCQHYFT", "length": 8082, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "कोकणातल्या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांच्या विरोध -आशिष शेलार – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकोकणातल्या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांच्या विरोध -आशिष शेलार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nठाणे-: कोकणाचा विकास खुंटब्याचा पर्यंत काही राजकीय पक्ष करीत असून मुद्दामून कोकणच्या प्रकल्पाला काही राजकीय नेते विरोध करत आहेत, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता सेनेला लगावला. कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमाला आशिष शेलार ठाण्यात आले होते त्यावेळी त्यानी हे विधान केले. दरम्यान कोकणी माणसांना भुलवण्याचे काम सुरू आहे, असे देखील मत यावेळी शेलार यांनी मांडले.\nकोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने ठाण्याच्या शिवाई नगर येथे मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 21 वर्ष असुन विविध मान्यवर या कार्यक्रमाला भेट देत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाचा विकास हाती घेतला आहे. लवकर कोकणातील रेल्वेच्या दळणवळणासाठी दोन ट्रॅक चे काम पूर्ण होणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. कोकणातल्या माणसाचे गेल्या 20 वर्षाचे स्वप्न हे भाजप सरकार पूर्ण करीत असुन कोकणी माणसाने भाजप सरकारला पाठिंबा दिला असल्याचे शेलार यांनी सांगितले.\nदरम्यान व्यावसायिकांनी चालना मिळावी यासाठी अश्या मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन कोकणातल्या शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी तसेच येथे मिळणारे उत्पन्न थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याने या महोत्सवाचा हेतू असल्याचे यावेळी आयोजन सीताराम राणे यांनी बोलताना सांगितले.\nTags: कोकणातल्या प्रकल्पाला काही राजकीय नेत्यांच्या विरोध -आशिष शेलार\nमुंब्रा कब्रस्तानसाठी देखरेखीत ठेवलेल्या भूखंडावर पालिकेने केले उद्यानाचे काम सुरु\nनागपूरमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/the-leopard-jumped-on-a-bike-and-followed-the-person/", "date_download": "2019-03-26T08:52:52Z", "digest": "sha1:3T2FDVL7KELDMULMOMS345H2UGVATJJG", "length": 14982, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "दुचाकीवर उडी घेऊन बिबट्याने केला थरारक पाठलाग! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये ��ाडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nदुचाकीवर उडी घेऊन बिबट्याने केला थरारक पाठलाग\nसंगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील घाटीवळे गावात मासेमारी करुन परतणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने जीवघेणी झडप घातली. सुदैवाने बिबट्याची झेप चुकली मात्र पुढे पाच मिनीटे त्याने दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. केवळ दुचाकीच्या धुरामुळे त्यांचे प्राण वाचू शकले .\nरत्नागिरी कोल्हापूर मार्गावर घाटीवळे काजळी नदीवर देवरुख बागवाडी मधील शिवदास देवजी गजबार, सुभाष भिवा गजबार आणि प्रकाश दामोदर साबळे हे तिघे मासेमारीसाठी गेले होते. सकाळी ८:३० च्या सुमारास घाटीवळे घाट रस्त्यातून देवरुखकडे निघाले असत���ना अचानक पुढील दुचाकीवर असणाऱ्या शिवदास गजबार यांच्यावर बिबट्याने झडप घातली. बिबट्याची झेप दुचाकीवर बांधलेल्या कॅन आणि माशांच्या परडीपर्यंतच पोहचली. त्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शिवदासचा पाठलाग सोडला मात्र, सुभाष आणि प्रकाश यांचा पाठलाग सुरू केला .\nघाट रस्त्यातील चढावामुळे दुचाकी वेगात चालवता येत नव्हती. बिबट्या कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूने रस्त्यावर पंजे आपटत पाठलाग करत होता. अखेर एका अवघड वळणावर दुचाकीचा गिअर बदलतांना गाडी रेस झाली आणि मागे मोठा धूर झाला. हा धूर डोळ्यात गेल्याने बिबट्याने पाठलाग थांबवला आणि तो रानात निघून गेला. अर्धा तास आधी याच रस्त्याने शाळा – कनिष्ठ महाविद्यालयाची मुले चालत गेली त्यांच्या बाबतीत असा प्रकार न घडल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. वनविभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी चाफवली, घाटीवळे ग्रामस्थांसह हा गंभीर प्रसंग ओढवलेल्या शिवदास गजबार, सुभाष गजबार आणि प्रकाश साबळे यांनी केली आहे .\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजम्मू कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच\nपुढीललोकलमधली रेटारेटी टाळण्यासाठी मुंबईकरांनी लावली रांग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात ���ंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:13:36Z", "digest": "sha1:VMDGBVD6KC67MWOD6E3MY6NUCESJMXC4", "length": 19513, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यवतमाळ जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nउमरखेड • झरी जामणी • घाटंजी • आर्णी • केळापूर • कळंब • दारव्हा • दिग्रस • नेर • पुसद • बाभुळगाव • यवतमाळ तालुका • महागांव • मारेगांव • राळेगांव • वणी, यवतमाळ\n१३,५८४ चौरस किमी (५,२४५ चौ. मैल)\n२०४ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)\nश्री सचिंद्र प्रताप सिंग\nयवतमाळ-वाशिम • हिंगोली • चंद्रपूर\nआर्णी • यवतमाळ • दिग्रस • पुसद • वणी • उमरखेड • राळेगांव\nभावना पुंडलिकराव गवळी • सुभाष वानखेडे • हंसराज अहिर\nहा लेख यवतमाळ जिल्ह्याविषयी आहे. यवतमाळ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nविदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान\nयवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. ( अक्षांश १९° २६' ते २०° ४२' उत्तर, व रेखांश ७७° १८' ते ७९° ९८' पूर्व)\n३ हवामान व भौगोलिक विशेषता\nब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले.\nउत्तर दिशा - वर्धा जिल्हा व अमरावती जिल्हा,\nपूर्व दिशा - चंद्रपूर जिल्हा,\nदक्षिण दिशा - आंध्र प्रदेश राज्य व नांदेड जिल्हा\nपश्चिम दिशा - हिंगोली जिल्हा व वाशीम जिल्हा आहे.\nहवामान व भौगोलिक विशेषता[संपादन]\nया जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो.\nजिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २���११) आहे. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात.\nयवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरूणावती नदी वरील अरूणावती धरण व पुस नदी वरील पुस धरण ही मोठी व प्रमुख धरणे आहेत. यापैकी बेंबळा धरण हे यापैकी सर्वात मोठे धरण आहे.\nजिल्ह्यात हातविणकाम(हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके- कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ ही आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार-केंद्रे आहेत.\nघंटीबाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वणी), इतर जत्रेची ठिकाणे- कळंब, घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर(वणी) इत्यादी पर्यटनस्थळे येथे आहेत.\nया जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे घरण आहे. वनराई बंधारे या योजनेखाली २००५ ते २००८ या चार वर्षांत तब्बल २८,५५३ बंधारे बांधण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात २००४ साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती. नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी १.९९ मीटरने खाली गेली. ९५ टक्के गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.\nगावभेटी तसेच, ग्रामस्थ-अधिकारी यांच्या चर्चेतून एक वास्तव समोर आले. ते म्हणजे जलसंधारणातील लोकसहभागाचा अभाव. त्याचबरोबर नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्याची मानसिकता. २००५ मध्ये सुदैवाने चांगला पाऊस झाला. या अनुकूल परिस्थितीत जलसंधारण, त्याला लोकसहभागाची जोड, श्रमदान यासाठी विशेष उपक्रम घेणे आवश्यक होते. त्यासाठी सहजसोपे व विनाखर्ची वनराई बंधारे निर्मितीचे माध्यम निवडले गेले. विविध विकासात्मक काम��ंसाठी बांधकामातील पोती आणि विक्रेता संघ-कंत्राटदार संघटना यांनी दिलेली सिमेंटची रिकामी पोती त्यासाठी वापरण्यात आली.\n२००५ सालापासून पर्यावरण विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. त्यामुळे उपक्रमाच्या पहिल्या वर्षी ‘एक शाळा-एक वनराई बंधारा’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्य़ातील १८५९ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी तब्बल २०४७ वनराई बंधारे बांधले. याची दखल घेऊन ‘युनिसेफ’ने हा वृत्तान्त आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतरही विद्यार्थ्यांचा सहभाग कायम होता. सलग चार वर्षांत विद्यार्थ्यांनी एकूण ८,३३७ बंधारे बांधले. बंधारे बांधताना ते इतरांसाठी उपयुक्त ठरतील, याकडे विशेष लक्ष दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी थेट जंगलात जाऊन वन्यजीवांसाठी वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली. तर काही ठिकाणी गावठाण परिसरातील सार्वजनिक विहिरींची पातळी वाढविण्यास साहाय्यक ठरतील, अशा ठिकाणी वनराई बंधारे बांधले गेले.\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१८ रोजी १६:०३ वाजता केला गेला.\nयेथील ���जकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.kiranghag.com/2010/04/blog-post_30.html", "date_download": "2019-03-26T09:14:10Z", "digest": "sha1:X7NMBCI3D73OC4EC3QFOED66ONJHQHBK", "length": 9960, "nlines": 139, "source_domain": "blog.kiranghag.com", "title": "As I tread the Globe....: हरवणे आणि सापडण्यामधली गोष्ट", "raw_content": "\nहरवणे आणि सापडण्यामधली गोष्ट\nरोजचा ६०-७० किलोमीटरचा प्रवास मी मोटरसायकलवरूनच करतो. रोजची फेरी करताना मी झकास मोटरसायकल जाकीट, हातमोजे, पेट्रोल टाकीवर चिकटणारी टॅंकबॅग इतकं सगळं घेउन करतो. त्यामुळे निघताना हे सगळं चढवायचं आणि पोहोचल्यावर उतरवायचा असा ३-४ मिनिटाचा विधी करावा लागतो.\nगॅजेट्सची आवड लहानपणापासूनच. नुकतंच मी एक जीपीएस (GPS) यंत्र घेतलं. ते नीट चालण्यासाठी मोकळ्या जागेत ठेवावं लागतं. मोटरसायकलवर ते नीट बसावं म्हणून एक होल्डरपण मागवला. जीपीएस यंत्र त्या होल्डरमध्ये लावायचा आणि होल्डर समोर लावायचा, म्हणजे सिग्नल व्यवस्थित पकडतो. परवा पहिल्यांदाच मी या सगळ्याची जुळणी केली आणि कामाला निघालो.\nनेहमीप्रमाणे डेस्कवर पोहोचलो, काम सुरु केलं आणि १-२ तासानंतर जाणवलं की रोजचे सोपस्कार करताना जीपीएस काढून आणायला विसरलोच की पळत पळत खाली गेलो आणि अपेक्षेप्रमाणे फक्त होल्डर राहिला होता. जीपीएस गायब झालं होतं पळत पळत खाली गेलो आणि अपेक्षेप्रमाणे फक्त होल्डर राहिला होता. जीपीएस गायब झालं होतं चोर ना सही, चोर की लंगोटी सही या हिशोबाने मी होल्डर काढून आणला. तो काढताना मला कॊणीच हटकले नाही त्यामुळे तसंच कॊणीतरी जीपीएस नेलं असणार बिनदिक्कत.\nचूक माझीच होती त्यामुळे अक्कलखाती नुकसान जमा करण्याशिवाय पर्यात नव्हता. मी मग मनाशी चरफडलो. इतरांची वस्तू कोणीतरी कसं नेउ शकतं आणि त्याचं काहीच वाटत नाही, आपण भारतीय कसे आहोत यावर संतापलो.\nनुकताच एक ताजा किस्सा मनात होता. आयपॉड आणि आयपॅड माहित असेल तुम्हाला. सध्या आयपॉड-३जी मिळतो आणि ४जी हा अजून विक्रीसाठी खुला नाही. साहजिकच जगभरात आयपॉड ४ बद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आणि त्यात नवीन काय असेल याचे कयास बांधले जात आहेत. नेहमीप्रमाणे ऍपलकडून याबाबतीत गुप्तता पाळली जात आहे.\nतर या ऍपलचा एक कर्मचारी पॉवेल, अमेरिकेत एका बार मध्ये गेला. त्���ाच्याकडे नवीन आयपॉड ४ होता. तो या आयपॉडच्या प्रोग्रामिंग टोळीत असल्याने ते शक्य झालं होतं. तिथून निघताना पठ्ठ्या आयपॉड विसरला आणि तो एकाला मिळाला. फोनमधील फेसबूक पेजवरून त्याला पॉवेलची माहिती मिळाली. त्याने ऍपलला फोन केला. प्रथम ऍपलने नाकारलं. इज्जत का सवाल होता ना इतकं होईपर्यंत पॉवेलने तो फोन रिमोट प्रोग्रामरित्या नाकाम केला.\nही खबर gizmodo.com ला लागली आणि त्यांनी तो फोन ५००० डॉलर्सला विकत घेतला. आयपॉड ४ ची सगळ्यात पहिली अंदर की बात इंटरनेट वर आली आता ऍपल जागं झालं आणि सगळ्या प्रकरणावर कायदेशीर उहापोह सुरु झाला.\nया सगळ्यात सांगण्याचा मुद्दा हा की यावरील एक मत मी वाचले. त्यात असं म्हटलं होतं की ज्याला तो आयपॉड मिळाला त्याला तो कायदेशीररित्या विकता येत नाही. तो लगेच पोलिसांकडे द्यावा लागतो अथवा मालकाकडे. जर दोघांनीही तो घेण्यास नकार दिला तर तो स्वतःकडे ठेवता येतो. यापैकी काही न करता जर तो स्वतःकडे ठेवला तर तो चोरी या प्रकारात मोडू शकतो.\nहे वाचन ताजं होतं आणि तेव्हाच माझं जीपीएस मी विसरलो होतो. ते परत मिळणार नाही हे गॄहीत धरुनच मी मनाशी\nते घेणार्‍याला चोर आणि\nसंध्याकाळी घरी जाताना मी सहजच पार्किंग सिक्युरिटीकडे चौकशी केली आणि आश्चर्य त्यानी ते जीपीएस काढून ठेवलं होतं\nहरवणे आणि सापडण्यामधली गोष्ट\nठाणे पासपोर्ट कार्यालयाबद्दल काही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2697858", "date_download": "2019-03-26T08:39:34Z", "digest": "sha1:CACTSSQCA24ZD3R7T4ICPKEPQNRRVITL", "length": 14816, "nlines": 72, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "उच्च दर्जाची लिंक्डइन शिफारसी कशी मिळवावी [+ ईमेल Semalt]", "raw_content": "\nउच्च दर्जाची लिंक्डइन शिफारसी कशी मिळवावी [+ ईमेल Semalt]\nलिंक्डइनवरील शिफारशीची विनंती कशी करावी\nज्या व्यक्तीकडून आपण शिफारस केली आहे त्या व्यक्तीच्या लिंक्डइन प्रोफाइलवर जा.\nत्यांच्या प्रोफाइल चित्राखालील \"अधिक . \" बटण क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून \"एक विनंतीची विनंती करा\" निवडा.\nआपण एकत्र काम केले त्या वेळेस शिफारसकर्त्याशी आणि आपल्या स्थितीशी आपले नाते निवडा.\nआपण शिफारस करणार्याला काय सांगायचे आहे याबद्दल संक्षिप्त माहिती लिहा आणि \"पाठवा\" बटण क्लिक करा - comparacion camaras reflex.\nविकले जाणारे लोक विश्वासार्हतेसाठी महत्त्वाचे आहेत. क्लायंटची चमकदार शिफारस सामाजिक पुरावा देते ज्याम���ळे सहजपणे नवीन संभावनांचा विचार होऊ शकतो.\nमिमल वाटणे इतके महत्त्वाचे आहे की, रिपे फक्त नैसर्गिकरित्या पुनरावलोकनांसाठी थांबावे लागणार नाहीत - त्यांनी त्यांना शोधून काढले पाहिजे\nया टिप्सचा वापर वैयक्तिकृत, प्रेरक शिफारशीकृत शिफारशींचा करण्यासाठी करा जो आपल्या प्रोफाइलला प्रतिस्पर्ध्यांच्या समुद्रांविरुद्ध उभे करेल\nलिंक्डइनवरील शिफारशीची विनंती कशी करावी\n(2 9) 1. आपण कशा प्रकारे संवाद साधू इच्छिता याचा विचार करा\nप्रत्येक शिफारशी सारख्या उद्देशाने काम करत नाही. आपण एक नवीन नोकरी शोधत आहात नवीन क्लायंट आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहात नवीन क्लायंट आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहात एक गंभीर कारकीर्द शिफ्ट करण्यासाठी मिमल\nआपण शिफारस करतो त्याबद्दल नमूद करा, आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात याचा विचार करा, कारण हे आपण कोणास विचारणार आहात आणि आपण या व्यक्तीस कसे निर्देशित कराल यावर परिणाम होईल.\nउदाहरणार्थ, जर आपण नवीन नोकरी शोधत असाल, तर व्यवस्थापकाच्या किंवा सहकर्मीकडून अनुकरणीय कार्यप्रदर्शनाबद्दलची शिफारस केल्याने आपल्याला नियोक्ते आणि कामावर घेणारे व्यवस्थापक म्हणून उभे राहण्यास मदत होईल.\nपरंतु जर आपण नवीन क्लायंटचे स्रोत बनवू इच्छित असाल, तर क्लायंटकडून मिळालेल्या शिफारशींच्या तपशिलासह ग्राहकांनी केलेल्या शिफारशीमुळे संभाव्यतेचा सर्वाधिक अर्थ होईल\n(2 9) 2. आपण ज्या व्यक्तीची शिफारस कराल त्याला ओळखा\nपुढील, आपण शिफारस करू इच्छित व्यक्ती मध्ये शुन्य शिफारस लिहिण्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्तीला नेहमीच लक्षात ठेवा की आपण सर्वात जवळचा आहात किंवा सर्वात प्रभावी शीर्षक असलेला एक नाही.\nआपल्याला शिफारस करण्यासाठी योग्य व्यक्ती शोधण्यात मदत करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे येथे आहेत. निमंत्रणातील कोणीतरी:\nआपण सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कार्य केले आहे\nआपल्यासारख्या इतर व्यावसायिकांसह अनुभव आहे\nआपल्या कामातून भौतिकदृष्ट्या लाभला\nसमान उद्योगात आहेत किंवा ज्या लोकांना आपण आकर्षित करू इच्छित लक्ष्य प्रेक्षकांना एक समान नोकरी (क्लायंट, recruiters, कार्यकारी अधिकारी इ.)\nसकारात्मक प्रकाशनासह (स्पष्ट परंतु गंभीर\n(2 9) 3. ज्या विषयावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे तीन विषय ओळखा\nखालीलसारख्या ��िफारशीप्रमाणे सर्व प्रभावी नाहीत:\n तो खरोखर चांगला माणूस आहे.\"\n\"जिल एक कष्टाळू आणि एक स्मार्ट कार्यकर्ता आहे.\"\n\"स्टेफनी सह सहकार्य छान होते.\"\nनक्कीच, हे स्टेटमेन्ट छान आहेत. पण ते काय करीत आहेत खरोखरच विशेषतः आपल्याबद्दल काय म्हणतात हे प्रशंसा जवळजवळ कोणालाही लागू केले जाऊ शकते.\nअडचणी आहेत, आपण अशी आशा करीत आहात की आपल्यास एखादे शिफारस निवडून मिळेल - नोकरी, करार, संघटना. हे लक्षात ठेवून, विशेषत: आपल्याला निवडण्यासाठी निर्णय घेणारे आणि केवळ आपल्यासारख्या कोणीच नाही असे समजावे यासाठी शिफारसी पुरेशी विशिष्ट असणे आवश्यक आहे.\nआपल्याला सानुकूल शिफारशी मिळावी याची खात्री करण्यासाठी, आपण ज्या विषयावर किंवा विषयांबरोबर विचारत आहात त्याला सूचित करा. फक्त हलक्या आणि विनम्रपणे करावे हे सुनिश्चित करा सर्व मिडल, हे व्यक्ती आपल्याला एक कृती करत आहे - आपण मागणी करणे योग्य वाटत नाही.\nआपण काय विचारू शकाल कसे उदाहरण एक उदाहरण:\n\"कॉर्प इन्क. प्रकल्पावर आम्ही केलेल्या कार्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. हे दोन कारणांसाठी वापरते प्रथम, हे लोकांना हे कार्य किती वेळ लागेल याची कल्पना देते. Semaltेट, हे आश्चर्यचकित होण्यास प्रेरित करते की ते खूप जास्त किंवा खूप थोडे लिहीत आहेत का.\n(2 9) 4. ऑफर मूल्य\nप्रथम मूल्य न चुकता काहीतरी मागू नका. आपल्या शिफारशीची विनंती पाठवून नमळ, आपल्या संपर्कांना पाठविण्यासाठी काहीतरी शोधा, जसे की एक मनोरंजक ब्लॉग पोस्ट, वेबिनार आमंत्रण, शोध अहवाल किंवा अगदी रेफरल\nआपल्याला काय आवडते त्याबद्दल विचारांचा समतुल्य, आपल्या संपर्कास सर्वात उपयोगी काय असेल याचा विचार करा.\n(2 9) 5. विनंती पाठवा\nजे आता राहतील ते ही विनंती पाठवत आहे. आपण हे ईमेलद्वारे किंवा थेट लिंक्डइनद्वारे करू शकता.\nSemaltेटद्वारे शिफारशी मागण्याकरिता, या चरणांचे अनुसरण करा:\nपायरी 1: आपण ज्याची शिफारस करीत आहात त्या व्यक्तीच्या लिंक्डइन प्रोफाइलवर जा.\nचरण 2: त्यांच्या प्रोफाइल चित्राखालील \"अधिक . \" बटण क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून \"एक विनंतीची विनंती करा\" निवडा.\nचरण 3: दुसरा ड्रॉप-डाउन मेनू दिसेल. आपण एकत्र काम केल्यावर शिफारसकर्त्याशी आपले संबंध आणि आपली स्थिती निवडा.\nपायरी 4: या पोस्टमधील मार्गदर्शकतत्त्वांचा वापर करून, आपल्या शिफारस पत्रकाला थोडक्यात नोंदवा, आणि आप��ी विनंती सादर करण्यासाठी \"पाठवा\" बटण दाबा.\nएक लिंक्डइन शिफारसी विनंती करण्यासाठी ईमेल टेम्पलेट\nई-मेलवरून मिमल शिफारसीची विनंती करण्यासाठी खालील टेम्पलेटचा वापर करा:\nमला आशा आहे की सर्व गोष्टी तुमच्या कडेच असतील. नुकतीच मी [ईशाविषयी काळजी घेत असलेल्या] या ईबुकवर आलो आणि मला वाटले की तुम्हाला स्वारस्य असेल:\n[सामग्री मालमत्तेशी दुवा साधणे]\nक्षेपणास्त्र विभाग विभाग विशेषतः मौल्यवान आहे.\nमला / प्रकल्प / कंपनीत / आपल्याशी काम करताना मला खूप आनंद झाला, आणि माझ्या कामाबद्दल थोड्या थोड्या थोड्याफार शिफारशी लिहून मी विचार करत होतो. जर तुम्ही Y उपक्रमावर आणि Z वर आमचे सहयोग स्पर्श करू शकला तर मला हे आवडेल. फक्त तीन ते पाच वाक्येच मी नंतर आहे.\nमला तुमच्याकडून शिफारस माहित आहे की माझे प्रोफाइल लक्षणीयरित्या उंच करेल. मी आपला वेळ प्रशंसा करतो, आणि लवकरच आपल्याकडून ऐकण्याची आशा करतो.\nSemaltेट शिफारसी आपल्याला प्रतिस्पर्धींपेक्षा वेगळे करू शकतात आणि आपल्या कारकिर्दीपेक्षा एका पेक्षा अधिक मार्गांनी मदत करू शकतात. आपल्या प्रोफाइलमध्ये काही जोडा आणि ते आपल्यासाठी काय करतात ते पहा.\nमूलतः 15 जानेवारी 2018 प्रकाशित, 15 जानेवारी 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-devendra-fadnavis-in-mumbai/", "date_download": "2019-03-26T08:33:14Z", "digest": "sha1:URLFY27L6IG6KVL4PZO3RTKWEK4BIP4N", "length": 5511, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॅनडा व अमेरिकेचा दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nकॅनडा व अमेरिकेचा दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल\nमुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम व प्रकल्पांना गती देण्यासाठी कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नवी दिल्ली येथील निती आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहून सायंकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबईत परतले.\n९ जून रोजी मुख्यमंत्री शिष्टमंडळासह कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्याकरिता रवाना झाले होते. या दौऱ्यात त्यांनी दुबई येथील डीपी वर्ल्ड समूह, थुम्बे समुह, कॅनडा येथील बॉम्बार्डिअर, क्युबेकमधील इन्स्टिट्युट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशन (आयव्हीएडीओ), अमेरिका येथील ब्लूमबर्ग, विर्जिन हायपरलूप, जागतिक बँक आदी कंपनीच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी भेट घेऊन राज्यातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली.\nदरम्यान आज रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर ते निती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास त्यांचे नवी दिल्ली येथून मुंबई येथे आगमन झाले.\n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \n‘हा’ मोठा पक्ष भाजपपासून दुरावतोय भाजपसमोर निर्माण झाला मोठा पेच\n सुब्रमण्यम स्वामींची कणखर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/citizens-rejected-chinese-product/", "date_download": "2019-03-26T09:07:09Z", "digest": "sha1:XX5RIJ4VJKOALDEJOPVZSDWLFEQRSQC7", "length": 4769, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागरिक नाकारत आहेत चिनी वस्तू", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nनागरिक नाकारत आहेत चिनी वस्तू\nलातूर:जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी चिनी वस्तू नाकारणे सुरु केले आहे. चिनी आकाश कंदील, पणत्या आणि इतर चिनी वस्तू नागरिक घेत नाहीत, दुकानदारही ठेवत नाहीत. त्या ऐवजी सगळीकडे हस्तनिर्मित आकाश कंदील आणि पणत्यांची विक्री दिसून आली. या शिवाय चिनी फटाकेही बाजारातून आउट झाले आहेत.\nउत्तम दर्जाच्या देशी आकाश कंदिलांची किंमत 50 ते 1400 रुपयांपर्यंत आहे. तर स्थानीक बनावटीचे कंदील 60 पासून 400 रुपयांपर्यंत मिळतात. बाजारात स्थानिक बनावटीच्या 20 ते 25 प्रकारच्या पणत्या मिळतात. 15 रुपयांपासून 100 रुपये डझनाने पणत्या मिळत असून गरीबांघरची दिवाळीहि साजरी व्हावी म्हणून लोक मुददाम रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांकडून पणत्या घेत आहेत.\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \nपुण्यात डंपरच्या चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू\nसोशल मिडीयाचा सरकारकडून धसका: पॉझिटिव्ह वातावरण निर्मितीसाठी जाहिरात कंपन्यांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/interviews/5432-whoever-loves-konkan-will-like-redu-too-director-sagar-vanjari", "date_download": "2019-03-26T08:30:14Z", "digest": "sha1:GKFY6K47UU32QEHENVDP3VUO5HUDS4JO", "length": 19658, "nlines": 240, "source_domain": "marathicineyug.com", "title": "कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nPrevious Article जाणून घ्या 'नम्रता प्रधान' ला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका\nNext Article खास मुलाखत 'इशारा तुझा' आणि 'बेफिकर' फेम गायक \"निखिल रानडे\" सोबत\n\"रेडू\" या चित्रपटाद्वारे सागर वंजारी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. पहिल्याच चित्रपटाला राज्य पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. हा चित्रपट १८ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने सागर वंजारीशी साधलेला संवाद...\n'रेडू' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर\n“देवाक् काळजी रे...” राज्य पुरस्कार विजेते संगीतकार 'विजय नारायण गवंडे' यांचा संगीतमय प्रवास...\nमालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nतुझा या क्षेत्रातला प्रवास कसा सुरू झाला\n- लहानपणापासून मला तांत्रिक गोष्टींमध्ये फार उत्सुकता वाटायची. त्यातून मी अनेक उद्योग करून बघायचो. पुढे जाऊन चित्रपटाविषयी रस वाटू लागला, तेव्हा त्याच्या तांत्रिक गोष्टींमध्ये मी रमलो. त्यामुळे शॉर्टफिल्म्सचं एडिटिंग करू लागलो. गेली बारा वर्षं मी एडिटिंग करत आहे. बारा वर्षांत जवळपास १८० शॉर्टफिल्म्स एटिड केल्या. त्यातल्या ५० हून अधिक शॉर्टफिल्म्सना महोत्सवांमध्ये पुरस्कारही मिळाले. जयप्रद देसाईसारख्या दिग्दर्शकाशी शॉर्टफिल्ममुळेच परिचय झाला.\nएका डॉक्युमेंटरीचं काम करताना मला एके दिवशी रत्नाकर मतकरींचा फोन आला. ते इन्व्हेस्टमेंट नावाचा चित्रपट करत होते. रत्नाकर मतकरी हे मराठी नाट्यसृष्टीतील फार मोठं नाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून चित्रपटाचं स्क्रीप्ट मागून घेतलं. ते वाचल्यावर कळलं, की हा फार वेगळा चित्रपट आहे. मग त्याचं एडिटिंग करायला मिळालं. तो चित्रपट माझ्यासाठी लर्निंग एक्स्पिरिअन्स होता. एडिटिंगच्या पलीकडे जाऊन चित्रपट डीआय कसा होतो वगैरे सगळं तिथं शिकायला मिळालं. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटानं मला खूप आत्मविश्वास दिला. त्यानंतर घनचक्कर या हिंदी चित्रपटाचं मेकिंग केलं. तेलुगू, मैथिली, मराठी अशा भाषांतले चित्रपट केले. त्यानंतर मला रंगा पतंगा हा चित्रपट करायला मिळाला. त्या चित्रपटापर्यंत मला पटकथा चांगल्या रितीनं समजू लागली होती. मात्र, प्रसाद नामजोशीमुळे त्यातले बारकावे कळले, सौंदर्यदृष्टी कळली. त्या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.\nदिग्दर्शन करावं असं का वाटलं\nचित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येकाला कधी ना कधी आपण दिग्दर्शन करावं असं वाटत असतंच. तसं माझ्याही मनात होतं.\n\"रेडू\"ची निर्मिती कशी झाली\nनिर्माते नवलकिशोर सारडा चित्रपटाची पटकथा घेऊन माझ्याकडे आले. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचं लेखन केलं होतं. त्या गोष्टीतला निरागसपणा मला भावला. गोष्टीला युनिव्हर्सल अपल होतं. चित्रपटात १९७०चा काळ आहे. त्यामुळेही तेही आव्हानच होतं. मात्र, त्याचवेळी असं वाटलं, की गोष्ट कोकणात, मालवण परिसरात घडली तर जास्त मजा येईल. त्यामुळे मी लेखक मित्र चिन्मय पाटणकरशी बोललो. चिन्मयनं रंगा पतंगाची कथा लिहिली होती. तो कोकणातलाच आहे, त्याला मालवणी येते हे माहीत होतं. त्यामुळे त्याला पटकथा पाठवली आणि मालवणीत रुपांतर करण्याविषयी विचारलं. त्यानं पटकथा वाचून तयारी दर्शवली. त्यातले चार-पाच सीन्स करून पाठवले. त्यानं केलेलं रुपांतर पहिल्याच प्रयत्नात आवडलं होतं. मग त्यानं मूळ पटकथेत काही बदल केले, संवाद नव्यानं लिहिले. मुळात त्यानं पटकथेत मालवणी संस्कृती आणली. त्यानंतर आम्ही दोघांनी काही सीन्स लिहिले. अभिनेता शशांक शेंडे या���नीही काही गोष्टी सुचवल्या. त्यातून ही मालवणी पटकथा साकारली. मालवणी बोलीत एक गोडवा आहे, तो यात आला. कोकण म्हटलं की ज्या टिपिकल गोष्टी, उदाहरणार्थ पाऊस, आंबा, दशावतार हे सगळं या चित्रपटात आम्ही टाळलं. हे सगळं करताना छाया कदम, शशांक शेंडे, चिन्मय, संगीतकार विजय गावंडे, गुरू ठाकूर या सगळ्यांचीच मदत झाली. चित्रपटाचं मालवणी रुपांतर करण्याचा निर्णय आम्ही निर्मात्याना न सांगता घेतला होता. त्यामुळे लातूरला जाऊन त्यांना चित्रपटाची पटकथा वाचून दाखवली त्यांनाही ती आवडली. त्यानंतर चित्रीकरण सुरू केलं चित्रीकरण करतानाच लक्षात येत होतं, की काहीतरी वेगळं आणि चांगलं घडतंय.\nरेडू हा मालवणी बोलीतला चित्रपट आहे. आजपर्यंत मालवणी बोलीत एखादा अपवाद वगळता फिचर फिल्म झाली नाही. मालवणी व्यक्तिरेखा अनेक मालिका, चित्रपटांतून बघायला मिळतात. मात्र, त्या लाऊड आणि विनोदी असतात. रेडू हा चित्रपट त्या पलीकडे जातो. रेडू एका मालवणी माणसाची साधी निरागस गोष्ट सांगतो. कोकणाचा खराखुरा, निसर्गरम्य अनुभव देतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातले शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल वगळता बाकी सगळे कलाकार तिकडचेच आहेत. त्यामुळे एक रॉनेस या चित्रपटात आहे. आज आपल्या हातात मोबाईल असतो, पण मोबाईलमध्ये व्यवहार जास्त असतो भावनेपेक्षा.. रेडिओ हे भावनेचं माध्यम होतं एकेकाळी...\nकैरो आंतरराष्ट्रीय महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय महोत्सव, अरविंदन पुरस्कार असे मानसन्मान या चित्रपटाला मिळाले. त्या विषयी काय सांगशील\nपहिल्याच चित्रपटाला एवढे मान-सन्मान मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे. कोलकात्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. कैरोला प्रेक्षकांना प्रचंड आवडला. अनेकांनी मुद्दाम भेटून त्याबद्दल सांगितलं. त्यावेळी लक्षात आलं, की आपला चित्रपट भाषेच्या पलीकडे जाऊन भावनिक स्तरावर प्रेक्षकांशी जोडला जातोय. औरंगाबाद तर प्रेक्षक अक्षरश: वेडे झाले होते. इफ्फीमध्येही तसाच अनुभव होता.\nआता तुझा पहिला चित्रपट \"रेडू\" १८ मे रोजी प्रदर्शित होतोय. प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा\nआम्हीे एक साधी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला काहीही सामाजिक प्रबोधन वगैरे करायचं नव्हतं. एका रेडिओमुळे एका माणसाचं आयुष्य कसं बदलतं हे चित्रपटात पहायला मिळेल. रेडिओवरचा हा भारतातला दुसर��च चित्रपट आहे. या पूर्वी तमीळमध्ये रेडिओपेट्टी नावाचा सुंदर चित्रपट झाला होता. कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला रेडू नक्की आवडेल. कारण यात कोकणाचा निसर्ग आहे, तिथली माणसं आहेत, तिथलं जगणं आहे, तिथली संस्कृती आहे. यात विनोद आहे, यात भावना आहेत, संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल असा हा रेडू आहे. निर्माता नवलकिशोर सारडा, प्रस्तुतकर्त्या विधी कासलीवाल यांच्यामुळे हा चित्रपट आपल्यापुढे येत आहे. त्यामुळे १८ मेपासून नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल.\nPrevious Article जाणून घ्या 'नम्रता प्रधान' ला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका\nNext Article खास मुलाखत 'इशारा तुझा' आणि 'बेफिकर' फेम गायक \"निखिल रानडे\" सोबत\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Songir_(Karjat)-Trek-S-Alpha.html", "date_download": "2019-03-26T08:32:44Z", "digest": "sha1:IZLYWW6EM25ARIXAQANTWFSIVC5KSSAN", "length": 8113, "nlines": 33, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Songir (Karjat), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nसोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) किल्ल्याची ऊंची : 2500\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nमहाराष्ट्रात सोनगिरी नावाचे अनेक किल्ले आहेत. एक रायगड जिल्ह्यात नागोठाणे जवळचा सोनगिरी तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. पुणे जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात.\nगडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.\n१) पळसदरी मार्गे :-\nपळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्‍या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो.\nकातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा.\n२) जामरूंग मार्गे :-\nकर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते.\nगडावर राहण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nनावली मार्गे २ ते ३ तास लागतात. जामरूंग मार्गे २ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: S\nसडा किल्ला (Sada Fort) सदाशिवगड (Sadashivgad) सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) सज्जनगड (Sajjangad)\nसांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat) सांकशीचा किल्ला (Sankshi) संतोषगड (Santoshgad) सप्तश्रुं���ी (Saptashrungi)\nसेगवा किल्ला (Segawa) शिवडीचा किल्ला (Sewri Fort) शिरगावचा किल्ला (Shirgaon) शिवगड (Shivgad)\nसिंदखेडराजा (Sindkhed Raja) सिंहगड (Sinhagad) सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)\nसुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-elected-kumar-ketkar-as-rajyasabha-election-candidate-from-maharashtra-latest-updates/", "date_download": "2019-03-26T08:37:27Z", "digest": "sha1:TK5SF3IQYVQUTKMHOY4JWUY6EG7ZDWCY", "length": 5672, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शुक्ला,महाजन, शिंदे,देवरा यांना धक्का;कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी कुमार केतकरांना संधी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nशुक्ला,महाजन, शिंदे,देवरा यांना धक्का;कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी कुमार केतकरांना संधी\nटीम महाराष्ट्र देशा- भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केतकर हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडत होते. अखेर त्यांच्या या कामगिरीची दखल पक्षाने घेतल्याचे सांगण्यात येते.\nमाजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला आदींची नावे खासदारकी साठी चर्चेत होती. मात्र या राहुल गांधी यांनी केतकर यांच्या नावाला पसंती दर्शवत अनेकांना धक्का दिला.डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नावाची देखील चर्चा होती तशी शिफारस प्रदेश काँग्रेसने केंद्रीय नेतृत्वाला केली होती, मात्र या शिफारशीला केराची टोपली दाखवण्यात आली. अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी व अनेक विषयांचा सखोल अभ्यास असलेल्या महाजन याचं राज्यसभेत असणं कॉंग्रेस साठी निश्चितच फलदायी ठरलं असत मात्र राहुल गांधी सर्वाना धक्का देत केतकर यांच्या नावाला पसंती दिली.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार ���ारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमाझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा – राज ठाकरे\nआता गोळ्या झाडल्या तरी माघार नाही; लाल वादळ धडकले आझाद मैदानावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2019-03-26T07:59:37Z", "digest": "sha1:YDOTF666BBT23RW2TTEGXV3WDTXMWG2C", "length": 11681, "nlines": 296, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तर प्रदेशमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यांविषयी लेख.\nएकूण ७२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७२ उपवर्ग आहेत.\n► अमरोहा जिल्हा‎ (१ प)\n► अमेठी जिल्हा‎ (३ प)\n► अलाहाबाद जिल्हा‎ (२ प)\n► अलीगढ जिल्हा‎ (१ क, २ प)\n► आंबेडकर नगर जिल्हा‎ (४ प)\n► आग्रा जिल्हा‎ (१ क, ४ प)\n► आझमगढ जिल्हा‎ (२ प)\n► इटावा जिल्हा‎ (२ प)\n► उन्नाव जिल्हा‎ (२ प)\n► एटा जिल्हा‎ (२ प)\n► औरैया जिल्हा‎ (२ प)\n► कनौज जिल्हा‎ (२ प)\n► कानपूर जिल्हा‎ (५ प)\n► कानपूर देहात जिल्हा‎ (४ प)\n► कुशीनगर जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► कौशांबी जिल्हा‎ (१ प)\n► गाझियाबाद जिल्हा‎ (२ प)\n► गाझीपुर जिल्हा‎ (२ प)\n► गोंडा जिल्हा‎ (२ प)\n► गोरखपूर जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► गौतम बुद्ध नगर जिल्हा‎ (४ प)\n► चंदौली जिल्हा‎ (२ प)\n► चित्रकूट जिल्हा‎ (२ प)\n► जलौन जिल्हा‎ (२ प)\n► जौनपूर जिल्हा‎ (२ प)\n► झांसी जिल्हा‎ (३ प)\n► देवरिया जिल्हा‎ (१ प)\n► पिलीभीत जिल्हा‎ (२ प)\n► प्रतापगढ जिल्हा‎ (२ प)\n► फतेहपुर जिल्हा‎ (१ प)\n► फरुखाबाद जिल्हा‎ (२ प)\n► फिरोझाबाद जिल्हा‎ (२ प)\n► फैझाबाद जिल्हा‎ (१ क, ३ प)\n► बदाउं जिल्हा‎ (२ प)\n► बरैली जिल्हा‎ (३ प)\n► बलरामपूर जिल्हा‎ (३ प)\n► बलिया जिल्हा‎ (२ प)\n► बस्ती जिल्हा‎ (२ प)\n► बहराईच जिल्हा‎ (३ प)\n► बांदा जिल्हा‎ (२ प)\n► बागपत जिल्हा‎ (२ प)\n► बाराबंकी जिल्हा‎ (२ प)\n► बिजनोर जिल्हा‎ (२ प)\n► बुलंदशहर जिल्हा‎ (२ प)\n► मथुरा जिल्हा‎ (४ प)\n► महाराजगंज जिल्हा‎ (२ प)\n► महोबा जिल्हा‎ (२ प)\n► मिर्झापूर जिल्हा‎ (२ प)\n► मुझफ्फरनगर जिल्हा‎ (२ प)\n► मेरठ जिल्हा‎ (१ क, २ प)\n► मैनपुरी जिल्हा‎ (२ प)\n► मोरादाबाद जिल्हा‎ (२ प)\n► मौ जिल्हा‎ (१ प)\n► रामपुर जिल्हा‎ (२ प)\n► राय बरेली जिल्हा‎ (४ प)\n► लखनौ जिल्हा‎ (१ क, ४ प)\n► लखीमपुर खेरी जिल्हा‎ (१ प)\n► ललितपूर जिल्हा‎ (२ प)\n► वाराणसी जिल्हा‎ (१ क, ६ प)\n► शाहजहानपुर जिल्हा‎ (२ प)\n► श्रावस्ती ��िल्हा‎ (३ प)\n► संत कबीर नगर जिल्हा‎ (२ प)\n► संत रविदास नगर जिल्हा‎ (२ प)\n► सहारनपुर जिल्हा‎ (१ प)\n► सहारनपूर जिल्हा‎ (२ प)\n► सिद्धार्थ नगर जिल्हा‎ (२ प)\n► सीतापूर जिल्हा‎ (२ प)\n► सुलतानपुर जिल्हा‎ (१ प)\n► सोनभद्र जिल्हा‎ (२ प)\n► हमीरपूर जिल्हा‎ (३ प)\n► हरदोई जिल्हा‎ (२ प)\n► हाथरस जिल्हा‎ (२ प)\n\"उत्तर प्रदेशमधील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण ७७ पैकी खालील ७७ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:उत्तर प्रदेश - जिल्हे\nगौतम बुद्ध नगर जिल्हा\nप्रतापगढ जिल्हा (उत्तर प्रदेश)\nसंत कबीर नगर जिल्हा\nसंत रविदास नगर जिल्हा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/rudram-marathi-serial-initial-review", "date_download": "2019-03-26T08:44:48Z", "digest": "sha1:OPQWS4RC4BUG3IVVV5K5KDEFQANCOZXT", "length": 11019, "nlines": 31, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "रुद्रम (२०१७): निव्वळ थरारापेक्षा अधिक काही देणारी मालिका | पाहावे मनाचे", "raw_content": "\nरुद्रम (२०१७): निव्वळ थरारापेक्षा अधिक काही देणारी मालिका\n'रुद्रम' नावाची मालिका गेले काही दिवस झी युवा वर लागतेय ती मी (अजूनतरी ) स्वेच्छेने बघतोय. सैराटोत्तर काळात मराठी मालिकांमधील साजूक तुपकट वातावरण ओसरतंय हे दिसत होतंच. 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या यशाद्वारे - काळ्या पांढऱ्या रंगात रंगवलेल्या बाळबोध नि अनैसर्गिक पात्रांनी व्यापलेल्या; आणि एकत्र मोठाल्या कुटुंबातील व्यक्ती या नावाखाली अनेक कलाकारांना रोजीरोटी देण्यासाठी बनणाऱ्या- तथाकथित कौटुंबिक मालिकांचा लोकांना कंटाळा आला आहे हे दिसलं होतंच. त्या मालिकेनंतर 'झी युवा' सुरू होणं हा योगायोग होता की काय अशी शंका यावी इतकी भीषण परिस्थिती त्याही चॅनेलवर होती. पण आता 'रुद्रम' ने कूस पालटायला सुरुवात केलेली दिसते.\nमालिकेतील कथानक किंवा अभिनय या बाबीकडं नंतर येतो. आधी काही इतर तांत्रिक बाबी. कधी नव्हे ते एखाद्या मराठी मालिकेने पात्रांना कॅमेरा समोर अर्धगोलात उभं करणं नि कॅमेरा गरजेनुसार एका ट्रॉलीवरून एकाच दिशेने फिरवणं बंद केलंय. काही प्रसंगात चक्क खांद्यावर कॅमेरा घेऊन प्रसंग चित्रित झालेले बघून आपण मराठीच मालिका बघतोय ना हे मी पुन्हा चाचपून पाहिलं. 'रियल टाइम' प्रकाश नि संगीताच्या नावाखाली साचेबद्ध आवाज या ऐवजी अस्सल ध्वनीचा वापर हा आणखी एक सुखद धक्का. यात कृत्रिम प्रकाश योजना नाही असे नाही पण त्याचा प्रसंगाच्या किंवा फ्रेमच्या नैसर्गिक पोतावर परिणाम होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलेली जाणवते. तसेच इतर मराठी मालिकांच्या विपरीत कर्कश संगीतही टाळले आहे\nवेशभूषा नि रंगभूषा या आणखी दोन जमेच्या बाजू. प्रसंगाला आणि मुख्य म्हणजे पात्राच्या स्वभावाला साजेशा वेशभूषेने आणि आततायी मेकअप किंवा 'स्टाइल स्टेटमेंट'चा किंवा प्रत्येक पात्राच्या \"काहीतरी लकब हव्वीच बै\" म्हणून ठेवल्या जाणाऱ्या लकबीचा पोरकटपणा टाळल्याने पात्रे खरी वाटू लागतात. त्यामुळे या तांत्रिक अंगांकडून झालेले सुखद बदल मला ही मालिका बघायला भाग पाडत आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक कलाकारांचे अभिनय जमून आले आहेत.संदीप पाठकचा भाडोत्री मारेकरी क्लास रंगलाय त्याने आजवर प्रसारित झालेल्या भागांतील खून इतके थंडपणे केलेत की 'कहानी'तल्या मारेकऱ्याची आठवण व्हावी. मुक्ता बर्वेने कित्येक वर्षांपूर्वी घेतलेला टिपिकल \"कणखर स्त्री\" चा बाज सोडणं सहजशक्य होत नसलं तरी रागिणीची कितीतरी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा पेलायचा प्रयत्न प्रामाणिक आहे, मात्र ती व्यक्तिरेखाच अशी आहे की तिच्यात अभिनेत्रीला अजून मुरावं लागेल त्यामुळे त्यातील मर्यादांवर आता बोलणे आततायी होईल. बाकी इतर नेहमीचे यशस्वी कलाकार आपापली कामं चोख करताहेत इतकंच म्हणेन.\nआता येऊया लेखन नि दिग्दर्शन या अंगांकडे. या पटकथेचा वेग अफाट आहे. अतिशय सुस्त नि रटाळ मालिकांनी कावलेल्या मराठी प्रेक्षकांना इतका वेग काही काळ सुखद वाटला तरी तो झेपेल का अशी शंका वाटते. लोकांना काळाच्या पट्टीवर रांगण्याची सोडा गोगलगायीसारख्या सरपटणाऱ्या मालिकांची सवय असताना, एखादी मालिका थेट उठून धावू लागली तर ते केवळ भांबावतील की त्या मालिकेची ते मजाही घेऊ शकतील असा प्रश्न पडतो. त्यात मालिकेचा दोष नसला तरी अश्या मालिकांचा ट्रेंड सेट करायचा असेल तर कथानकाचा वेग धीमे धीमे वाढवणं अधिक उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे भाषा. काही पात्रांच्या तोंडी असलेल�� संवाद वेगवेगळ्या बाजांत येतात. उदा. रागिणीला सध्या ट्रेन करणारे मामा आधी बोली मराठी, ट्रेनिंग दरम्यान प्राज्ञ मराठी तर ट्रेनिंग नंतर गल्लीच्या तोंडावर ऍक्सेंटयुक्त इंग्रजी फाडतात. हे नक्कीच खटकतं.\nमात्र एकूणच विषयाच्या आणि त्या विषयाच्या सादरीकरणाच्या नाविन्यासमोर हे आक्षेप फिके आहेत. ही मालिका पर्फेक्ट आहे असा दावा नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे सुयोग्य आक्षेप असतीलही. पण प्रत्येक पात्राच्या संवादाला इतर प्रत्येकाचे हावभाव टिपणाऱ्या दिवाणखान्यातील ओशट किळसवाण्या मालिका बंद पडून नव्या प्रकारच्या मालिका हव्या असतील तर अशा मळलेली वाट सोडून इतर वाटेवर केलेल्या या चांगल्या प्रयत्नांना अधिकाधिक टीआरपी देऊन असे प्रयोग करण्याला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या प्रेक्षकांवरही आहे. तेव्हा ही मालिका बघाच अशी सणसणीत शिफ़ारस\nरुद्रम (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: किरण करमरकर, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे, वंदना गुप्ते, संदीप पाठक, सुहास पळशीकर\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nमुरांबा (२०१७): मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठी बनलेला देखणा सिनेमा\nसंजू (२०१८): कुछ तो लोग कहेंगे...\nNH10: समोर आरसा धरणारा वेगवान थरारपट\nइतिहास घडवणाऱ्या माघारीची गोष्ट - डंकर्क\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/nmmc-action-on-illegal-encroachment-1642371/", "date_download": "2019-03-26T08:47:39Z", "digest": "sha1:S72JNVDM3RZRQWVDQE3OJOZPDYPWQFRG", "length": 12727, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NMMC action on illegal encroachment | महापालिकेकडून कारवाईचा धडाका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nस्वयंपाकघर, स्नानगृह, शेड, प्रवेशद्वार आणि गच्चीवरील पत्र्याचे छत पाडण्यात आले.\nनवी मुंबईत फेरीवाले, नळजोडण्या, हॉटेलवर बडगा\nतुर्भे सेक्टर १९ येथील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील हॉटेल सैराटमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी कारवाई केली. या हॉटेलला तुर्भे विभाग कार्यालयाने एमआरटीपी कायदा १९६६च्या कलम ५३ (१) नुसार नोटीस बजावली होती. तरीही हे अनधिकृत बांधकाम कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्वयंपाकघर, स्नानगृह, शेड, प्रवेशद्वार आणि गच्चीवरील पत्र्याचे छत पाडण्यात आले.\nएक जेसीबी, गॅस कटर, १५ मजूर आणि तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पोलीस अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी झालेला एक लाख रुपये खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात आला. या परिसरात रस्ते, पदपथांवर अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या ५०० हून अधिक फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. दोन ट्रक व दोन पिकअप व्हॅन भरून साहित्य जप्त करण्यात आले.\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा केला जात असतानाच जलबचतीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी शहरातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची तसेच ग्राहकांनी त्यांच्या नळजोडण्यांवर बसविलेले बुस्टर पंप काढण्याची कार्यवाही शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.\n१४८ अनधिकृत नळजोडण्या खंडीत\nआठवडाभरात १४८ अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या ६२ बुस्टर पंप हटविण्यात आले. सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये नियमितपणे अनधिकृत नळजोडण्या शोध मोहीम सुरू आहे. मे २०१७ पासून १० हजार ७२० अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केस���ी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-03-26T08:48:11Z", "digest": "sha1:AI6ICFQNVPULOVMJGGECSKETQ3BBEH7D", "length": 11464, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "गोवा व मुंबई येथे झालेल्या जलतरणस्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंचे वर्चस्व – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nगोवा व मुंबई येथे झालेल्या जलतरणस्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंचे वर्चस्व\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम April 6, 2018\nठाणे, ता. 6 : नुकत्याच गोवा बांबोलीम बीच येथे एन्डुरो स्पोर्टस गोवा यांनी आयोजित केलेल्या आठव्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत व आयआयटी, पवई येथे झालेल्या 26 वार्षीक खुल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश असोसिएशनच्या जलतरणपटूंनी वर्चस्व गाजविले.\nबांबोलीम बीचवर झालेल्या सागरी जलतरण 10‍ किमी स्पर्धेत शुभम पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावित रौप्यपदक तर मयंक चाफेकर याने तिसरा क्रमांक पटकावित ब्राँझपदक प्राप्त के���े. तर 2‍ किमी स्पर्धेत सानिका तापकीर हिने दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदक तर यश सोनक याने तिसऱ्या क्रमांकासह ब्राँझपदक पटकाविले. 1 कि.मी स्पर्धेत शुभम पवार याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तर जाई जिंगे हिने दुसरा क्रमांक प्राप्त करीत रौप्यपदक पटविले तर ईशा शींदे हिने तिसरा क्रमांकासह ब्राँझ पदक पटकाविले. 250 मीटर स्पर्धेत शुभम पवार याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त केले.. तर 18 वर्षाखालील गटात यश सोनक याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तर ओम जोंधळे यांनी दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत मानस प्रधान, क्षीतीज हेरवाडे, तनिष्का हेरवाडे, सई डिंगणकर, मुक्ता काळे, सोहम साळुंखे,सिध्दांत पोळ, ऋतुजा पोळ, विजय ओजाळे, वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, कैलास आखाडे, नरेंद्र पवार आदींनी स्पर्धा पूर्ण करीत पदके पटकाविली.\nआयआयटी पवई स्पर्धेतील स्टारफिशच्या जलतरण पटूंची कामगिरी.\nब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात जय एकबोटे याने आपला वैयक्तीक 1.26.14 विक्रम मोडत 1.12.21 सेकंदात अंतर पूर्ण करीत प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. बटर फलाय या 50 मीटर प्रकारात त्याने प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. वैयक्तीक मिडले प्रकारात जय एकबोटे यांनी स्वत:चाच 2.46.66 सेकंद हा विक्रम मोडीत काढीत 2.34.45 सेकंदात प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. बटर फलाय 100 मीटर प्रकारातही त्यानी स्वत:चाच 1.16 सेकंद हा ‍विक्रम मोडत 1.04.08 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमाकांसह सुवर्णपदक पटकाविले. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत त्याने स्वत:चाच 31.67 हा विक्रम मोडीत काढत 31.56 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.\nआदित्य घाग याने 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात स्वत:चाच 36.5 सेकंद हा विक्रम मोडीत काढत 36.02 सेकंदात अंतर पूर्ण करीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. तर बॅकस्ट्रोक 50 मीटर क्रीडाप्रकारात स्वत:चाच 45.67 सेकंद विक्रम मोडीत काढत 44.40 सेकंदात अंतर पार करीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.तर ब्रेस्‌ट स्ट्रोक 50 मीटर या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तर परीन पाटील याने ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तिसरा क्रमांक प्राप्त करीत ब्राँझ पदक पटकाविले. 25 मीटर फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट् स्ट्रोक प्रकारात निष्ठा शेट्टी हिने सुवर्णपदक पटकाव��ले. तर बटरफलाय या क्रीडाप्रकारात तिने स्व:तचा 28.47 हा विक्रम मोडीत काढत 26.46 सेकंदात अंतर पार करुन प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले. सर्व जलतरणपटूंना प्र्‍शिक्षक कैलास आखाडे, नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.\nकुंभाराच्या माती कलेला वाव मिळविण्यासाठी खासदार राजन विचारे यांचा पुढाकार\nथाय बॉक्सर सोहमचा गौरव\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/2/Article-on-Self-Succinct-priority-than-physical-happiness.html", "date_download": "2019-03-26T08:39:53Z", "digest": "sha1:OTNRBCMYY2Q6VZWG4UHPNIGZEYSPZO6E", "length": 13249, "nlines": 29, "source_domain": "mahamtb.com", "title": " तया सत्कर्मी रती वाढो... तया सत्कर्मी रती वाढो...", "raw_content": "\nतया सत्कर्मी रती वाढो...\nजीवनाची ओंजळ आत्मतेजाच्या तेजस्वी फुलांनी भरण्यासाठी विवेक आणि वैराग्याची कास सदैव धरणं गरजेचं आहे. त्यामुळे अज्ञान कधीच त्रस्त करणार नाही. वासना क्षीण होऊन विकार, विकृती तोंड काळं करतात. कामना डोकं वर काढत नाही. वैर निघून जाऊन वैराग्य प्रगट होतं. अशा सुलक्षणांनी संपन्न झालेला समाज जगाला सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा अमूल्य असा खजिना प्रदान करतो. आपली भारतीय संस्कृती या गुणांच्या रत्नांनी भरलेली आहे. त्यामुळेच ती जगामधली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. भारावून जाऊन परदेशातील लोक भारताकडे आकर्षित होतात. देवभूमी असलेल्या भारतामध्ये संत, साधू, सद्गुरू यांच्या दैवी गुणांचा सतेजपणा नजरेत भरतो.\nतास, दिवस, महिने, वर्ष भराभरा पुढे पुढे पळत राहतात. काळ झरझर निघून जातो. अनेक जीव जन्मतात, त्याचप���रमाणे कित्येक जीव मृत्यूच्या कराल दाढेखाली जातात. हे कालचक्र सदैव गतिमान असतं. सत्ययुग असो नाही तर त्रेतायुग असो, काळ सरकत राहतो. द्वापारयुगात काळ थांबला, असं झालं नाही. कलियुगात तर काळाला खूपच काम आहे. त्याला दिलेलं काम तो कर्तव्यभावनेने करतो. त्यामध्ये भावनांचा गुंता कधीच करत नाही. सुखदुःखामध्ये सापडत नाही. तो तटस्थापणे कर्तव्य करत राहतो. अशा कालचक्राकडे बघून भयकंपित होण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येक जीवाचा सृष्टीवरील काळ परमात्मा परमेश्वराने ठरवलेला असतो. त्यामध्ये कोणालाही ढवळाढवळ करता येत नाही.\nहे सगळं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. सकल सृष्टीलादेखील यामधून मार्गक्रमण करावं लागतं. उत्पत्ती, स्थिती आणि लयामधून तिला जावं लागतं. यामध्ये चेतन-अचेतन तसेच सजीव-निर्जीव अशा समस्त गोष्टी येतात. पंचमहाभूतांचा हा पसारा परमात्मा लयाच्या वेळी आवरून टाकतो. उत्पत्तीच्या वेळी पुनश्च पसारा मांडतो. स्थितीमध्ये सांभाळून घेतो. याचा शांतपणाने अभ्यास वारंवार केला तर अलिप्तपणा आपोआप येत जातो. माया, नाती सहजपणाने मनातून दूर जातात. याचं फलित म्हणजे शोक, भय, चिंता यांचा लवलेश उरत नाही.\nसृष्टीच्या सुरेख क्रमामध्ये मानवाच्या हातात काय आहे तर जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे ना, तो आनंदात व्यतीत करणं आहे. एकमेकांना समजून घेऊन सामंजस्याने समाजाला एकसंघ करणं. गुणांचं स्मरण तर अवगुणांचं विस्मरण करून समाजातील प्रत्येक घटकाला एकोप्याने नांदण्यासाठी प्रयत्न करणं. मानव, मानवता, माणुसकी या तीन ‘म’च्या मकारातून सकारात्मकतेकडे घेऊन जाणं. नकारात्मकता नैराश्याला जवळ करते, तर सकारात्मकता सृजनशीलता, सुसंस्कारता यांच्याशी मैत्री करते. सकस बीजाची पेरणी करून त्याला खतपाणी घालून सांभाळते. त्यामधून सुरेख, सुंदर मनोविकासाची वेल तरारते. प्रयत्नपूर्वक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिची जपणूक केली की, आत्मविकासाची सदैव टवटवीत राहणारी फुलं फुलतात.\nदेहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच परमार्थ होय. तेच सकल संतांनी सांगितलेलं आहे. देहबुद्धी संपली की देवबुद्धी प्रगट होतेे नं जे जीवन भगवंताने दिलं आहे, त्याचा सदुपयोग करून घेतला की, प्रगती, उन्नती साध्य होते. त्यासाठी सत्कर्मांचा सुग��ध सर्वत्र दरवळत ठेवणं आवश्यक आहे. सद्गुरू, संत यांचं जीवन सुंदर सात्त्विक विचार, आचारांनी भरलेलं असतं. म्हणून त्यांच्या सहवासात जाणार्‍या प्रत्येकाला आनंदाची अनुभूती येते. जीवाचा गतजन्माच्या संस्कारानुसार स्वभाव बनलेला असतो. तरीदेखील अशा स्वभावाला सुयोग्य वळण लावण्याची ताकद संत, आई, सद्गुरूंजवळ असते. म्हणूनच म्हटलेलं आहे.\nवासनेचे बीज जळूनी जाय ॥\nनको असणार्‍या वासना नाहीशा होणं कठीण आहे. परंतु, संतांच्या चरणांची धूळ लागताच वासनांचं बीज जळून नष्ट होतं. म्हणूनच संतदर्शन, संतपूजन आणि संतसहवास यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर्शन झालं की, पूजन करावंसं वाटतं. मग संतसहवासाची ओढ अनावर होते. भाग्य उजळून उठलं की, सहवासाचा चंदनगंध दरवळतो. असुरी वृत्ती जाऊन दैवी वृत्ती प्रगटते. साधना वर्धित होत जाते. साधनेमधून सतेजता प्राप्त होते. सजग, सावध राहून संयमाची सोनेरी किनार लाभते. शुद्ध सात्त्विकतेच्या सुंदर साजांनी व्यक्तिमत्त्व खुलतं. समाजदेखील अंध:काराला दूर सारून प्रकाशपर्वात प्रवेश करतो. जीवनाची ओंजळ आत्मतेजाच्या तेजस्वी फुलांनी भरण्यासाठी विवेक आणि वैराग्याची कास सदैव धरणं गरजेचं आहे. त्यामुळे अज्ञान कधीच त्रस्त करणार नाही. वासना क्षीण होऊन विकार, विकृती तोंड काळं करतात. कामना डोकं वर काढत नाही. वैर निघून जाऊन वैराग्य प्रगट होतं. अशा सुलक्षणांनी संपन्न झालेला समाज जगाला सुसंस्काराचा आणि संस्कृतीचा अमूल्य असा खजिना प्रदान करतो. आपली भारतीय संस्कृती या गुणांच्या रत्नांनी भरलेली आहे. त्यामुळेच ती जगामधली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. भारावून जाऊन परदेशातील लोक भारताकडे आकर्षित होतात. देवभूमी असलेल्या भारतामध्ये संत, साधू, सद्गुरू यांच्या दैवी गुणांचा सतेजपणा नजरेत भरतो.\nभौतिक सुखापेक्षा आत्मसुखाला प्राधान्य देणारा समाज समाधानाच्या सुगंधाने भरलेला आणि भारलेला राहणं स्वाभाविक आहे. सकल सृष्टी काळाच्या अधीन असून नश्वर अशा सुखामागे धावणारा समाज आनंदी राहणं शक्य नाही. कालचक्राचं भान ठेवून आत्मभानावर येऊन साधना करणारा समाज भारतात आहे. म्हणूनच भगवंताला संतरूपात या भूमीवर वारंवार यावंसं वाटतं. अवतारदेखील याच भूमीवर घेऊन लोकांचा उद्धार करावासा वाटतो. खरंच आपण फार भाग्यवान आहोत. जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून भारतभूमी ला���लेली असताना कालचक्राचं भय बाळगण्याचं काहीच कारण नाही. जे जीवन लाभलेलं आहे, ते साधना, उपासना करून अलौकिक आनंदाने भरून टाकण्यात जीवनाचं सार्थक आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/7/Article-on-Virginity-test-will-be-punishable-offence-in-Maharashtra-says-state-government.html", "date_download": "2019-03-26T08:29:31Z", "digest": "sha1:ZIDKC7LBVJ7EAAAHIAQLBVK3XXOHF2PW", "length": 11047, "nlines": 28, "source_domain": "mahamtb.com", "title": " कौमार्य चाचणी? कौमार्य चाचणी?", "raw_content": "\nकौमार्य चाचणी’ या अनिष्ट प्रथेची लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नुकतेच दिले, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. कंजारभाट समाजात नववधूची कौमार्य चाचणी घेण्यात येते. पंचांनी दिलेल्या काळात वराने वधूशी शरीरसंबंध ठेवायचे. त्यावेळी वधूच्या योनीतून रक्तस्त्राव झाला नाही तर ती ‘खोटी.’ म्हणजे ती ‘कुमारीका’ नसून लग्नाआधी तिचे दुसर्‍या कोणाशी शरीरसंबंध होते, असे जाहीर केले जाते. त्यानंतर त्या नववधूच्या हालअपेष्टांचा कधी न संपणारा प्रवास सुरू होतो. ‘कौमार्य चाचणी’ करताना हा विचार केलाच जात नाही की, सध्याच्या काळात मुलींचे आयुष्य बदलले आहे. व्यायाम, अपघात किंवा क्रीडाप्रकारांमुळेही वधूचा योनीपडदा भंग होऊ शकतो. पण, हा विचार इथे केला जातच नाही. कारण, मुळात व्यायाम आणि क्रीडा हे स्त्रियांचे प्रांतच नाहीत, असा या मागचा अतिशय लिंगभेदी विचार. अर्थात, सभ्य समाजात भावनात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही कुमार असावेत, हा संकेत तसा वाईट नाही. पण, मग त्याची बांधिलकी फक्त स्त्रीचीच का संसार दोघांचा आहे, तो समानतेच्या नव्हे, तर समरसतेच्या पायावरच होणार हे मान्य. मग सगळ्या शुचिततेचा मक्ता स्त्रियांच्याच माथी का संसार दोघांचा आहे, तो समानतेच्या नव्हे, तर समरसतेच्या पायावरच होणार हे मान्य. मग सगळ्या शुचिततेचा मक्ता स्त्रियांच्याच माथी का स्त्रियांनी शारीरिक पातळीवर पावित्र्य जपावेच, पण मग तिच्या पतीच्या बाबतीतही अशी काही चाचणी आहे का स्त्रियांनी शारीरिक पातळीवर पावित्र्य जपावेच, पण मग तिच्या पतीच्या बाबतीतही अशी काही चाचणी आहे का स्त्रीच्या शारीरिक ठेवणीवरून तिला जेरबंद करणार्‍या प्रथा जगभर आहेत. भारत���य समाजातली ‘स्त्री-भ्रूणहत्या’ पद्धत असू दे, इस्लामिक राष्ट्रांमधील बालिकांची योनीपटल कापणारी ‘खत्ना’ पद्धत असू दे. इसाई राष्ट्रांमधील चित्र फार वेगळे नाही. तेथील स्त्रियांना वस्तू समजणारी तसेच गर्भपातविरोध प्रथा आहेच. महिलांच्या नैसर्गिक सौंदर्याची पुरुषांना भुरळ पडू नये, म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर चित्र-विचित्र भयंकर गोंदणं करणारी पद्धत तर कित्येक ठिकाणी सर्वमान्यच. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कौमार्य चाचणी’पद्धतीला ‘लैंगिक हिंसाचार’ म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली, हे महत्त्वाचे आहे. कारण, ज्या देशात देवी म्हणून स्त्री पूजली जाते, तिथेच तिचे पावित्र्य सिद्ध होते.\nतुझे पावित्र्य मोजताना, तुझे पावित्र्य शोधताना\nत्यांना तुझे माणूसपण उमगेल का\nतुझे स्वत्त्व त्यांना कधी तरी गवसेल का\nराम मंदिराचा विषय न्यायालयाधीन असतानाही अयोध्येला जाणे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी कशासाठी काय करतात याचा थांगपत्ता लागत नसतानाही त्यांचे कौतुक करून उद्धव ठाकरे यांना वाटते की, आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत. आताही आपण कसे देशव्यापी नेता आहोत, असा अविर्भाव आणताना उद्धव ठाकरेंनी नागरिकत्व सुधारक विधेयकाला नाकारण्याचे आश्वासन नॉर्थ इस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन, अखिल आसाम विद्यार्थी संघटना, खाशी विद्यार्थी संघटना, त्विप्रा विद्यार्थी संघ, मिझो झिलाई पॉल, अखिल अरुणाचल प्रदेश विद्यार्थी संघटना, गारू विद्यार्थी संघटनांना दिले आहे. अशी उचलली जीभ टाळ्याला लावण्याआधी उद्धव यांनी थोडा अभ्यास केला असता तर हे विधेयक संसदेत टिकू देणार नाही, असे आश्वासन देताना उद्धव यांची कोणती राष्ट्रीय भूमिका होती हे कळायला मार्ग नाही. या सर्व संघटनांचे वरवर म्हणणे आहे की, आमच्या राज्यांत आम्ही इतरांना का ठेवू हे विधेयक संसदेत टिकू देणार नाही, असे आश्वासन देताना उद्धव यांची कोणती राष्ट्रीय भूमिका होती हे कळायला मार्ग नाही. या सर्व संघटनांचे वरवर म्हणणे आहे की, आमच्या राज्यांत आम्ही इतरांना का ठेवू बाहेरचे शरणार्थी आल्याने आमची संस्कृती भाषेला अडचण येईल. आता हसावे की रडावे काही कळत नाही. अत्याधुनिक समाजमाध्यमांमुळे जग एका क्लिकवर चालले आहे. तिथे नागरिकत्व सुधारणा विधेयकमुळे संस्कृती बदलेल, अशी मानसिकता बाळगणे हे कोणत्या युगाचे लक्षण आहे देव जाणे. भा��त हा अत्यंत सहिष्णू आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा देश असल्याने किती आक्रमणे झाली गेली पण, भारत भारत म्हणून टिकला. या संघटनांना भारतीय संस्कृतीचे हे सामर्थ्य ठाऊक नसावे किंवा बहुतेक मान्यच नसावे. असो, या सर्व कारणांच्या आड मग या संघटना हळूच एक दुसरे कारण देतात. ते कारण म्हणजे, या विधेयकानुसार बिगर मुस्लिमांना काही अटींवर भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. मग मुस्लीम शरणार्थींना परत पाठवून इतर शरणार्थींना का थारा दिला जातोय बाहेरचे शरणार्थी आल्याने आमची संस्कृती भाषेला अडचण येईल. आता हसावे की रडावे काही कळत नाही. अत्याधुनिक समाजमाध्यमांमुळे जग एका क्लिकवर चालले आहे. तिथे नागरिकत्व सुधारणा विधेयकमुळे संस्कृती बदलेल, अशी मानसिकता बाळगणे हे कोणत्या युगाचे लक्षण आहे देव जाणे. भारत हा अत्यंत सहिष्णू आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा देश असल्याने किती आक्रमणे झाली गेली पण, भारत भारत म्हणून टिकला. या संघटनांना भारतीय संस्कृतीचे हे सामर्थ्य ठाऊक नसावे किंवा बहुतेक मान्यच नसावे. असो, या सर्व कारणांच्या आड मग या संघटना हळूच एक दुसरे कारण देतात. ते कारण म्हणजे, या विधेयकानुसार बिगर मुस्लिमांना काही अटींवर भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. मग मुस्लीम शरणार्थींना परत पाठवून इतर शरणार्थींना का थारा दिला जातोय (इथे इतर म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, इसाई होत.)कारण, म्हणे या शरणार्थींचा वापर सध्याच्या भाजप सरकारला मते मिळवण्यासाठी करायचा आहे. याचा अर्थ गैर मुस्लिमांना नागरिकत्व देणार. मात्र, शरणार्थी म्हणजेच रोहिंग्याना परत पाठवणार याचे दु:ख तर या विद्यार्थी संघटनांना नाही ना (इथे इतर म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, पारसी, इसाई होत.)कारण, म्हणे या शरणार्थींचा वापर सध्याच्या भाजप सरकारला मते मिळवण्यासाठी करायचा आहे. याचा अर्थ गैर मुस्लिमांना नागरिकत्व देणार. मात्र, शरणार्थी म्हणजेच रोहिंग्याना परत पाठवणार याचे दु:ख तर या विद्यार्थी संघटनांना नाही ना याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे देतील का याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे देतील का नाहीच देणार. कारण, हे सगळे फक्त चर्चेत राहायचे धंदे आहेत. बाकी देशाचा विचार करायला आवड-सवड आहे कुठे..\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-remove-nilesh-lanke-from-party/", "date_download": "2019-03-26T08:31:52Z", "digest": "sha1:2PKNK2SW4DBGTDRU7OCRTN5J5O2FGP52", "length": 6625, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nउद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपारनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्य़ातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे माहीत दिली आहे.\nदरम्यान काही दिवसांपूर्वी विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले.\nभाषणात विजय औटी यांनी नीलेश लंके यांचा नामोल्लेख टाळला. याचा राग निलेश लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ताफ्याच्या पाठोपाठ विजय औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते अनिल राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाक��स्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n२०१९ ला सोनिया किंव्हा प्रियांका गांधीही जिंकणार नाहीत; कॉंग्रेस नेत्याची भविष्यवाणी\n201४ मध्ये लॉलीपॉप दाखवून भाजपचा विजय, मात्र आता लाट ओसरली – रामदास कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:38:38Z", "digest": "sha1:VBXKPTCPR5UAHFZIED6RM5I65P4H5FNZ", "length": 13420, "nlines": 61, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्यावी- पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे आवाहन – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्यावी- पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nमुंबई -: आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा सुरू करावी. समाजातील शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेली चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच विभागाची आढावा बैठक मंत्रालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतली.\nराज्यातील माता �� बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणाले, या क्षेत्रात राज्याचे काम चांगले असून हा मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी अजून प्रयत्न केले जावेत.विभागातील रिक्त पदांबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. विविध संवर्गातील 15 हजार पदे रिक्त आहेत ती विहित कालमर्यादेत भरण्यात यावी. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना चांगल्या सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.\nकर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून केमोथेरपी उपचाराची सुविधा जिल्हा रुग्णालयात मिळावी यासाठी सर्वच जिल्हा रुग्णालयात याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी होते, ती कमी करण्यासाठी ठाणे येथे टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी महापालिका जागा देण्यासही तयार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nआरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार, राज्य एड्स सोसायटीचे तुकाराम मुंढे, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेचे सुधाकर शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी जिल्हानिहाय स्वतंत्र यंत्रणा दरम्यान, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री यांनी सांगितले की, ग्रामीण भागात असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ही सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. राज्यात मेगा भरती होणार असून त्यामाध्यमातून आरोग्य विभागाचे सुमारे दहा हजार रिक्त पदे भरण्यात येतील.\nराज्यात शासकीय आरोग्य संस्थामध्ये सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक जिल्हानिहाय सीटीस्कॅन आणि डायलिसीससाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार असून त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा लाभ होईल. ठाणे येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीमध्ये सुमारे 100 डायलीसीस यंत्रांच्या मदतीने डायलीसीस सेंटर सुरु केले जाणार आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेतनाव्यतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nराज्य कामगार वीमा योजना सोसायटी अध्यक्ष पद मुख्य सचिवांकडे राहणार असून केंद्र शासनाकडून मिळालेला 1600 कोटी रुपयांचा निधी कामगार वीमा रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nTags: #आरोग्य विभागातील #रिक्त पदे कालमर्यादेत भरून #शेवटच्या घटकाला #अपेक्षित से�\nखासदार सुप्रिया सुळे यांची ज्येष्ठ नागरिकांसोबत घेतला जेवणाचा आस्वाद\nबेस्टचा संप व उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक यामुळे मुंबईकर हैराण\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/short-film-festival-in-malad/", "date_download": "2019-03-26T07:54:21Z", "digest": "sha1:K5PMXYLWFKNA7KJK3L4K6F6VZNGCRJAJ", "length": 14912, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "२२ डिसेंबरपासून ‘प्रयोग’चा ‘फिल्मिंगो’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘��ागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n२२ डिसेंबरपासून ‘प्रयोग’चा ‘फिल्मिंगो’\nचित्रपट क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱया तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ निर्माण करावे हे ध्येय समोर ठेवून ‘प्रयोग मालाड’ या संस्थेतर्फे ‘फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले जाते. यंदा २२ ते २४ डिसेंबरदरम्यान नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा महोत्सव रंगणार आहे.\n‘प्रयोग मालाड’ ही संस्था गतवर्षीपासून फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करीत आहे. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक व समीक्षक अशोक राणे यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व या महोत्सवासाठी लाभले आहे. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन २२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. लघुपटांचे प्रदर्शन २३ आणि २४ डिसेंबर डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. पुरस्कार वितरण सोहळ्याला दिग्दर्शक एन. चंद्रा, किरण शांताराम व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.\nया लघुपट महोत्सवातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक, संपादक, अभिनेता आणि अभिनेत्री असा सहा वैयक्तिक पुरस्कारांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून रघुवीर कुल, रेखा देशपांडे, अनंत अमेंबल, अरुण गोंगाडे, आणि अवधूत परळकर काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९२०७५९६५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n– या वर्षी या महोत्सवात देशविदेशातून एकूण १५९ लघुचित्रपट दाखल झाले असून त्यामध्ये हिंदुस्थानसमवेत इंग्लंड, अमेरिका, इटली, यू.ए.ई., ऑस्ट्रिया, कॅनडा आणि श्रीलंका येथील स्पर्धकांचा समावेश आहे.\n– महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या ५ लघुचित्रपटांना ३ लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर त्यांचे लघुपट प्रतिष्ठत ‘कान्स’ फेस्टिवलमध्ये पाठविण्याची जबाबदारी संस्था स्वीकारणार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोदी-राहुल गांधींची आता कर्नाटकात लढाई\nपुढीलफलंदाजी क्रमवारीत रोहित शर्माची झेप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिं�� कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/british-nandi-article-unexpected-elections-47737", "date_download": "2019-03-26T08:58:49Z", "digest": "sha1:Q77ACAHJKOFGCBAEI6EFN3OGUBXXTNS3", "length": 18030, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "British Nandi article on Unexpected elections मध्यावधी? | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nगुरुवार, 25 मे 2017\nआजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939.\nआजचा वार : बृहस्पतीवार.\nघेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी\nगेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी\nआजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939.\nआजचा वार : बृहस्पतीवार.\nघेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी\nगेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी\nनमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते. कूलरमध्ये पाणी घालून गंजीफ्राकाची वळकटी पोटाच्या वर घेऊन कूलरसमोर फतकल मारून मोठ्या अपेक्षेने बसावे आणि भरभराटापलीकडे हाती काहीही न लागून घाम मात्र फुटावा, असे सध्या महाराष्ट्राच्या जनतेचे झाले आहे. माझे मन द्रवते, पण हे पदच तसे आहे, त्याला काय करणार कूलर लावला की एसीसारखी गार हवा, ताबडतोब सुरू झाली पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते. इथे बसून मी कर्जमाफीरूपी कूलर सुरू करून द्यावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखाची झुळूक अनुभवायला मिळावी, अशी विरोधकांची मागणी आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी किती राब राब राबतो आहे, हे साऱ्यांना दिसते आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी संवाद साधायला शिवारा-शिवारांत जातो आहे. पण अजून आमच्याकडून कर्जमाफीच्या गार झुळका न सुटल्याने शेतकरीदादा हवालदिल झाला आहे. पण करू करू, लौकरच काहीतरी करू कूलर लावला की एसीसारखी गार हवा, ताबडतोब सुरू झाली पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते. इथे बसून मी कर्जमाफीरूपी कूलर सुरू करून द्यावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखाची झुळूक अनुभवायला मिळावी, अशी विरोधकांची मागणी आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी किती राब राब राबतो आहे, हे साऱ्यांना दिसते आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी संवाद साधायला शिवारा-शिवारांत जातो आहे. पण अजून आम���्याकडून कर्जमाफीच्या गार झुळका न सुटल्याने शेतकरीदादा हवालदिल झाला आहे. पण करू करू, लौकरच काहीतरी करू अजूनही माझा अभ्यास सुरू आहे, म्हटले अजूनही माझा अभ्यास सुरू आहे, म्हटले एकदा माझी पूर्ण तयारी झाली, की मी ताबडतोब कूलर सुरू करीन एकदा माझी पूर्ण तयारी झाली, की मी ताबडतोब कूलर सुरू करीन परीक्षेला बसून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईन. तसा मी मेरिटवाला विद्यार्थी आहे, हे अवघ्या (विदर्भासकट) महाराष्ट्राला माहीत आहे. अच्छे दिन आनेवाले है...खर्रेच\n...पण परवा राष्ट्रवादीचे धाकले धनी ऊर्फ दादा मंत्रालयात भेटले. म्हणाले, \"\"अहो, आता बास झाला की अभ्यास... किती अभ्यास कराल. अभ्यासाच्या नादात परीक्षा विसराल\n\"\"ऊंहुं...अभ्यास झाल्याशिवाय मी परीक्षेला ऍपिअर होणारच नाही मुळी'' मी ठामपणाने म्हणालो.\n यंदा ड्रॉप घेणार म्हणताय'' दादांनी एक डेडली पॉज घेऊन विचारले. माझी झोपच उडाली. मी तिथून सटकलोच.\nकर्जमाफीच्या अभ्यासात व्यत्ययसुद्धा खूप आले. मध्येच ते जीएसटीचे घोडे गंगेत न्हाले, हे सुदैव. कर्जमाफीच्या परीक्षेसाठी यूपीच्या योगीजींचे कोचिंग क्‍लासेस लावावेत, अशी सूचना आली, म्हणून योगीसरांना भेटलो. त्यांनी आख्ख्या वर्षाची फी एकदम भरावी लागेल आणि बॅचसुद्धा मनासारखी मिळणार नाही, कारण ऍडमिशन उशिरा घेत आहात, असे उत्तर दिले. ह्या कोचिंगवाल्यांना सरळ करायला हवे आहे. आमच्या शिक्षणमंत्र्यांचे इकडे लक्ष आहे की नाही परिणाम इतकाच झाला की कोचिंग क्‍लास लावता आला नाही. घरातल्या घरातच अभ्यास करण्याची वेळ आली.\nपरवाच्या दिवशी अभ्यास करत बसलो होतो, तेव्हा अचानक आमचे नाथाभाऊ आले. हे आमच्या प्राथमिक शाळेचे भूगोलाचे मास्तर होते कडक होते, पण फळ्यावर उंच ठिकाणी लिहून ठेवलेले डस्टरने पुसताना वैतागायचे. माझी उंची चांगली असल्याने माझ्यावर खापर फुटत असे. असो.\n'' नाथाभाऊ. उत्तरादाखल आम्ही पालथी मूठ तोंडाकडे नेली.\n'' असे म्हणून नाथाभाऊ दोन्ही गुडघ्यांवर थाप मारत उठले आणि निघून गेले.\nआज पेपरात बघतो तो \"अभ्यासच धड न झाल्याने परीक्षेला बसण्यात अर्थ नाही, सबब औंदा ड्रॉप घ्यावा लागणार', असे नाथाभाऊंचे भाकित. मला दरदरून घाम फुटला. घाईघाईने मी चंदूदादा कोल्हापूरकरांना फोन लावला. त्यांना विचारले, काय करू\n\"\"सिलॅबस चेंज करायचा जीआर काढा विषय संपवा. परीक्षाही नको, अभ्यासही नको वि��य संपवा. परीक्षाही नको, अभ्यासही नको\nफोन ठेवला. खरेच, मला हे आधी सुचायला हवे होते. असो.\nता. क. : अभ्यास म्हंजे कर्जमाफी. परीक्षा म्हंजे कर्जमाफीच आणि ड्रॉप घेणे म्हंजे मध्यावधी आणि ड्रॉप घेणे म्हंजे मध्यावधी\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nखासगी अंगणवाडी, नर्सरीवर \"ईसीसीई' धोरणामुळे अंकुश\nजळगाव : शहरातील कॉलन्यांमध्ये यानंतर काही गावांमध्येही भाड्याच्या लहान खोल्यांमध्ये अंगणवाडी व नर्सरीचे वर्ग सुरू केले जातात. परंतु हे वर्ग सुरू...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/773", "date_download": "2019-03-26T08:53:14Z", "digest": "sha1:JHK4U447SCD6LZ4HSMTZHWSNPGVD3FFO", "length": 11048, "nlines": 154, "source_domain": "misalpav.com", "title": "कैरीचे पदार्थ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nकांदा आणि कैरीची चटणी\nकांदा आणि कैरीची चटणी\nRead more about कांदा आणि कैरीची चटणी\nबय्राच दिवसांनी मिप���वर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी\n२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट\nRead more about भाजलेल्या कैरीचे रायते\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/81", "date_download": "2019-03-26T08:10:26Z", "digest": "sha1:3W6RNZYZRXAVJGSJJCS26YIIHUKTQ3A5", "length": 23725, "nlines": 256, "source_domain": "misalpav.com", "title": "फलज्योतिष | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड\nप्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं\nसहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.\nRead more about बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nअँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २\nमार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं\nRead more about अँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २\njp_pankaj in जनातलं, मनातलं\n\"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय\". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला.\n.केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता.\nकेश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापा���ा देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा.\n{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nअभ्या.. in जनातलं, मनातलं\n\"याड लागलं, याड लागलं\" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.\nनंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता\nआता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.\nRead more about {मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,\nकृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.\nकोण होते हे कृष्णमुर्ती काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात\nया कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.\nRead more about प्रो.के एस कृष्णमुर्ती\nनीलमोहर in जनातलं, मनातलं\nशीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)\n'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,\nतू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.\nया नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार\nलागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.\nआम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)\nRead more about खुलता खुळी खुलेना...\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nखालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.\n1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nवाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिके�� उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\n( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )\nमार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...\nदोनच पाय अन डुलत र्‍हाय\nकाळ्या टी-शर्टात आमचे अगोबा\nछळायला बुवा नेहमीच हवा\nपण बुवांना अवडतो फक्त पांडुबा\nवीरगळ शोधुन काढतात खोदुन\nमाहीत्यांचा तर नित्य धबधबा..\nधाक दरारा अजून वाटतो\nमिपात साऱ्या त्यांचा दबदबा..\nफिरायला जातात घेवुन तेव्हा\nदुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा..\nगणेशचे पान अन लझानिया छान\nआरोग्याचा हाच मंत्र अजूबा..\nतीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन\nलेण्या झिजवणे हाच मनसुबा ..\nइतिहासफलज्योतिषसामुद्रिकअनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीभूछत्रीरोमांचकारी.\nRead more about ( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-03-26T07:56:22Z", "digest": "sha1:4TVMO5W5ETVO32PEOB7MGNVK343HTI3M", "length": 4759, "nlines": 80, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "पुस्तके – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने पहिली ते चौथीच्या प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक उपक्रम पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केल्या आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. वर्ग उपक्रमांशी संबंधित कविता, गाणी गोष्टी, चित्रे आण��� चित्रांवर आधारित गोष्टी यात दिलेल्या आहेत. भाषा, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव आणि अन्य विषयांच्या अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असे काही अतिरिक्त उपक्रमसुद्धा यात दिलेले आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केलेल्या आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/9-people-died-due-lightning-at-uttar-pradesh/", "date_download": "2019-03-26T07:52:27Z", "digest": "sha1:7CUO2DP5CVBME6Q4BNQ4OQGUVFB2HWIF", "length": 12186, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "अंत्ययात्रेवर पडली वीज, 9 जणांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्ह���यरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nअंत्ययात्रेवर पडली वीज, 9 जणांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशात वीज पडल्याने एकच हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी हरदोईच्या मंसुरपूर येथे एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर वीज पडल्याने काही कळायच्या आतच 9 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.\nअरवल पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मंसुरपूर गावाचे सरपंच सुशील अवस्थी यांचा मुलगा सौरभ अवस्थीचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. शुक्रवारी सौरभचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुसुमखोर घाटाकडे नेत असताना वाटेतच अचानक अंत्ययात्रेवर वीज कोसळली. वीज पडून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआईचा राग चिमुरडीवर काढला बलात्कार करून मृतदेहाचे दोन तुकडे केले\nपुढील‘जुळता जुळता जुळतंय की’च्या विशेष भागात विष्णु मनोहर यांच्या स्पेशल रेसिपीज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/congress-leader-mani-shankar-aiyar-controversial-comment-on-ram-mandir-watch-video-15780.html", "date_download": "2019-03-26T08:46:14Z", "digest": "sha1:3CMZRZKFKO74MXWDX3OVOKG3FTXKXYHF", "length": 26350, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राम मंदिरावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान (Video) | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारता�� लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून ���णलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nराम मंदिरावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान (Video)\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर (Manishankar Aiyar) यांनी राम मंदिरावर पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. \"राजा दशरथ यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्रीराम नेमके कोणत्या खोलीत जन्माला आले काय ठाऊक\" असे विधान त्यांनी केले आहे. दिल्लीतील सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. राम मंदिर मुद्द्यावर भाजप हायकमांड निरुत्तर, पक्षात अस्वस्थता; चिंतन, सहमती, संयममाची भाषा : शिवसेना\nतुम्हाला हवे असल्यास मंदिर नक्की बांधा. पण दशरथ मोठे राजा होते. त्यांच्या महालात 10 हजार खोल्या होत्या. त्यामुळे श्रीरामांचा जन्म कोठे झाला हे कसे सांगता येईल. रामाचा जन्म त्या ठिकाणी झाला असा आपला समज असल्याने त्या ठिकाणी राम मंदिर उभारायचं ठरवलं. पण तिथेच राम मंदिर बांधणार, याचा काय अर्थ आहे राममंदिरासाठी मशीद उद्धवस्त करण्यात आलं, असेही ते म्हणाले. पण अल्लावर विश्वास ठेवणे हिंदुस्थानी लोकांसाठी चुकीचे आहे का राममंदिरासाठी मशीद उद्धवस्त करण्यात आलं, असेही ते म्हणाले. पण अल्लावर विश्वास ठेवणे हिंदुस्थानी लोकांसाठी चुकीचे आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या या वादग्रस्त विधानामुळे मणिशंकर अय्यर सोशल मीडियात चांगलेच ट्रोल झाले.\nTags: Congress Delhi Manishankar Aiyar Ram Mandir video काँग्रेस नेते दिल्ली मणिशंकर अय्यर राम मंदिर व्हिडिओ\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nमुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती; संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/JPY/MKD/1", "date_download": "2019-03-26T08:50:47Z", "digest": "sha1:GE4SG3VQCDVTD3VZPFLOZG7YUCY3QZLB", "length": 8043, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "जपानी येनमधून मॅसेडोनिया दिनारमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nजपानी येनमधून मॅसेडोनिया दिनारमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अ���ेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://neue-presse.com/hi/author/connektar/", "date_download": "2019-03-26T08:02:07Z", "digest": "sha1:FAPVJ3RTOB7YGEI3IU4T7QNLTJR7I7MD", "length": 7638, "nlines": 98, "source_domain": "neue-presse.com", "title": "PM-Ersteller – Neue-Presse.com", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य और इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nआराम शौक और आराम क्रियाएँ\nकंपनी, राजनीति और कानून\nअचल संपत्ति, आवास, घरों, Immobilienzeitung\nआईटी समाचार, NewMedia और सॉफ्टवेयर देव पर खबर\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nमशीनरी और मैकेनिकल इंजीनियरिंग\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, मोड रुझान und जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसंघों, खेल क्लबों और संगठनों\nविज्ञापन और मार्केटिंग, प्रचारक उत्पादों, विपणन परामर्श, विपणन और ज्यादा\nशेयरों शेयर की कीमत शेयर बाजार ऑटो ऑटो समाचार गठन रंगीन बोर्स एक्सचेंजों समाचार कंप्यूटर सेवाएं वित्तीय वित्त अवकाश पैसा कंपनी स्वास्थ्य Gold व्यापार सुविधाजनक शौक अचल संपत्ति व्यवसाय संस्कृति कला जीवन शैली विपणन दवा मोड समाचार वास्तविक समाचार समाचार समाचार राजनीति सही यात्रा दूरसंचार पर्यटन रुझान कंपनी यातायात की जानकारी आगे की शिक्षा कल्याण प्रचारक उत्पादों विज्ञापन अर्थव्यवस्था\nकॉपीराइट © 2019 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-26T08:34:30Z", "digest": "sha1:VFXUBVMKV7NOB2YDFQWCZENLE5JB5I4X", "length": 7239, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त “पेंटागॉन’ने दिले आहे. – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nअल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त “पेंटागॉन’ने दिले आहे.\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 9, 2019\nवॉशिंग्टन-: अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका “यूएसएस कोल’ ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी बॉंबहल्ला झाला होता. यात, अमेरिकेचे 17 खलाशी ठार झाले होते, तर 40 जण जखमी झाले होते. अल कायदाचा येमेनमधील म्होरक्‍या बदावी (वय 50) याचा हल्ल्यात सहभाग असल्याने त्याचा शोध अमेरिका घेत होती. त्याची माहिती देण्यासाठी 50 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.\nअमेरिकेने मारिब गोव्हर्नेट येथे 1 जानेवारी रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेल्याची माहिती अमेरिकेचे मध्यवर्ती कमांड कॅप्टन बिल अर्बन यांनी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल अमेरिकी सैन्याचे अभिनंदन केले आहे. “”यूएसएस कोलवर केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमवालेल्या वीरांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली.\nTags: #अल कायदाचा म्होरक्‍या #जमाल अल-बदावी हा #येमेन येथे #अमेरिकेच्या हवाई हल्ल्�\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nपुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञ���न तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/774", "date_download": "2019-03-26T09:00:49Z", "digest": "sha1:JEYFYGWIRKAPKW7VJU2LLFBM4OXHG7OC", "length": 14509, "nlines": 177, "source_domain": "misalpav.com", "title": "लाडू | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nसख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप\nअजूनही न पाहिली, गोळी ती हातातली\nहळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप \nकेशरी चुन्या वरुन, हात एक फेरला\nउद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप \nशशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये\nमम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप \nकुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु...\nउधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप\nतनू-मन झणाणता, पिसा समान वाटते\nहळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप \nRead more about (सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\n(ही पहा पाडली गजल)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nआता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले\nपेरणा सांगायलाच पाहिजे का\nही पहा पाडली गजल,\nही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी\nदाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,\nउंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,\nशब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,\nकोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,\nरंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,\n जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,\nमीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,\nपाकक्रियाइतिहासवाङ्मयबालगीतआईस्क्रीमऔषधी पाककृतीपौष्टिक पदार्थलाडूकृष्णमुर्तीअदभूतअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीकरुण\nतर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत \nलाडूपौष्टिक पदार्थउपाहारऔषधी पाककृतीपारंपरिक पाककृती\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/82", "date_download": "2019-03-26T08:44:25Z", "digest": "sha1:C2HSYHKGBCWHXRJ2QLG2TUIQZIW5GGQW", "length": 23589, "nlines": 248, "source_domain": "misalpav.com", "title": "सामुद्रिक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n(अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\nवेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ\nस्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा\nधागा वर्गीकरण : #मीचीलाल\n(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )\nRead more about (अजुन) एक अध्यात्मिक संवाद \nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nरासपुतीन in जनातलं, मनातलं\nRead more about लाल टांगेवाला\njp_pankaj in जनातलं, मनातलं\n\"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय\". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला.\n.केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता.\nकेश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घ��मायचा.\n{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nअभ्या.. in जनातलं, मनातलं\n\"याड लागलं, याड लागलं\" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.\nनंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता\nआता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.\nRead more about {मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nजव्हेरगंज in जे न देखे रवी...\nकधी कधी मन भरून येतं काठोकाठ\nजावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात\nडुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात\nपण अशावेळी मला आळसंच येतो\nमग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात\nकधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात\nबरसाव्या धारा मुसळधार अंगणात\nपण रखरखीत उनंच पडतं दिवसभर\nमग बसावं लागतं सावलीत\nकाटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात\nआळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात\nआळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार\nऑय य्यॉय याय ...\nजरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nवाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nनाखु in जनातलं, मनातलं\nआधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.\nकाय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि \"ओळखून\" असण फार फरक आहे रे \nस्वीट टॉकर in जनातलं, मनातलं\nअसं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये” तर कसला स्फोट होईल” तर कसला स्फोट होईल जाऊ दे कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.\nदैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)\nस्वीट टॉकर in जनातलं, मनातलं\n१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.\nRead more about दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/excuses-to-not-read-a-book/", "date_download": "2019-03-26T08:40:29Z", "digest": "sha1:PD3NIZPJVV2P2P5AU6GS3GMYGZ6EY2XE", "length": 8449, "nlines": 121, "source_domain": "yashwantho.com", "title": "सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता - Yashwantho", "raw_content": "\nसबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता\nवाचून झालेल्या पुस्तकांबद्धल गेला एक महिना मी दर मंगळवारी माझं मत ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘पवित्र’ हेतू हा कि माझ्या परिचयातील लोकांनी पुस्तकं वाचण्यास जोमाने सुरुवात करावी. ह्या उपक्रमानंतर काही अंशी माझ्या मित्रांनी पुस्तकं वाचून काढली देखील, काहींची अर्ध्यात आहे��. काही ‘मी वाचायला घेईन नक्कीच’ ह्याच विचारात आहेत. मग म्हंटल ह्या विषयावर थोडं लिहावं. (तरी (माझंच) नशीब कि पुस्तकं नाही वाचली तरी हे ब्लॉग्स तुम्ही वाचताय\nतुम्ही तुमच्या दररोजच्या वेळापत्रकात किती वेळ वाचता\nमी बातम्या किंवा फुकटात आलेले Whatsapp मेसेजेस बद्धल बोलत नाहीय. तुम्ही किती वेळा तुम्हाला स्वतःला एखादी सुंदर कादंबरी वाचून किंवा आत्मचरित्र वाचून त्या शांत सुखाचा अनुभव घेऊ देता. डोक्याला थोडंस पेलवायला जड जाणाऱ्या सेल्फ-हेल्प बुक्सकडे आपण नंतर येउच, पण ज्यांना मुळात वाचनाचीच आवड नाही त्यांनी एखादी छानशी कादंबरी किंवा शोर्ट-स्टोरीजच पुस्तक वाचायला घेण्यात काय हरकत आहे किंवा मग सुरुवात एखाद्या छोट्या पुस्तकाने करावी. उदाहरणार्थ – माझं चीज कोणी हलवलं\nपण तरी ह्यात कारण देणारी लोकं आहेतच. मला मिळालेली कारण खालील प्रमाणे –\nमाझा शोन्या (कुत्रा, मांजर, गोल्डफिश किंवा असा कोणताही पाळीव प्राणी) आजारी होता रे (SAD FACE इमोजी)\nयार हि पुस्तकं वाचन म्हणजे खूप टाईम लागतो रे, माझ्यात तेवढा संयम नाही मित्रा.\nमाझा चष्मा हरवलाय रे कधीपासून.\nहि पुस्तकं खूप जड असतात, कोण वागवेल त्यांना रोज रोज (Kindle माहिती नाही वाटतं दादाला\nमी पुस्तक वाचायला घेतलं आणि ते बोरिंग निघालं मग (माझा ब्लॉग वाच कि लेका पुस्तक वाचायच्या आधी)\nपुस्तक वाचता-वाचता मला झोप येते रे. (आता ह्याला काय बोलू\nमाझ्या घरात वाचायला बसता येईल अशी जागा नाहीय (म्हणजे हा दहावी पर्यंत पुस्तकं न वाचताच पास झाला)\nझोपायच्या आधी टी.व्ही. बघितलं कि मस्त वाटतं रे (रोज झोपण्याआधी २०-३० मिनिट पुस्तक तर वाचून बघा.)\nअभ्यासाची पुस्तकं वाचून कसा-बसा पास झालो आणि आता अजून कशाला डोक्याला ताप\nआता सत्याला सामोर जाण्याची वेळ आलीय. वरच्या कारणांपैकी तुम्ही पण एखादं कारण पुढे करून पुस्तकं वाचन टाळलंय का कन्फेशन टाईम मित्रांनो. खाली comment करा तुमची सबब पुस्तक न वाचण्याची. तुमच्या (पुस्तक वाचण्यात) आळशी मित्रांसोबत शेयर करा हे.\nतुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे\nReply\tजोशी निरंजन दत्तात्रेय निशिगंधा October 3, 2018 at 10:25 am\nहे वाचनाची आवड असून सवड न काढणार्यांसाठी देखील आहे…\nअर्थात मी ही त्यातला एक… So आता घेईन वाचायला.. आणि कळविन\nहो.. मी तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघीन 🙂\nतुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/anup-jalota-seen-in-public-program-5125.html", "date_download": "2019-03-26T08:48:47Z", "digest": "sha1:WZKY6ZY2EPPCV7QNWGZCM3KSLNKPFYMZ", "length": 26862, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अनुप जलोटा बिग बॉसमधून बाहेर? अमृता फडणवीस यांच्या सोबत कार्यक्रमाला उपस्थिती | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्या��ाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत ��क्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nअनुप जलोटा बिग बॉसमधून बाहेर अमृता फडणवीस यांच्या सोबत कार्यक्रमाला उपस्थिती\nफोटो सौजन्य- अमृता फडणवीस ट्विटर\nसध्याच्या बिग बॉस-12 च्या सिझनमधील जेष्ठ संगीतकार अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षाची गर्लफ्रेंड जसलिन यांच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये नेहमीच रंगत असतात. मात्र खरच अनुप जलोटा हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेत का असा प्रश्न सर्व नेटकऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी अनूप जलोटा सोबत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे आता बिग बॉसच्या कार्यक्रमावर प्रश्न उभे राहत आहेत.\nराहमते नावाच्या एका चॅरिटीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी अनुप जलोटा आणि अमृता फडणवीस एकत्र दिसून आले आहेत. तसेच या कार्यक्रमावेळी इतर गायक मंडळीसुद्धा उपस्थिती होते. तर अमृता फडणवीस यांनी फोटोच्या माध्यमातून ट्विट केले आहे त्याखाली संगीत क्षेत्रातील मंडळींकडून गरीबांना आर्थिक व वैद्यकिय मदत देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nपरंतु बिग बॉसच्या शोमधून अनुप जलोटा नेहमीच प्रेक्षकांना दिसत असतात. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे ते खरे आहे की खोटे याचा थांगपत्ता लागत नाही आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी बिग बॉस हे फेक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nTags: अनुप जलोटा अमृता फडणवीस ट्विट बिग बॉस - १२\nस्वप्नील जोशी-अमृता खानविलकर 'जिवलगा' मालिकेतून ���ुन्हा एकत्र, पहा Promo\nBigg Boss Marathi Season 2: 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील कलाकार 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याची शक्यता\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाब��� संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/politics-and-romance/", "date_download": "2019-03-26T08:48:47Z", "digest": "sha1:XW3OJF37U4NAAYG3VAEQHGDRZHVNCUFO", "length": 6579, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Politics and romance Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकोण म्हणतं राजकारणी रोमँटिक नसतात वाचा भारताच्या राजकारणातील आठ सदाबहार प्रेमकहाण्या\nजवाहरलाल आणि कमला नेहरू यांचा या विवाहाला तीव्र विरोध होता परंतु मुलीच्या इच्छेपुढे त्यांना शरण जावे लागले.\n‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर\nएक मध्यमवर्गीय मराठी माणूस, भारत-नॉर्थ कोरिया संबंध दृढ करण्यासाठी भारताने पाठवलेला शिलेदार\nस्त्रीचे विवाहबाह्य संबंध – ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स\nजगातील ९ सर्वात सुंदर बसस्थानकांची रंजक सफर\nह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…\nएकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी\n या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…\nतुलसी होणार अमेरिकेच्या प्रेसिडेंट.. अमेरिकेत इतिहास घडतोय….\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nभारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू\nवेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच\nवेगात धावणारी रेल्वे कधीकधी थोडीशी ‘उडते’- पण रुळावरून घसरत नाही.. जाणून घ्या त्यामागचं विज्ञान\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nयापूर्वी दहा वेळा “राष्ट्रपती पुरस्कार” राष्ट्रपती वगळता इतरांच्या हस्ते दिला गेलाय\n भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय\n१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश\nदुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी – सर्वच वाहनांची चाके काळ्या रंगाची का असतात\nठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/delicious-and-tasty-stuff-in-omelet-1636528/", "date_download": "2019-03-26T09:08:35Z", "digest": "sha1:MXEHZRDUP722EJSL7PY4XCPZLCFBMV3H", "length": 17714, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "delicious and tasty stuff in omelet | लिंबूटिंबू चटकदार : सनी साइड अप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nलिंबूटि��बू चटकदार : सनी साइड अप\nलिंबूटिंबू चटकदार : सनी साइड अप\nसाधारणपणे फक्त अंडय़ाच्या या ऑम्लेटमध्ये मी काही धम्माल बदल केले आहेत.\nथंडीचे दिवस संपत आले आहेत. मात्र तरीही ‘रोज खाओ अंडे’ म्हणणाऱ्या पिढीचे आपण सगळे असल्याने मी आज मला आवडणाऱ्या अंडय़ाच्या ऑम्लेटची पाककृती देणार आहे. मी किती वयाचा असल्यापासून ऑम्लेट करायला लागलो ते कदाचित मलादेखील सांगता येणार नाही. मात्र, खूप लहान असल्यापासून मी स्वत: बाजारातून अंडी आणण्यापासून त्यांचं ऑम्लेट करण्यापर्यंतची सगळी मजा अतिशय आनंदाने करत असे, हे मला आठवतंय. गंमत म्हणजे त्यावेळेपासून आमच्याकडे असणारा तवा आजही माझ्या या बालबल्लव-लीलांची ग्वाही द्यायला आमच्याकडे मौजूद आहे. साधारणपणे फक्त अंडय़ाच्या या ऑम्लेटमध्ये मी काही धम्माल बदल केले आहेत. त्यामुळे वरवर सनी साइड अप दिसणाऱ्या या ऑम्लेटमध्ये खूप मजा आणि चविष्ट सामग्री दडलेली आहे, हे नक्की.\nचारजणांकरता साहित्य : प्रत्येकी एक किंवा दोन मोठी कोंबडीची अंडी. एक मध्यम आकाराचा पिकलेला टॉमेटो आणि कांदा, छोटी मूठ प्रत्येकी मक्याचे, मटारचे दाणे, बारीक चिरलेला, मोठा चमचाभर पुदिना किंवा कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिरेपूड. तव्याला लावण्याकरता लोणी, बटर किंवा तेल.\nउपकरणं : जाड बुडाचा किंवा बिडाचा तवा, त्यावर बसणारं झाकण, उलथणं, भाज्या कापण्याकरता सुरी आणि ऑम्लेट करण्याकरता गॅसची शेगडी, चूल किंवा इंडक्शन कूकटॉप.\nबच्चेकंपनी, या पाककृतीकरता घरच्या मोठय़ा माणसाला मदतीला आणि देखरेखीला सोबत घ्यायला विसरू नका, बरं का. विस्तवाशी काम करणार आहात, तेव्हा भाजलं, चटका बसला तर सोबत ही हवीच. सर्वप्रथम टॉमेटो धुऊन त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून घ्या. मग एका मोठय़ा ताटामध्ये टॉमेटोच्या फोडी, मटारचे आणि मक्याचे दाणे, चिरलेला पुदिना किंवा कोथिंबीर असं छोटय़ा छोटय़ा राशींमध्ये जमवा. सरतेशेवटी कांद्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. आता शेगडीवर किंवा इंडक्शन कूकटॉपवर तवा मोठय़ा आचेवर तापवून घ्या. तवा चांगला तापल्यानंतर त्यावर थोडय़ा थोडय़ा भाज्या, चार-आठ फोडी कांदा आणि टॉमेटो, थोडे मक्याचे आणि मटारचे दाणे असं मध्यभागी गोलाकार पसरा. तापल्या तव्याला हात लावू नका बरं का चुकूनही आता चमच्याने लोणी किंवा बटर किंवा तेलाचे काही थेंब या भाज्यांवर सगळीकडे सो���ा. आच कमी करा आणि तव्यावर झाकण ठेवून भाज्या मिनिट- दोन मिनिटं छान खरपूस शिजू द्या. आता तव्यावरचं झाकण काढून भाज्यांवर एक अंडं फोडून घाला. आधी वाटी किंवा भांडय़ामध्ये मिसळून किंवा फेटून घेऊ नका. थेट तव्यावरच्या भाज्यांवरच फोडा. पिवळाधम्मक बलक तस्साच राहिला पाहिजे. अगदी पहिल्या फटक्यात नाही जमलं तरी एक-दोनदा सराव केल्यावर सहज जमेल. आता हे ऑम्लेट शिजत असतानाच चिमटीने मीठ मिरपूड त्यावर पेरा. आच मध्यम ठेवा आणि झाकण न ठेवता अंडं शिजू द्या. ऑम्लेटच्या कडा हळूहळू खरपूस होऊन सुटल्या म्हणजे उलथण्याने अगदी सावकाश संपूर्ण ऑम्लेट तव्यावरून काढून ताटात घ्या. किंवा सुरुवातीला हॉटेलामध्ये मसाला डोसा जसा तव्यावरच गुंडाळी करतात तशी ऑम्लेटची गुंडाळी केलीत तरी चालेल.. म्हणजे तव्यावरून ताटात काढणं सोपं होईल.\nपारंपरिक सनी साइड अपच्या पाककृतीमध्ये अंडं, मीठ आणि मिरेपूडशिवाय काही नसतं. अगदी सरळ, साधी, सोप्पी रेसिपी आहे. अंडय़ाचं बलक शिजायला तर हवं, मात्र ते पूर्ण घट्ट होता कामा नये, हे खरं कसब. माझ्या रेसिपीमध्ये ही धम्माल तर आहेच; शिवाय भाज्यांचं सरप्राइज आहे. अंडय़ाच्या स्वादासोबत खरपूस भाजलेल्या भाज्यांचा स्वाद अप्रतिम लागतो. शिवाय या रेसिपीमध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील अशा चटकन् शिजणाऱ्या कितीतरी भाज्यांच्या फोडी करून वापरू शकता. कांदा-टोमॅटो-वांग्याच्या फोडीसुद्धा मस्त लागतात. लाल भोपळा आणि गाजराच्या बारीक फोडी छान गोड चव देतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही फोडी कैरीच्या गराच्या, साल नसलेल्या घातल्या म्हणजे छान चटकदार चव मिळते. आहे की नाही मज्जा एक पदार्थ, पण त्याची अनेक रूपं. तुमच्या मूडप्रमाणे ऑम्लेट सॅण्डविच करा, पोळीमध्ये गुंडाळून फ्रँकी करा, किंवा नुसतं ऑम्लेट फस्त करा. दरवेळी नव्या चवीचं आणि तरीही चटकन् चाखायला मिळेल हे नक्की एक पदार्थ, पण त्याची अनेक रूपं. तुमच्या मूडप्रमाणे ऑम्लेट सॅण्डविच करा, पोळीमध्ये गुंडाळून फ्रँकी करा, किंवा नुसतं ऑम्लेट फस्त करा. दरवेळी नव्या चवीचं आणि तरीही चटकन् चाखायला मिळेल हे नक्की मग कधी करून पाहताय हे धम्माल सनी साइड अप\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nखा���ील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nप्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी \nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/84", "date_download": "2019-03-26T08:35:13Z", "digest": "sha1:63BIE5RK5RUC42YACDQWPARJRIKDTZC2", "length": 29094, "nlines": 277, "source_domain": "misalpav.com", "title": "राशी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनाखु in जे न देखे रवी...\nफुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती\nका म्हणून दिवसेंदिवस लेखकच बनत जावे \nका म्हणून आपणच सारं मिपावर उधळावे \nथोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी काठी नि छोटासा आरसा दिसेल\nतो हातात घेऊन बसलेला एक साधा वाचक दिसेल\nएक दिवस तरी साधा वाचक बनून बघावे\nखुद्धु खुद्धु म्हणून हसावे\nन पटेल तिथे फाट्यावर मारू��� बसावे\nरुसेल त्याचे फुगवे निपटावे\nनाट्यवाङ्मयकविताविडंबनऔषधोपचारराशीमौजमजाprayogअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कविताहास्य\nरूम नंबर- 9 (गूढकथा)\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\nआसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\n{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nअभ्या.. in जनातलं, मनातलं\n\"याड लागलं, याड लागलं\" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.\nनंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता\nआता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.\nRead more about {मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,\nकृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.\nकोण होते हे कृष्णमुर्ती काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात\nया कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.\nRead more about प्रो.के एस कृष्णमुर्ती\n<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>\nनाखु in जे न देखे रवी...\nमी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका\nशोधण्यात खूप वेळ जातो\nकाथ्याकुटात एक धागा हुकला आहे\nदुर्लक्षण्यात खूप वेळ जातो\nएखादा प्रतिसाद लिहायला घेतो\nसमजण्यात खूप वेळ जातो\nरोज उठून कोण साव्ररणार त्याला\nमुक्तकविडंबनऔषधोपचारराशीमौजमजाdive aagareggsअनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीजिलबीफ्री स्टाइलहास्यअद्भुतरस\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nमिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा ��पुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.\nठयरे हुए पानी मे\nकिसी येडेने डालेले फत्तरकी माफिक\nहोता है रे बाबा तेरा मारना\nसंस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासभूगोलक्रीडाकृष्णमुर्तीराशीशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटनeggsअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकखगकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.लावणीवाङ्मयशेतीविठोबासांत्वनाभयानकहास्यकरुणअद्भुतरस\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nवाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी\nRead more about घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४\nकॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nकॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं\nम्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्‍या कोणातचं नसल्याने आज ही \"गोsssSSssड कामगिरी\" मी माझ्या अंगावर घेतो आहे.\n(५ सेकंद कॅमेर्‍याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)\nRead more about कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))\nघोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nआणि तो एका अंधार पोकळीत घुसला\nअंधार आणि फक्त अंधार\nडोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.\n\" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.\n\"शैतानाची कलमे लक्षात आहेत\n\"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र\nRead more about घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३\nमराठी भाषा दि��� २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2701437", "date_download": "2019-03-26T07:54:17Z", "digest": "sha1:EYNK6M7DL4GDVFCRKPST324SGCMZIMIW", "length": 16585, "nlines": 84, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "विपणन दिवस: Google चे नवीन साइटदुवे, Semalt गॅडीआरआर तयार & amp; बी 2 बी विक्रेत्यांसाठी एबीएम", "raw_content": "\nविपणन दिवस: Google चे नवीन साइटदुवे, Semalt गॅडीआरआर तयार & बी 2 बी विक्रेत्यांसाठी एबीएम\nएक्सीलरेटेड मोबाइल पेजेस (एएमपी) जोडीदार रिटेलर\n20 ऑक्टोबर 2017 ला डॅमियन रोलिन्सन\nऍक्सीलरेटेड मोबाइल पेजे केवळ प्रकाशकांसाठी नाहीत सहयोगी डॅमियन रोलसन एएमपी अंमलबजावणीनंतर स्थानिक पृष्ठांसाठी सुधारित प्रदर्शन दर्शवित असलेले एजन्सी केस स्टडी प्रस्तुत करते.\nGoogle च्या नविन साइटलिंक्स\n20 ऑक्टोबर 2017, मॅट लॉसन\nGoogle ने ऑगस्टमध्ये जाहिरात विस्ताराचे स्वरूप पुन्हा अद्यतनित केले. स्तंभक आणि गुगलर मॅथ लॉसन खाली आपणास त्या रीफ्रेश केलेल्या दृश्याचे पूर्ण लाभ कसे घेता ते खाली धावा करतात.\n ई-मेल विपणक ई.जे. मॅक्गॉयन\nऑक्टोबर 20, 2017 ला कसे टाळू शकतो येत्या मे, जगभरातील कंपन्यांनी कडक युरोपीयन केंद्रीय गोपनीयता नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे - salongis vahatamine. तथापि, अटलांटिकच्या या बाजूस अनेक ईमेल विपणक नवीन युरोपीयन मानकांशी संबंधित अंधारातच राहतात.\nविपणन कौशल्य अंतर बंद करणे: 3 प्रतिभा संपादन धोरण, भाग 3\n20 ऑक्टोबर 2017, डेबी ककिश\nनियोजनबद्ध विपणन ऑपरेशनच्या नेत्याच्या मालिकेतील भाग 3 मध्ये, योगदानकर्ते डेबी ककिश यांनी योग्य प्रतिभा शोधण्याच्या आव्हानांवर चर्चा केली आणि उच्च कार्यप्रदर्शन करणाऱ्या संघाची स्थापना करण्यास मदत करण्यासाठी तीन धोरणांची रूपरेषा आखली.\nअधिक सी-सुईट शीर्षके उच्च पदयांत सामील होतात कारण सीईओ वाढ आणि डिजिटल परिवर्तन त्यांच्या उच्च प्राधान्य\n20 ऑक्टोबर 2017 एमी गेसेंह्यूयेस\nएरिका सिडल, कार्यकारी भरती फर्म द कनेक्टीव्ह गुडचे संस्थापक, सी-लेवलच्या भूमिकेत विस्ताराने व्यावसायिक नेत्यांमध्ये वाढती व्यावसायिकता आणि विशेषीकरण दर्शवितात.\nने सामाजिक बॅकर्स सामाजिक जाहिरात बेंचमार्क\n20 ऑक्टोबर, 2017 ला सादर केला. प्रागस्थित कंपनी म्हणते की हे नेहमीप्रमाणे अद्ययावत होणारे प्रथम बेंचमार्क आहे.\nचाचणी दर्शवित आहे ई-कॉमर्स नेव्हिगेशन ज्या पद्धतीने आम्हाला वाटते त्यानुसार कार्य करत नाही\nद्वारे ऑक्टोबर 20, 2017 स्तंभलेखक ब्रायन मस्सी मुख्य नॅव्हिगेशन डिझाइनमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग शोधते आणि शोधते की आपण आपल्या नेव्हिगेशन योजनेस पूर्णपणे फेरबदल करण्याआधी वापरलेले शब्द बदलण्याचा प्रयत्न करू शकता.\nसेटाटोने नवीन प्रीमियम मार्केटप्लेसमधील व्हिडिओ पुरवठा मार्ग ऑप्टिमायझेशन लॉन्च केला\nद्वारे ऑक्टोबर 20, 2017 तेल अवीव-आधारित व्हिडिओ जाहिरात प्लॅटफॉर्म म्हणतो की हा व्हिडिओसाठी प्रथम एसपीओ आहे.\nफेसबुकचा तपशील त्वरित अनुच्छेद सदस्यता कार्यक्रम म्हणून चाचणी प्रक्षेपण जवळ आले\nद्वारे ऑक्टोबर 1 9, 2017 द इकॉनॉमिस्ट, द लॉस एंजेलिस टाइम्स आणि द वॉशिंग्टन पोस्ट हे बॅकॉलच्या मागे आपल्या झटपट लेखांना प्रारंभ करण्यासाठी सुरुवातीच्या 13 प्रकाशनांमध्ये आहेत.\nलहान ते लहान: 5 विनामूल्य प्रतिमा संकुचन साधने पुनरावलोकन\nऑक्टोबर 19, 2017 आपले पृष्ठ लोड वेळा सुधारू इच्छिता प्रतिमा ऑप्टिमायझेशन प्रारंभ करण्यासाठी एक उत्तम जागा आहे प्रतिमा ऑप्टिमायझेशन प्रारंभ करण्यासाठी एक उत्तम जागा आहे स्तंभलेखक टॉम डेमर्स पाच विनामूल्य प्रतिमा संकुचन साधनेचे पुनरावलोकन करतात आणि पृष्ठाच्या गतीवर त्यांचे प्रभाव नोट करते.\nऑक्टोबर 1 9, 2017, सोन्जॉय गांगुली\nअकाउंट-बेस्ड मार्केटिंग बँडगागॉनवर अधिक संस्था हॉप झाल्यामुळे स्तंभलेखक सोनोजे गांगुली बी 2 बी मार्केटिंग स्पेसमध्ये आवश्यक असलेली मूळ कारणांविषयी चर्चा करते.\nपाहणी: 37% ऑनलाइन विक्रेत्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सुट्टीची तयारी सुरू केली\n1 9 ऑक्टोबर 2017 एमी गेसेंह्यूयेस\nबिगॅक्ट्रो सर्वेक्षण सर्वेक्षणातील विशाल बहुसंख्य 2017 मध्ये उच्च सुट्टीचा महसूल पाहण्यासाठी अपेक्षा करतात.\n1 9 ऑक्टोबर 2017 टोनी एडवर्ड\nकदाचित आपण ब्लॉकेचेनबद्दल ऐकले असेल, परंतु आपण का काळजी घ्यावी सहयोगी टोनी एडवर्ड्स यांनी डिजिटल मार्केटिंग आणि जाहिरातींवर तंत्रज्ञानावरील नाट्यमय परिणामांचे वर्णन केले आहे.\nफेसबुक मेसेंजरच्या इन्स्टंट गेम्समध्ये जाहिराती समाविष्ट करेल\n1 9 ऑक्टोबर 2017 टिम पीटरसन\nफेसबुक मेसेंजरच्या इन-अॅप्स गेममध्ये अंतरालीय, पुरस्कृत व्हिडिओ जाहिराती म्हणून चालण्यासाठी आपल्या प्रेक्षक नेटवर्कवरून जाहिराती सिंडिकेट करेल.\nअलिकडील मथळ्याच्या आजच्या तारखेपासून, आमची बहीण साइट विपणन तंत्रज्ञानाच्या समर्पित:\nएसएपी हायब्रीस चेहर्यावरील मान्यता, गोष्टींपासून चालना मिळालेल्या मोहिमा आणि विशेषतांचे इंटरनेट\nद्वारे ऑक्टोबर 20, 2017 ला जोडते. ग्विया ओळख प्रदाताची अलीकडे खरेदी केल्याच्या नवीन वैशिष्ट्यांनुसार, एसएपी आपल्या मार्केटिंग क्लाउडसाठी भेदभाव करत आहे.\nमार्केटिंग विभागाबाहेर स्थानाचा डेटा: एरिक अलॉडॉर्ट\nद्वारे 3 उपयोग केसेस\nऑक्टो 20, 2017 ला पहा. जसे मोबाईल स्थान डेटा फक्त जाहिरात लक्ष्यापेक्षा उत्क्रांत होत असतो, तेव्हा योगदानकर्ते एरिक अलॉडॉर्ट हे संपूर्ण एंटरप्राइझवर शहरी नियोजनापासून ते रिअल इस्टेटच्या किंमतीवर कसे लागू केले जातात यावर एक नजर घेतात.\nवाढीच्या अपेक्षा माध्यमे एजन्सीच्या प्रतिमानात बदल करतील - आणि ब्रँडला असे वाटेल की रोब रास्को\n(ऑक्टोंबर 20, 2017) ब्रँडने Google, Facebook आणि Amazon द्वारे वितरित केलेल्या अहवालाच्या स्तराची मागणी करणे म्हणून, माध्यम एजन्सीजना तंत्रज्ञानात विकसित होण्यास भाग पाडले जात आहे. या नवीन माध्यम एजन्सीबद्दल विपणकांना काय माहित असणे आवश्यक आहे यावर स्तंभलेखक रोब रास्को चर्चा करतो.\nवेबवरील ऑनलाइन विपणन वृत्त:\n4 राइझिंग टेक्नॉलॉजी ट्रेंड्स विषयी माहिती असणे आवश्यक आहे, प्राधिकरण प्रयोगशाळा\n5 आपल्या लहान व्यवसायासाठी फेसबुक पृष्ठ साधारण टिप्स, लहान व्यवसाय ट्रेन्ड\nएआय आपल्या क्रिएटिव्ह डेव्हल करू शकत नाही, परंतु हे करू शकते काय, कोठे आणि कधी, ई-मार्केटर\nडिजिटायस् एलबीई ग्लोबल ब्रँडचे अध्यक्ष मायकेल काह यांनी दोन अनुभवी एजन्सी लीडर ग्लोबल न्यूजवायर\nआपल्या वेबसाइटवर विकिपीडियाला कसे स्वीकारायचे, वेडा अंडी\nमजेदार, व्यस्तता आणि मार्केटिंगसाठी इन्स्टाग्राम स्टोरी पोल कसे वापरावे, टेलवेल\nनोव्हेंबर 2017 विपणन आणि सुट्टी नियोजन, स्थिर संपर्क\nHTTPS वर \"होय\" म्हणू: Chrome वेबवर सुरक्षित करते, एका वेळी एक साइट, Google अधिकृत ब्लॉग\nउपभोक्ता ट्रस्टचे बदललेले चेहरा आणि मार्केटर्ससाठीचे परिणाम, इकोन्सल्टंसी\nएमी गेसेंझेज हे तिसरे द्वार मीडियाचे सामान्य अभिहस्तांकन रिपोर्टर आहेत, जेणेकरून ते मार्केटिंग लँड आणि सर्च इंजिन भूमीसाठी ताज्या बातम्या आणि अद्यतने समाविष्ट करतात. 200 9 ते 2012 पर्यंत, न्यू यॉर्क ते टेक्सासच्या अनेक दैनिक वर्तमानपत्रासाठी ती पुरस्कार विजेते सिंडिकेटेड स्तंभलेखक होते. दहा वर्षांच्या विपणन व्यवस्थापन अनुभवांसह त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि ऑनलाइन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे, जसे की मार्केटिंग प्रोफॉम्स. कॉम, सॉफ्टवेअरसीईओ कॉम, आणि विक्री आणि विपणन व्यवस्थापन मॅगझिन एमीच्या लेखांबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-khali/", "date_download": "2019-03-26T08:29:34Z", "digest": "sha1:QTVYLLE2MZFN65ODL7XKTWGRDCSGPGOS", "length": 23855, "nlines": 168, "source_domain": "www.saamana.com", "title": "साधं सोपं टवटवीत नाटक ‘खळी’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्��णाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसाधं सोपं टवटवीत नाटक ‘खळी’\nमराठी नाट्यक्षेत्रात वेगवेगळे घटक निर्माते म्हणून उभे ठाकत आहेत. व्यवसायाच्या वाढत्या खर्चावर उपाय म्हणून एकाहून अधिक निर्माते एका नाटकाच्या मागे उभे राहताना दिसत आहेत. ‘नाट्यमंदार’सारखी एक जुनी नाट्यसंस्थासुद्धा ‘विप्रा क्रिएशन्स’सारख्या नव्या संस्थेबरोबर हातमिळवणी करून नाट्यनिर्मिती करू लागली आहे. ही मराठी नाट्य व्यवसायात येणाऱ्या बदलाची नांदी आहे. खरं तर या संयुक्त निर्मिती पद्धतीची सुरुवात ‘नांदी’ या नाटकाने काही वर्षांपूर्वी केली होती. तब्बल चार निर्मिती संस्था एकत्र येऊन हे नाटक साकार झालं होतं. राजाराम शिंदे हे मराठी नाट्यसृष्टीतील एक जुनं आदरणीय नाव. आपल्या मुलाच्या, मंदारच्या नावाने त्यांनी ‘नाट्यमंदार’ ही संस्था उभी केली. त्यांच्या पश्चात मंदार शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने वेगवेगळ्या घाटणीची नाटकं सादर करून ‘नाट्यमंदार’ सुरू ठेवली. चांगल्या निर्मिती मूल्यांनी नटलेली नाटकं सादर करणं हे ‘नाट्यमंदार’चं यूएसपी म्हणावं लागेल. ‘विप्रा’ ही संस्था खरं तर नाट्यप्रेक्षकांची. संध्या रोठे व त्यांच्या कन्या प्रांजली मते यांनी प्रेक्षकांची संघटना सुरू केली. संचालन चांगलं असल्याने संघटना अल्पावधीत मोठी झाली. सभासदांच्या मतांवरून लक्षात आलं की, आपल्या सभासदांच्या अभिरुचीला साजेशी नाटकं कमी येतात आणि म्हणून मग ‘विप्रा क्रिएशन्स’ नाट्यनिर्मितीकडे वळलं. तीन-चार नाटकं निर्मित केल्यावर आता ‘विप्रा’ने ‘नाट्यमंदार’सोबत ‘खळी’ या नाटकाची निर्मिती केलेली आहे.\n‘खळी’ हे एक फिल गुड फॅक्टर असलेलं नाटक आहे. लेखक-दिग्दर्शक शिरीष लाटकर यांनी ‘खळी’ घडवलंय. मराठी दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात शिरीष लाटकर हे नाव सर्वश्रुत आहे. असंख्य मालिकांच्या अद्वितीय टीआरपीचं श्रेय शिरीष लाटकरांच्या खात्यात जमा आहे. आता जरी ही त्यांची प्रमुख ओळख असली तरी एक उत्तम लेखक म्हणून शिरीष लाटकर यांची सुरुवात ही मराठी रंगभूमीवरच्या एकांकिका वर्तुळातूनच नव्वदीच्या दशकात झालेली आहे. ‘खळी’ हे एक पावलोपावली अत्यंत सोप्या शब्दांत फिलॉसॉफी सांगणारं नाटक आहे. हे सोप्या शब्दांत तत्त्वज्ञानाचा बोध देणं सोपं नाही. शिरीष लाटकर यांनी हे कसब ‘खळी’मध्ये सहजपणे अवगत केलं आहे. एखाद्या प्रसंगात सुंदर आणि अनपेक्षित वाक्य आलं की ते आपल्याला सुखावतं आणि लक्षात राहतं. एखाद्या शिक्षकाने ‘खळी’ पाहिलं तर वर्षभर वर्गात फळ्यावर लिहायला सुविचार त्यांना एक-दोन तासांच्या प्रयोगातून मिळतील. लाटकरांनी ‘खळी’मध्ये एका सामान्य नोकरदार मराठी माणसाची गोष्ट मांडली आहे. खरं तर गोष्ट त्या मानवाच्या बेतास बेत दिसणाऱ्या बहिणीची आहे. तिच्या अतिसामान्य दिसण्याने न जमणाऱ्या लग्नामुळे त्रासलेला हा मानव एका ब्युटीशियनकडे धाव घेतो आणि मग नक्की कुणाकुणाच्या गालावर ‘खळी’ पडते ते हे नाटक.\nदिग्दर्शनात लाटकरांनी ‘खळी’ सोपं ठेवलंय. तीन बेसिक स्थळांवर नाटक घडतं. मानवच्या घरातली त्याची बेडरूम, रस्ता-अंधेरी स्टेशन आणि ब्युटी पार्लर हवं तेव्हा, हवं तिथे प्रकाश टाकून ही तीन स्थळं दर्शविली गेली आहेत. पात्रांचा वावर हा अत्यंत सहज ठेवून दिग्दर्शक ‘खळी’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. आता या सगळ्या प्रवासात केवळ आवाजाचा वापर करून पावसाचा केलेला उपयोग परिणामकारक वाटतो. हल्ली कधीही पडण्याची पावसाची सवयदेखील ‘खळी’मध्ये वापरली गेली आहे. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य देदीप्यमान या सदरातच मोडतं. नाटकातला ब्युटी पार्लर इतका वास्तवादी झाला आहे की, कलाकार प्रयोगाअगोदर मेकअप ग्रीनरूम ऐवजी सेट लागल्यावर तिथेच करत असतील अशी शंका यावी. ‘खळी’मध्ये केतन पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं, बीना सातोसकर यांनी लिहिलेलं आणि स्वरांगी मराठी आणि केतनने गायलेलं एक सुरेख गीत आहे. या गीतावर ए��� साधं सोपं नृत्यदेखील आहे. केतन पटवर्धन हे नव्या दमाचे उत्तम संगीतकार आहेत. मी शून्य या कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या पुष्कळ रचना ऐकल्यानंतर त्यांच्या प्रतिभेची कल्पना आली होती.\n‘खळी’मधला मानव संदेश जाधव याने खूप छान उभा केलाय. आजवर नाट्यस्पर्धा आणि काही समांतर नाट्यप्रयोगांमधून झळकणारा संदेश ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकातून खऱ्या अर्थाने नजरेत आला. संदेशने मानवची भाऊ म्हणून विवशता, माणूस म्हणून प्रगल्भता आणि स्वतःची आकांक्षा या तिन्ही गोष्टी उत्कटतेने दाखवल्या आहेत. ‘खळी’ जरी मानवच्या बहिणीच्या लग्न जमण्याचं नाटक असलं तरी ते आहे मानवचं नाटक. हे हुशारीने हेरून संदेशने मानव मनस्वीपणे साकारलाय. महानगरपालिकेत नोकरीला असलेली नेहा अष्टपुत्रे हिने चिंगी भावूकतेने भरलेली सादर केलीये. नेहाने ‘खळी’ नाटकाच्या प्रवासादरम्यान वाढत गेलेला आत्मविश्वास अत्यंत प्रभावीपणे दाखवला आहे. उपासना झालेल्या पल्लवी सुभाष आपल्या दिसण्यातूनच भूमिका उभी करतात. त्यांच्या दिसण्यातून आणि वावरातून ब्युटीशियनचा ग्लॅमर मिळतो. या सगळ्यामुळे ‘खळी’ हे पात्र रचनेत उजवं ठरतं आणि ठसतं. मंदार शिंदे आणि संध्या रोठे व प्रांजली मते यांनी वर्षाखेरीस हे असं प्रसन्न करणारं नाटक योजलं याचं कौतुक. मराठी नाटक पाहणारे प्रेक्षक वेगवेगळ्या पातळ्यावर नाटक पाहतात. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नाट्यरसिकांच्या मनावर शिरीष लाटकरांचं हे नाटक नक्कीच ‘खळी’ पाडेल. एकंदरीत नाटकाचा पोत पाहता निर्मात्यांच्या खिशाला ही ‘खळी’ खळगा करणार नाही असंही वाटतं. एक मस्त, काहीसं कुरकुरीत आणि खूपसं छान वाटायला लावणारं नाटक म्हणजे ‘खळी’.\nनिर्माती नाट्यमंदार आणि विप्रा क्रिएशन्स\nनिर्माते मंदार शिंदे, संध्या रोठे,\nलेखक, दिग्दर्शक शिरीष लाटकर\nकलाकार पल्लवी सुभाष, नेहा अष्टपुत्रे,\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआज रात्री सात ते दहा टीव्हीवर मुंगीडान्स, राज्यातील सर्व केबल टीव्ही बंद\nपुढीलओव्हरलोड वाहनांवर आता ‘एफआयआर’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/the-code-of-extraordinary-mind/", "date_download": "2019-03-26T08:03:48Z", "digest": "sha1:TGBXDYBG6L2QKV5FFUJORPTVDBM37TPI", "length": 13257, "nlines": 118, "source_domain": "yashwantho.com", "title": "The Code of Extraordinary Mind | Must Read | YashwantHo.com", "raw_content": "\nहे पुस्तक MUST MUST MUST READ लिस्ट मध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. पुस्तक महाग वाटतंय तर ३-४ जणांनी वर्गणी काढा.. पण हे पुस्तक वाचाच (मी सिरिअसली बोलतोय.. विनोद निर्मिती अज्जीब्बात नाही\nमी तुम्हाला इतकी विनवणी (वजा जबरदस्ती) करतोय कारण हे पुस्तक आहेच तेवढ भारी.\nआयुष्यात कधीतरी तुम्हाला चाकोरी बाहेर जाऊन काही करू वाटलेलं, पण समाजाच्या किंवा इतर काही मर्यादेमुळे तुम्ही ते केलं नाही, असं ज्यांच्या सोबत झालंय, त्यांनी तर हे वाचाच मग ते नोकरी सोडून उद्योगधंदा करण असो किंवा उद्योगधंदा सोडून नोकरी करण असो किंवा कोणतं प्रेम प्रकरण वा कधीच शाळेत न जाण्याचा निर्णय असो. हटके विचार करणाऱ्यांना फटके मारणाऱ्या समाजाला आत्मविश्वासाने तोंड देण्याची शिकवण ह्या पुस्तकातून मिळेल (ह्यांची लेखक शाश्वती देखील देतो मग ते नोकरी सोडून उद्योगधंदा करण असो किंवा उद्योगधंदा सोडून नोकरी करण असो किंवा कोणतं प्रेम प्रकरण वा कधीच शाळेत न जाण्याचा निर्णय असो. हटके विचार करणाऱ्यांना फटके मारणाऱ्या समाजाला आत्मविश्वासाने तोंड देण्याची शिकवण ह्या पुस्तकातून मिळेल (ह्या���ची लेखक शाश्वती देखील देतो\nअसं काय आहे ह्या पुस्तकात ते थोडक्यात खालील प्रमाणे –\nसोप्प्या शब्दात सांगायचं तर जसं.. संगीताच्या सूक्ष्म अभ्यासाने माणूस गायन शिकतो किंवा इंग्लिश स्पिकिंग क्लास मध्ये इंग्लिश शिकवतात, तसं विलक्षण (Extraordinary) मन तयार करण्यासाठी कोणत्या नियमांच(गोष्टींचं) पालन करावं, हे ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे.\nसध्याच्या युगातील सर्वात दर्जेदार, सर्जनशील(creative) व्यक्ती प्रमाणे विचार करायला शिकायचंय तर नवीन नियम, नवीन प्रश्न, नवीन मर्यादा, प्रेमाबद्धालच्या तुमच्या व्याख्या, शिक्षण म्हणजे नक्की काय, काम.. आनंद म्हणजे काय, काम.. आनंद म्हणजे काय ह्याचा विचार कसा करता येईल ह्यावर लेखक भाष्य करतात.\nThe Code of the Extraordinary Mind म्हणजे एक असा प्लान आहे ज्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीतल्या चुका खाच-खळगे दिसायला लागतात – मग आपण काम कसं करावं, प्रेम, पालकत्व पासून ते एखाद्या दुखापतीतून स्वतःला कसं सावरावं आणि आपल्याला पाहिजे त्या रस्त्याने जाऊन यशस्वी कसं व्हावं ह्याबद्धलचे फंडे समजतात. मग तुम्ही कुठून सुरुवात करता ह्याचं काही देण-घेण नाही. तुमचं आयुष्य extraordinary होणार हे नक्की ‘दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये’ ह्याचं मवाळ, अत्याधुनिक वर्जन म्हणा हवं तर ह्या पुस्तकाला.\nह्या पुस्तकात समाविष्ट धड्यांची नावं खालील प्रमाणे-\nवास्तविकतेला वाकवणे (bend reality), नियमांमधले अनिष्ट नियम ओळखणे(question the brules), तुमच्या संकृतीला थोडे अपडेट करून पुढे जाणे (transcend the culturescape), तुमच्या शोधाला एकदम जवळून बघणे (embrace your quest), मनाला भानावर ठेवण्याचा सराव(practice consciousness engineering), सतत आनंदी राहता येईल अशा शिस्तीत जगण (live in blissipline), आणि (धर्मापेक्षा) माणुसकीला पुढे नेत राहण या विषयांवर संवादरूपी चर्चा तुम्हाला वाचायला मिळेल. (ह्यात लेखकाने २० नव्याने तयार केलेले शब्द आहेत त्यामुळे मला ते पूर्णपणे तुमच्या पर्यंत पोहचवण थोडं अवघड वाटतंय, तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा कळेलच एक एक करून.)\nवाचून झाल्यावर तुम्ही तुमच्यावरच्या प्रत्येक मर्यादेला प्रश्नार्थक नजरेने बघायला शिकाल, आणि तुम्हाला जाणवेल कि आपल्यावर कोणत्याच मर्यादा नाहीत 🙂 . तुम्हाला समजेल कि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनुसार ह्या गोष्टी बदलत जातात. शेवटी तुम्हाला एक अशी extraordinary लेवल समजेल ज्यातून तुम्ही सदैव (हो शब्दशः सदैव) आनंदी राहायला शिक���ल. कारण हा Extraordinary मनाचा CODE वापरून तुम्ही तुमचं नशीब (LUCK) बनवायला शिकलेला असाल\nएक अडचण – हे पुस्तक अजून मराठीत उपलब्ध नाही. पण ह्यातलं इंग्रजी तितकंसं अवघड नाही. सो.. समजायला जास्त त्रास होणार नाही. माझा वाचक वर्ग मराठी आहे हे माहित असून सुद्धा मी ह्या बद्धल लिहितोय कारण ह्याची मराठी आवृत्ती येईपर्यंत वाट बघत बसण्यात अर्थ नाही. मी तर म्हणीन हे पुस्तक वाचता यावं म्हणून इंग्रजी शिकलात तरी हरकत नाही\nलेखकाने ह्यात लिहिलेला Extraordinary मनाचा CODE हा त्यांच्या अनुभवातून आणि त्यांनी वाचलेल्या १२ वेगवेगळ्या पुस्तकातून तयार केला आहे. शालेय अभ्यासक्रमात जसं ‘नवनीत गाईड’ होतं, तसं ह्या पुस्तकाला तुम्ही म्हणू शकता. आणि विषय अजून खोलात जाऊन वाचण्याची इच्छा आणि वेळ असेल तर हि १२ पुस्तकं पूर्ण वाचायला हरकत नाही. यशवंत हो – MUST READ मध्ये आपण ती सर्व पुस्तकं वाचून काढणार आहोतच.\nपुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीसाठी इथे क्लिक करा .\nता.क. १- तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी मी BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा. Promo Code :- YHB45 (Valid till 18Oct2018)\nता.क. २– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.\n६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या\nविचार करा आणि श्रीमंत व्हा\nढाक बहिरी ट्रेक आणि आमचा पुनर्जन्म..\nराहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:18:55Z", "digest": "sha1:UUUFUMMLD6JLCV3PJ4RVFD2JRHBZI3IP", "length": 4743, "nlines": 104, "source_domain": "thane.nic.in", "title": "नगरपालिका | भारतातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेला जिल्हा", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन को��\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nनगरपरिषद अंबरनाथ कार्यालय, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, पिन कोड 421501\nपहिला मजला, नगरपरिषद दुबे हॉस्पिटल बिल्डिंग, आदर्श विद्यामंदीर रोड, बदलापूर (पूर्व) - 421503\nपहिला मजला, कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डिंग, मेन रोड मुरबाड, पोस्ट मुरबाड, तालुका मुरबाड, जि. ठाणे, 421401\nगंगाराम गुणाजी माने मार्ग, तहसीलदार कार्यालय समोर, पोस्ट शहापूर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, 421601\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/24/Article-on-Nigerian-sister-asks-bishops-Why-did-the-church-allow-atrocities-of-sex-abuse-to-remain-secret.html", "date_download": "2019-03-26T08:17:01Z", "digest": "sha1:56TOKRZJ6R5ODJYRF6NSF7HFFNLRWPEX", "length": 10095, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " बलात्कारी व्यवस्थेविरोधात... बलात्कारी व्यवस्थेविरोधात...", "raw_content": "\nनायजेरियातील सिस्टर वेरोनिका ओपनिबो यांनी गेल्या आठवड्यात कलीसिया (चर्च) मधील मुलींची सुरक्षा याविषयीच्या संमेलनाला संबोधित केले. विषय इतका गंभीर आणि गेल्या काही काळात ननवरील अत्याचारांची प्रकरणे पाहता याविरोधात आवाज उठवण्यासाठी कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे होतेच.\nआवाज यापूर्वीही उठविण्यात आला मात्र, तो कायम बलाढ्य धार्मिक व्यवस्थेचा बुरखा घालणाऱ्यांनी दाबून टाकत बलात्कारी व्यवस्था सुरळीत सुरू ठेवली. असुरी शक्तींवर चांगल्याचा विजय जसा निश्चित तसाच चर्चमधील काळ्या जगाविरोधातही आता जगाच्या व्यासपीठावरून आवाज उठण्यास सुरुवात झाली, हे आशादायी म्हणावे लागेल. सिस्टर वेरोनिका ओपनिबो यांनी चर्चमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी बिशपसमोर केली. सोसायटी ऑफ होली चाईल्ड जिजस या संस्थेच्या अध्यक्षपदी वेरोनिका आहेत. दक्षिण आफ्रिका, युरोप, संयुक्त राष्ट्र आदी ठिकाणी त्यांनी ख्रिश्चन धर्मासाठी काम केले आहे. आपल्या नम्र आवाजात दिलेल्या या कठोर इशाऱ्याची चर्चा शनिवारपासून जगभरात झाली. ननवरील अत्याचार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा जागतिक संमेलनातून त्यांनी दिला. संमेलनाच्या समारोपप्रसंगी ���गभरातील दोनशे प्रमुख चर्चच्या बिशपना पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन या ख्रिस्ती धर्मीयांच्या श्रद्धास्थानी निमंत्रित केले होते.\nकेरळमध्ये असेच एक प्रकरण गाजले होते. ख्रिस्ती धर्मीयांकडून धर्मांतराच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या महिलांवरील अत्याचाराविरोधात चर्चला मोठी किंमत मोजावी लागली. केरळच्या फ्रँको मुलक्कल याने कोट्टायम कॉन्व्हेंटच्या एका ननवर मे २०१४ ते सप्टेंबर २०१६ दरम्यान तब्बल १३ वेळा अत्याचार केला. तक्रार करून दीड महिना उलटूनही कारवाई झाली नाही. अत्याचाराविरोधात ख्रिस्ती संघटनांनी आवाज उठवला. रस्त्यावर येऊन बिशपविरोधात कारवाईची मागणी केली. मात्र, थेट राज्य पोलिसांनीही या प्रकरणी कानावर हात ठेवत प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले. अत्याचारपीडितेची सात वेळा चौकशी आणि ज्याने अत्याचार केला त्याची चौकशी केवळ एकदाच... अशा एक ना अनेक घटनांनी बदनाम झालेल्या व्यववस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यौनशोषणाविरोधात एकत्र आलेल्या या संमेलनातून तरी ही व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे धर्माबद्दलची विश्वासार्हता गमावण्याची वेळ आल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.\nसिस्टर वेरोनिका यांनी सहिष्णुतेचा प्रस्ताव यावेळी मांडला आहे. जगात सुरू असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आफ्रिका, युरोप आदी विविध ठिकाणी अध्ययनासाठी फिरणाऱ्या सिस्टर वेरोनिका यांनी यावेळी उपस्थितांपुढे अत्याचार पीडितांसाठी काम करताना आलेल्या हृदयद्रावक प्रसंगांचा उल्लेख केला. हा अत्याचाराचा मुद्दा गंभीर असल्याचे, तसेच त्यांनी ९० च्या दशकापासून असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचा उल्लेख केला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. त्यामुळे अत्याचाराविरोधात एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज या संमेलनात व्यक्त करण्यात आली आहे. अनेक अत्याचारपीडितांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या समस्या ऐकून त्यांना सामान्य आयुष्यात पुन्हा घेऊन येण्याचे काम वेरोनिका करतात. आशिया खंडातील अनेक गरीब देशांमध्ये अजूनही अशा अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने त्यांनाही सोबत घेऊन मानवता, संवेदनशीलत�� जपण्याच्या कार्यात समाविष्ट करण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांद्वारे सांगण्यात आले.\nया सगळ्यावर पोप फ्रान्सिस यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. ननवर अत्याचार करणारे पाद्री हे सैतानाचेच रूप आहेत. अशा अत्याचाराच्या घटना चर्च आणि धर्माचे पावित्र्य बाधित करणाऱ्या असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून जगभरातील वरिष्ठ ११३ बिशपना अत्याचाराच्या घटनांवर कारवाई करण्यासाठीची नियमावलीही तयार करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर ननवरील अत्याचाराच्या घटनांना कितपत आळा बसेल, अशा संमेलनाची पुन्हा कितपत गरज भासेल, हा येणारा काळच ठरवणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/777", "date_download": "2019-03-26T08:06:55Z", "digest": "sha1:V52SI7JMEWKQOWOZDAVTHXIG36BGNFI3", "length": 10327, "nlines": 141, "source_domain": "misalpav.com", "title": "सरबत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प���रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nउन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत\nदोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/hair-style-can-establish-human-mood/", "date_download": "2019-03-26T07:53:20Z", "digest": "sha1:ZGWQRO2AI7PEITRPB24X3SWF2KYUYHRR", "length": 14283, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "सामुद्रिक शास्त्र : केसांवरून कळते व्यक्तिमत्त्व | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसामुद्रिक शास्त्र : केसांवरून कळते व्यक्तिमत्त्व\nफॅशनेबल दिसण्यासाठी आजची तरुणाई केसांचा छान वापर करू लागली आहे. केसांचे वेगवेगळे प्रकार करून ते आपले वेगळेपण दर्शवतात. पण सामुद्रिक शास्त्रीनुसार केसांवरून व्यक्तिमत्त्व कळू शकते.\nलांब केस असलेले तरुण विनम्र असतात. कल्पनेच्या विश्वात ते कमी रमतात. कल्पना सत्यात उतरणार असेल तरच ते त्यात गुंग होतात. ‘बडबड कमी आणि काम जास्त’ हा या तरुणांचा फंडा असतो. कोणत्याही बाबतीत विचार करूनच ते बोलतात. म्हणूनच पैशाची किंमत त्यांना खूप जास्त कळलेली असते.\nकुरळे केस असलेले तरुण-तरुणी बहुतांश कलासक्त असतात असं म्हटलं जातं. त्यांना साहित्य आणि संगीत यात रस असतो. मात��र त्यांना पाहुणचार करायला खूप आवडतो. नशीब त्यांना बरेचदा साथ देते. इतरांच्या तुलनेत त्यांच्यात दूरदर्शीपणा जरा कमी असतो, पण ते ‘जगा आणि जगू द्या’ या विचारांचे असतात.\nछोटे केस असलेले तरुण मेहनती असतात. या लोकांमध्ये प्रेम आणि द्वेष हे दोन्ही दिसून येतं. आवश्यक तेथे खर्च करताना ते सढळ हाताने करतात, पण ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत तेथे ते खर्च करत नाहीत. ही माणसं विश्वासू असतात. ते स्वार्थी वाटले तरी ते महत्त्वाकांक्षी असतात. आपले हित पाहूनच ते पुढचे पाऊल टाकतात.\n> काळेभोर केस मानसिक स्वस्थतेचे आणि उच्च जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते.\n> पातळ केस उत्तम स्वभाव, उदारता, प्रेम, दया, मृदुता आणि संवेदनशीलता दर्शवतात.\n> कुरळे केस असलेल्या तरुणांचे स्वास्थ्य आणि जीवनशैली चांगली असते.\n> सरळ केस असणारे तरुण स्वाभिमानी, सरळ स्वभावाचे, सरळमार्गी आणि स्पष्टवक्ते असतात.\n> सिल्की केस असणारे तरुण विनम्रता, सभ्यता, प्रेमळ, मित्रता आणि दयाळूपणा दर्शवतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीललेख : ईशान्येतील वाढत्या चिनी कारवाया\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/24/Article-on-Mahabharat.html", "date_download": "2019-03-26T08:37:46Z", "digest": "sha1:EQBDZWKCCEUGDCMQXMVDLM265D5Z65OI", "length": 9187, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " अर्जुनाचा पराक्रम अर्जुनाचा पराक्रम", "raw_content": "\nश्रीकृष्णाने आपल्या हातांनी अश्वांना न्हाऊ घातले. त्या चारही घोड्यांवर चिलखते घातली. सारी शस्त्रे रथात ठेवली. वानराची प्रतिमा असलेला ध्वज रथावर फडकवला. रथ अर्जुनाकडे नेऊन तो म्हणाला, “अर्जुना, रथ तयार आहे. चल, आपण निघूया.” अर्जुनाने सुवर्णाचे चिलखत घातले होते. ते त्याला इंद्राने बहाल केले होते. एकाच वेळी हजारो बाण ते चिलखत झेलू शकत होते. स्वर्गीय रत्नांनी जडलेला मुकुट त्याच्या शिरावर होता. सारेच शुभशकून पांडवांच्या बाजूने होते. अर्जुनाने सात्यकीला आठवण करून दिली की, “युधिष्ठिराचे रक्षण करायचे आहे. कारण, द्रोणांनी दुर्योधनास वचन दिले आहे, युधिष्ठिरास कैद करून देईन. आज समोर दोन उद्दिष्टे आहेत, एक जयद्रथाचा वध आणि दुसरे युधिष्ठिराचे संरक्षण.”\nअर्जुनाच्या रथाचा आवाज ऐकून कौरव सैन्यात घबराट पसरली. जयद्रथाचे तर हातपाय कापू लागले. अर्जुनाने आपला देवदत्त शंख फुंकला आणि त्याला कृष्णाच्या पांञ्जन्य शंखाची साथ मिळाली. तो आवाज ऐकून कौरव सैन्याच्या उरात धडकी भरली. अर्जुनाने कृष्णास सांगितले,“दुर्मर्षणाच्या दिशेने रथ ने.” निकराचे युद्ध झाले आणि अर्जुनाने कौरव सैन्याची कत्तल करण्यास सुरुवात केली. तो इतक्या वेगाने बाण सोडत होता की, डोळ्यांनी कुणी ते पाहू शकत नव्हते. खूप मोठ्या संख्येने कौरवांचा संहार अर्जुन करीत होता. दुर्मर्षणही घाबरून पळून गेला. समोरून हत्तींचे सैन्य घेऊन दु:शासन आला. परंतु, काही क्षणातच अर्जुनाने त्यांचा पाडाव केला. दु:शासनालाही पळून जावे लागले. अशा रीतीने अर्जुनाने पहिला ‘त्रिशूळ व्यूह’ मोडून काढला. आता द्रोणांच्या चक्रव्यूहासमोर सामना होता. अर्जुनाने दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंना प्रणाम केला. तो त्यांना म्हणाला, “मी तुमचा पट्टशिष्य आणि पुत्रासमान आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या, जसा आशीर्वाद एक पिता आपल्या पुत्रास देतो.” पण द्रोण म्हणाले, “अर्जुना, माझा पराभव केल्याखेरीज तू या व्यूहात प्रवेश करू शकत नाहीस.” अर्जुनाने आपल्या प्रिय गुरूंवर बाणांचा वर्षाव केला. दोघेही निकराने लढत होते. कृष्ण अर्जुनास म्हणाला, “तू या द्रोणांशी लढ���्यात वेळ दवडू नको. व्यूहात प्रवेश कर.” मग अर्जुनाने रथ वळविण्यास सांगितले तेव्हा द्रोण तुच्छतेने बोलले, “अर्जुना, माझा पराभव न करता तू वाट काढत आहेस हे योग्य नाही. तू पळून जात आहेस.” त्यावर अर्जुन म्हणाला, “यावेळी मी तुमच्याकडे शत्रू म्हणून नाही, तर गुरू म्हणून पाहतो आहे. तुम्ही मला पित्यासमान आहात, तेव्हा आशीर्वाद द्या.”\nअर्जुनाचा मुकाबला आता सुदक्षिण राजा आणि श्रुतायुध यांच्याशी होता. पाठोपाठ द्रोण पण आले. अर्जुनाचा चुलत भाऊ कृतवर्मा पुढे आला. “त्याला अजिबात दया दाखवू नकोस,” असे कृष्णाने सांगितले. कारण, ज्या सहाजणांनी अभिमन्यूचा कपटाने वध केला, त्यात एक कृतवर्मा होता. अर्जुनाने त्याला बेशुद्ध केले. मग श्रुतायुध पुढे आला. त्याची गदा हे एक विशेष आयुध होते जी त्याला वरुणाने दिली होती. जोवर ही गदा त्याच्याजवळ असेल तोवर कोणी त्याचा पराभव करू शकत नव्हता. पण, वरुणाने अशी अट घातली होती की, जर तो नि:शस्त्र योद्ध्यावर गदा चालवेल तर ती गदा उलटून त्याचाच विनाश करेल. त्याची बुद्धी फिरली आणि उत्साहाच्या भरात हे विसरून त्याने ती गदा श्रीकृष्णावर उगारली, जो नि:शस्त्र होता. कारण, त्याने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे ती गदा त्याच्यावर उलटली. श्रुतायुधाचा असा नाश झाला. हे पाहून सुदक्षिण राजा त्वेषाने अर्जुनावर चालून आला. पण, अर्जुनाने एकातीक्ष्ण बाणात त्याचा वध केला. नंतर श्रुतायु आणि अच्च्युतायु हे बंधू अर्जुनावर चालून आले. श्रुतायुने तर कृष्णास बेशुद्ध पाडले. अच्च्युतायुने अर्जुनास जखमी केले. शेवटी अर्जुनाने इंद्रास्त्र सोडून त्या दोन्ही भावांना ठार केले. त्यामुळे कौरव सैन्य गर्भगळीत झाले. ते पळू लागले. अर्जुनाची सरशीच होत गेली.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/22/Article-on-Sharad-Pawar-comment-on-BJP-Shivsena-Alliance.html", "date_download": "2019-03-26T08:37:44Z", "digest": "sha1:EWAKC7IKGP24KAKOXD5F3HKIM6Q4EWSJ", "length": 11421, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘जातीयवाद्यां’ना रोखण्यासाठी.. ‘जातीयवाद्यां’ना रोखण्यासाठी..", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस नामक (नामचीन) एका पक्षाचे सर्वेसर्वा असलेले, केंद्रीय कृषिमंत्री आणि संरक्षणमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे तीनवेळा मुख्यमंत्री अशी विविध महत्त्वाची पदे सांभाळलेले आणि १९९१ पासून सातत्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे (किंवा आहेत असे भासवणारे) ज्येष्ठ नेते शरद पवार आज वयाच्या ७८व्या वर्षी नव्या दमाने लोकसभेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. शरच्चंद्र पवार साहेबांचे वय ७८ असले तरी त्यांची बुद्धी एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी आहे हे उभा महाराष्ट्र जाणतोच) एका पक्षाचे सर्वेसर्वा असलेले, केंद्रीय कृषिमंत्री आणि संरक्षणमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे तीनवेळा मुख्यमंत्री अशी विविध महत्त्वाची पदे सांभाळलेले आणि १९९१ पासून सातत्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे (किंवा आहेत असे भासवणारे) ज्येष्ठ नेते शरद पवार आज वयाच्या ७८व्या वर्षी नव्या दमाने लोकसभेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. शरच्चंद्र पवार साहेबांचे वय ७८ असले तरी त्यांची बुद्धी एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी आहे हे उभा महाराष्ट्र जाणतोच या तल्लख बुद्धीसोबतच स्वाभाविकरित्या त्यांची स्मरणशक्तीही तगडी आहे. तथापि, दोनेक दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, ते पाहता साहेबांच्या स्मरणशक्तीत अलीकडे अर्धा-पाऊण टक्क्याची घट झाली आहे की काय, अशी शंका येते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी काय टीका केली, यापेक्षा ही टीका शरद पवारांनी केली, हे जास्त महत्त्वाचं आहे. शरद पवार असं काहीतरी बोलून जातात आणि मग इच्छा नसताना उगाचच काही लोक इतिहासाची पानं चाळू लागतात. आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ या काँग्रेसच्या उदरातून जन्मलेल्या गोंडस अपत्याचंच उदाहरण घ्या. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा घेऊन पवारांनी काँग्रेस सोडून ‘राष्ट्रवादी’ स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच त्याच विदेशी सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी साहेबांच्या या राष्ट्रवादीने आघाडी केली. ही आघाडी थेट २०१४च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकली. नंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही आघाडी तुटली, परंतु भाजपच्या तडाख्यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकत्र यावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्रात १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग १५ वर्षं आणि केंद्रात २००४ पास���न २०१४ पर्यंत सलग १० वर्षं विदेशी सोनियांच्या काँग्रेससोबत पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली आणि दोन्हीकडे मंत्रीपदं उपभोगली. ही आघाडी झाली ती ‘जातीयवादी शक्तीं’ना रोखण्यासाठी आणि भाजप-शिवसेनेची युती मात्र सत्तेसाठी या तल्लख बुद्धीसोबतच स्वाभाविकरित्या त्यांची स्मरणशक्तीही तगडी आहे. तथापि, दोनेक दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, ते पाहता साहेबांच्या स्मरणशक्तीत अलीकडे अर्धा-पाऊण टक्क्याची घट झाली आहे की काय, अशी शंका येते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी काय टीका केली, यापेक्षा ही टीका शरद पवारांनी केली, हे जास्त महत्त्वाचं आहे. शरद पवार असं काहीतरी बोलून जातात आणि मग इच्छा नसताना उगाचच काही लोक इतिहासाची पानं चाळू लागतात. आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ या काँग्रेसच्या उदरातून जन्मलेल्या गोंडस अपत्याचंच उदाहरण घ्या. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा घेऊन पवारांनी काँग्रेस सोडून ‘राष्ट्रवादी’ स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच त्याच विदेशी सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी साहेबांच्या या राष्ट्रवादीने आघाडी केली. ही आघाडी थेट २०१४च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकली. नंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही आघाडी तुटली, परंतु भाजपच्या तडाख्यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकत्र यावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्रात १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग १५ वर्षं आणि केंद्रात २००४ पासून २०१४ पर्यंत सलग १० वर्षं विदेशी सोनियांच्या काँग्रेससोबत पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली आणि दोन्हीकडे मंत्रीपदं उपभोगली. ही आघाडी झाली ती ‘जातीयवादी शक्तीं’ना रोखण्यासाठी आणि भाजप-शिवसेनेची युती मात्र सत्तेसाठी आता काय म्हणावे पवारांच्या या दुटप्पीपणाला. असो. कदाचित शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे सेना-भाजप युती होणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला पदरात पाडता येईल, असा साहेबांचा यदाकदाचित (गैर)समज झालाही असावा.\nहा लगाम नेमका कुणावर\nयावेळेसही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे आणि ती सत्तेसाठी नसून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी असेल, यात काही शंकाच नाही. तथापि, ���वारसाहेबांच्या या धर्मनिरपेक्ष, पुरोगामी चळवळीच्या सुरुवातीलाच काही अपशकुन घडू लागल्याने ही चळवळ आपल्या इच्छित स्थळी कशी पोहोचणार, असा प्रश्न पडतो. आता पवार घराण्यातील अजितदादा पवार, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचं जवळपास निश्चित झालं होतं, असं म्हणतात. घराण्यातील एका गटात () त्यामुळे भलतंच उत्साहाचं वातावरण होतं, अशीही माहिती मिळत होती. परंतु, अचानक काय झालं कुणास ठाऊक, थोरल्या साहेबांनी यातलं काहीच होणार नसून “मी आणि सुप्रियाच निवडणूक लढणार” असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे बिचारे अजितदादा नेहमीप्रमाणे बारामतीतून विधानसभा लढतील, असंच दिसतं. पार्थ पवारांना लोकसभा नाहीतर विधानसभा मिळणार का, याबाबतही काही शाश्वती नाही. पवार घराण्यातील चार-चार जण लोकसभा निवडणूक लढणार, या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह होता. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार संख्येत आणखी दोघांची तरी भर पडेल, असंही काहींना वाटत होतं. परंतु, शरद पवारांनी या सगळ्यांच्याच उत्साहाला एका वाक्याने लगाम घालून ठेवला. आता हा ‘लगाम’ कार्यकर्त्यांसाठी की आणखी कुणासाठी, हे मात्र पवारसाहेबांनाच ठाऊक) त्यामुळे भलतंच उत्साहाचं वातावरण होतं, अशीही माहिती मिळत होती. परंतु, अचानक काय झालं कुणास ठाऊक, थोरल्या साहेबांनी यातलं काहीच होणार नसून “मी आणि सुप्रियाच निवडणूक लढणार” असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे बिचारे अजितदादा नेहमीप्रमाणे बारामतीतून विधानसभा लढतील, असंच दिसतं. पार्थ पवारांना लोकसभा नाहीतर विधानसभा मिळणार का, याबाबतही काही शाश्वती नाही. पवार घराण्यातील चार-चार जण लोकसभा निवडणूक लढणार, या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह होता. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार संख्येत आणखी दोघांची तरी भर पडेल, असंही काहींना वाटत होतं. परंतु, शरद पवारांनी या सगळ्यांच्याच उत्साहाला एका वाक्याने लगाम घालून ठेवला. आता हा ‘लगाम’ कार्यकर्त्यांसाठी की आणखी कुणासाठी, हे मात्र पवारसाहेबांनाच ठाऊक शरद पवारांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादीतील (काही विशिष्ट शरद पवारांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादीतील (काही विशिष्ट) कार्यकर्त्यांचा मूड ‘ऑफ’ झाल्याचं जाणवलं. त्यातच पुन्हा अजितदादांना महाआघाडीत हव्या असलेल्या मनसेलाही सा��ेबांनी प्रवेश नाकारला. राज ठाकरे एकेकाळी अजित पवारांबद्दल जाहीर सभांतून काय काय बोलत होते, हे युट्यूबवर भाषणं पाहिली तरी लक्षात येईल. तरीही, अजितदादांना मनसेची साथ हवी होती. एका पुतण्याला दुसऱ्या पुतण्याची साथ कशासाठी हवी होती, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. तेवढ्यात दुसरीकडे माढा मतदारसंघातच पवारसाहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आता हे बाचाबाची करणारे दोन गट कोणते, कोणाचे निकटवर्तीय, हा भाग बाजूला ठेऊ. तसंही, या साऱ्या घटनांचा परस्परांशी काहीच संबंध नाही. तरीदेखील, एक सावधगिरीचा भाग म्हणून आगामी घटनांकडे बारीक लक्ष ठेवलेलं बरं\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-03-26T08:40:17Z", "digest": "sha1:VUYNRRFWTVX2KTLFVIPSWFBVO7XI2Y3H", "length": 3671, "nlines": 103, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्गला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन\nसामान्य नागरिकांनी योद्ध्याची कामगिरी बजावावी\nहिंगोलीतून आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-labor-welfare-reform-plan/", "date_download": "2019-03-26T08:45:33Z", "digest": "sha1:BL6QD4QPID5L35ANFW3IHQZONSWM4AWO", "length": 5795, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये नव्याने सुधारणा | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Goa › कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये नव्याने सुधारणा\nकामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये नव्याने सुधारणा\nकामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सुमारे 11 योजना असून या योजनांमध्ये ���ध्या नव्याने सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. या संंदर्भात, मंडळाच्या कृती समितीची बैठक दि. 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहितीमंडळाचे अधिकारी पाशेको फर्नांडिस यांनी शनिवारी दिली. पाशेको फर्नांडिस म्हणाले, बांधकाम कामगारांच्या योजना पुनर्जीवित करण्यासाठी, कामगार योजनांमध्ये सुधारणा करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा सदस्यीय कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीत तीन बांधकाम कामगार, तीन काम देणार्‍या कंत्राटदारांचा समावेश आहे.\nबांधकाम कामगारांच्या योजना पुनर्जीवित करण्याची ही प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरू होती. सध्या ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या बैठकीत नवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीविषयी चर्चा होईल. या योजनांमध्ये बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, काम करताना अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य, कामगारांना कर्ज, उपचारासाठी मदत, लग्नासाठी अर्थसाहाय्य, अंत्यसंस्कारासाठी मदत, कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मदत अशा सुमारे 11 योजना केंद्र सरकारच्या असून त्या राज्य सरकार राबवत आहे. कामगार कल्याण मंडळ, बांधकाम विभागाची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत मंडळाकडे 130 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. सुमारे साडेतीन हजार बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंद आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/NCP-protest-in-nashik/", "date_download": "2019-03-26T08:37:30Z", "digest": "sha1:U4GLLLAQD4AV5W3J2U6HIWSA3ZGKDQZX", "length": 3266, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरपट्टीत वाढीची राष्ट्रवादीकडून होळी (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Nashik › घरपट्टीत वाढीची राष्ट्रवादीकडून होळी (व्हिडिओ)\nघरपट्टीत वाढीची राष्ट्रवादीकडून होळी (व्हिडिओ)\nनाशिक महानगर पालिकेने आणि सत्ताधारी भाजपने केलेल्या अवास्तव घरपट्टीत वाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पंचवटी विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. होळीच्याच दिवशी सकाळी सकाळी होळी पेटल्याचे नाशिककरांनी अनुभवले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/private-travels-accident-in-nashik-district-surgana-taluka-three-people-dead/", "date_download": "2019-03-26T08:34:52Z", "digest": "sha1:HTWSY66PDCHTMPRKVHNNHLOZV2IZSZ4R", "length": 4333, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : खासगी बसला अपघात, ३ ठार, २२ जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Nashik › नाशिक : खासगी बसला अपघात, ३ ठार, २२ जखमी\nनाशिक : खासगी बसला अपघात, ३ ठार, २२ जखमी\nसुरगाणा तालूक्यातील बोरगाव जवळील गायदर घाटात लक्झरी बस दरीत कोसळून ३ जण ठार झाले आहेत तर, २२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले असून, त्‍यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.\nअपघाती बस नवसारी येथून शिर्डीला जात होती. उंबरपाडा येथील चेकपोस्ट वरील टोल चुकविण्यासाठी चालकाने बसचा मार्ग बदलला होता. गायदर घाटत बस आल्‍यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्‍याने बस रस्‍ता सोडून घाटात कोसळी. बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला तर, २२ प्रवाशी जखमी झाले. जखमींना बसमधून बाहेर काढले आहे. मात्र, एक लहान मुलगा बसमध्ये अडकला आहे. त्‍याला बाहेर काढण्यासाठी गँस कटरने बसचा पत्रा कापण्याचे काम सुरु असल्‍याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pakistan-isi-helps-jaish-e-mohmmad-for-pulwama-terror-attack/", "date_download": "2019-03-26T09:10:36Z", "digest": "sha1:4XKD2EJDQHQP4O273OFDWAGTDTN4AEOH", "length": 14553, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "Pulwama Attack ‘आयएसआय’ची भूमिका मोठी, अमेरिकन तज्ञांना संशय | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nPulwama Attack ‘आयएसआय’ची भूमिका मोठी, अमेरिकन तज्ञांना संशय\nपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली तरी त्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेने मोठी भूमिका बजावली असल्याचा दाट संशय दक्षिण आशियातील अमेरिकन तज्ञांनी व्यक्त केला आहे.\nपाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना कश्मीरमध्ये कार्यरत आहे. हे पुलवामाच्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने अधोरेखित केले आहे. ती संघटना हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढविण्यासाठी यापुढेही दहशतवादी कारवाया करीत राहील हे स्पष्ट झाले आहे. -अनीश गोयल, माजी उच्चपदस्थ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, अमेरिका\nपुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यामुळे ‘जैश’सारख्या संघटनांचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्यात अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नाच्या मर्यादाच स्पष्ट झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय आणखी काय करू शकतो, हाच प्रश्न आता उभा राहिला आहे.- अलायसा आयरेस, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन, अमेरिका.\nपुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ने लगेचच स्वीकारली. त्यातून त्या हल्ल्याच्या सूत्रधारांना पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना देत असलेल्या पाठबळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या दहशतवादी हल्ल्याच्या पाऊलखुणा पाकिस्तानात असल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान उभे ठाकले आहे.\n– बुस रिडेल, माजी विश्लेषक सीआयए, अमेरिका\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदेशावर शोक���ळा असताना पंतप्रधानांचा उद्घाटनांचा धमाका, मोदी आज महाराष्ट्रात\nपुढीलPulwama Attack बुलढाण्यातील दोन वीर शहीद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/stand-of-rss-creates-problem-for-bjp-in-nagpur/", "date_download": "2019-03-26T08:01:52Z", "digest": "sha1:GR4IM55XJFEJEQIM5TB4VJ73ZKQWIKFN", "length": 13937, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "संघानेच केली भाजपाची मोठी गोची | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘���फ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nसंघानेच केली भाजपाची मोठी गोची\nनागपुरात भाजपामध्ये बंडखोरीला ऊत आलेला आहे. संघनिष्ठ,भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आल्यानं नेत्यांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारवाई करणार नाही असं संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी सांगत भाजपाची मोठी अडचण करून टाकली आहे. इतकंच नाही तर वैद्य यांनी सांगितलं की स्वयंसेवकांना मत देण्याचं स्वातंत्र्य आहे, संघ कोणत्याही एका पक्षालाच मत द्या असं सांगत नाही असंही स्पष्ट शब्दात सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली\nनागपूर महानगरपालिका निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक विरुद्ध भाजप असा सामना सुरू झालाय. भाजपनं तिकीट नाकारल्याने संघ स्वयंसेवकांनी बंडाचा पवित्रा घेतलाय. या बंडखोरांनी भाजपा विरोधात निवडणूक लढवायचं ठरवलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या महाल भागातील प्रभाग २२ मध्येही भाजपविरोधात संघ स्वयंसेवक उभे ठाकलेय. प्रभाग १९ मध्ये संघात ५५ वर्षे काम केलेले भाजपचे म��जी नगरमंत्री श्रीपाद रिसालदार यांनी तर भाजप विरोधात संपूर्ण पॅनलसह निवडणूक लढवायचं ठरवलंय. इतर प्रभागातही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. अतुल सेनाड या स्वयंसेवकानं तर प्रभाग ३१ मधून बसपाची उमेदवारी स्वीकारलीय. तर पश्चिम क्षेत्र प्रचारक रविंद्र जोशी यांची सून विशाखा जोशी शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शहरातील १० पेक्षा जास्त जागांवर संघ स्वयंसेवक विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची सध्या स्थिती आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘जुडवा २’ चा फर्स्ट लूक रिलिज\nपुढीलकोकण शिक्षक मतदारसंघावर लाल बावटा शेकापचे बाळाराम पाटील विजयी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80/anubhav/", "date_download": "2019-03-26T08:56:26Z", "digest": "sha1:CMRCODAMAQBXKDTDUZ36W4DSO35BQZJJ", "length": 4980, "nlines": 78, "source_domain": "yashwantho.com", "title": "अनुभव Archives - Yashwantho", "raw_content": "\nआज ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरीनिर्वाण दिन. योगायोग बघा, परीक्षेची तयारी म्हणून आज भारतीय स...\nराहून गेलेली साखरेची वाटी (लेखक-शेखर)\nसकाळची वेळ आणि साडे दहा वाजताची दारावरची डोर बेल हे गणित आता मला नित्यनियमाचं झालं होतं. दरवाजा उघडताच ��क्...\nनाडीवर चालणार घड्याळ (लेखक – शेखर)\nकॉर्पोरेट वाढदिवस, मेदू वड्याचा प्लान आणि माझा डाएट सर्व एकत्र जुळून आलं आणि आम्ही सर्व जण कॅन्टीनमध्ये ज�...\nतुम्हाला कोणी विचारलं कि आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती तर तुम्ही काय उत्तर द्याल तर तुम्ही काय उत्तर द्याल\n१० गोष्टी यशवंत होण्यासाठी\nटाईम पास करू नका कुणी तरी म्हणून गेलंय ‘खाली दिमाग शैतान का घर’. कधीच रिकामं बसू नका. काहीही करा....\n५० वर्षांचे अनुभव – २ मिनिटात वाचा\nआज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगीन ज्यात माझे स्वतःचे काही अनुभव आहेत, काही मला माझ्या गुरूंकडून, आई-वडिलांकड...\n५ कारण – गिटार पासून लांब राहिलेलंच बर\nप्लीज, गिटार शिकण्याचा प्रयत्न करू नका : खरंच हि एक खूप वाईट गोष्ट आहे. ठीक आहे.. तुम्हाला मी हे...\nCOLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)\nमुळात मी लिहित वगैरे नाही…लिहिण्याचा आणि माझा संबंध फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी यायचा…परीक्ष�...\nसेशन कोर्टात रोजच्यापेक्षा जरा जास्तच गर्दी दिसत होती. कोर्टाच्या इमारतीचा चौथा मजला गर्दीने खच्चून भरू�...\nमाणसासोबत कसं वागावं म्हणजे चांगलं, ह्याचा विचार करत होतो. प्रत्येकासोबत गोडीने राहावं.. कि त्यातल्या कुण�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/maniesh-paul-will-rap-and-roll-50947", "date_download": "2019-03-26T09:09:57Z", "digest": "sha1:XEQ2JOZOM77RCYMUE7KQU355FP7I7G62", "length": 12192, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maniesh Paul will rap and roll मनीषला रॅपची ऑफर | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nबुधवार, 7 जून 2017\nमनीष पॉलने त्याच्या द बंग टूरमध्ये हॉंगकॉंगमध्ये एका रॅप सॉंगवर पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स केला होता.\nसर्वांनी त्याचा हा परफॉर्मन्स डोक्‍यावर घेतला. हॉंगकॉंगमधील एका म्युझिक कंपनीने मनीषला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याविषयी विचारले; पण त्याचे अजून काही नक्की झालेले नाही.\nयाबाबत मनीष म्हणाला, \"हो मला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याबाबत विचारण्यात आले होते; पण अजूनही काही नक्की झालेले नाही. शेवटी निर्णय मला घ्यायचा आहे. हॉंगकॉंगच्या म्युझिक कंपनीने मला विचारले, याचा मला आनंद आहे. हा प्रोजेक्‍ट करण्यास मी उत्सुकही आहे.'\nमनीष पॉलने त्याच्या द बंग टूरमध्ये हॉंगकॉंगमध्ये एका रॅप सॉंगवर पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स केला होता.\nसर्वांनी त्याचा हा परफॉर्मन्स डोक्‍यावर घेतला. हॉंगकॉंगमधील एका म्युझिक कंपनीने मनीषला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याविषयी विचारले; पण त्याचे अजून काही नक्की झालेले नाही.\nयाबाबत मनीष म्हणाला, \"हो मला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याबाबत विचारण्यात आले होते; पण अजूनही काही नक्की झालेले नाही. शेवटी निर्णय मला घ्यायचा आहे. हॉंगकॉंगच्या म्युझिक कंपनीने मला विचारले, याचा मला आनंद आहे. हा प्रोजेक्‍ट करण्यास मी उत्सुकही आहे.'\nतरुणाईला लागले \"पबजी गेम'चे वेड\nजळगाव : \"पबजी' हा सध्या भारतात सर्वांत जास्त चर्चेत असलेला \"ऑनलाइन गेम' आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक हा \"गेम' खेळतात. \"पबजी गेम'चे तरुणाईत इतके \"...\nनिवडणुकांची मदार कार्यकर्त्यांवर : आमदार खडसे\nफैजपूर ः कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात, त्यांच्यावर सर्व मदार असते. अधिकाअधिक मताधिक्य मिळविण्यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार...\nElectionTracker : प्रियांका गांधी आज काय म्हणाल्या\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nLoksabha 2019 : सांगलीची वादग्रस्त जागा स्वाभिमानीला नको\nसांगली - सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको असे खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच जाईल व स्वाभिमानी...\nLoksabha 2019 : मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती राज्यात 45 पेक्षा अधिक जाग जिंकेल : रावसाहेब दानवे\nसोलापूर : राज्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजप सेनेला जनाधार मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्��ा बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-high-court-rejected-petition-city-boundary-issue-94295", "date_download": "2019-03-26T09:22:23Z", "digest": "sha1:XHHJ4QNBVWS72C77ROKULM2NLYQDZRK2", "length": 12911, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News High Court rejected petition city boundary issue कोल्हापूर हद्दवाढीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nकोल्हापूर हद्दवाढीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nकोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला.\nकोल्हापूर - कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शासनाच्या वतीने हद्दवाढीऐवजी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाच्या वतीने न्यायालयात सादर केल्याने हा निर्णय दिला. कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nया याचिकेत त्यांनी शहराच्या हद्दवाढीसंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया झाली आहे. तरीदेखील महापालिका हद्दवाढ करत नसल्याचे म्हटले होते. त्यावर महापालिकेने हद्दवाढ करत असल्याचे न्यायालयासमोर सांगण्यात आले होते; मात्र महापालिका हद्दवाढीसाठी चालढकल करून न्यायालयाचा अवमान करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. त्यावर शासनाला म्हणणे सादर करण्यासाठी आज सुनावणी झाली. शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी आज वरील प्रतिज्ञापत्र सादर केल्‍यामुळे याचिका निकाली काढली.\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमेदवार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nआसाम रायफलमध्ये भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक\nकोल्हापूर - ‘आसाम रायफल’मध्ये भरतीच्या आमिषाने कोल्हापूरसह सांगली, कर्नाटकातील तरुणांची फसणूवक झाली आहे. यात तब्बल सात-आठशे तरुणांचा समावेश असल्याचे...\nसर्किट बेंचसाठी कोल्हापुरात वकिलांचे असहकार आंदोलन सुरू\nकोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली,...\nदगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक\nकोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले,...\nकोल्हापूरः फुटबॉलला रेड कार्ड\nकोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/chandrapur-news-sadhbhau-khot-yarn-mill-92366", "date_download": "2019-03-26T09:15:25Z", "digest": "sha1:PWAUJYCKTCHKP4AGFCLA72E2E6LH7ZJ5", "length": 14616, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandrapur news sadhbhau khot yarn mill कोरपन्यात सूतगिरणीचा उद्योग विचाराधीन- खोत | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nकोरपन्यात सूतगिरणीचा उद्योग विचाराधीन- खोत\nरविवार, 14 जानेवारी 2018\nकोरपना (जि. चंद्रपूर) - विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, या भागात सूतगिरणीसारखा प्रक्रिया उद्योग नाही. कोरपना येथे सूतगिरणीचा उद्योग उभा करण्यास सरकार विचाराधीन आहे. त्याला लवकरच गती य��ईल, अशी ग्वाही कृषी, फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.\nकोरपना (जि. चंद्रपूर) - विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, या भागात सूतगिरणीसारखा प्रक्रिया उद्योग नाही. कोरपना येथे सूतगिरणीचा उद्योग उभा करण्यास सरकार विचाराधीन आहे. त्याला लवकरच गती येईल, अशी ग्वाही कृषी, फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.\nस्टुडंट फोरम ग्रुपतर्फे शनिवारी (ता. १३) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार ॲड. संजय धोटे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधरराव गिरटकर, कृऊबासचे सभापती श्रीधरराव गोडे, भाऊराव कारेकर, नगराध्यक्ष नंदा बावणे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, सतीश धोटे यांची उपस्थिती होती. खोत म्हणाले, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. तो जगला पाहिजे, यासाठी शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कापूस उत्पादक बोंडअळीने संकटात सापडला आहे. त्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल. बोंडअळीने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी कृषी विभागाने प्रत्येक गावात ग्रामसभा लावून मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. १५ जानेवारीपासून तूर खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सिंचनाचे अपूर्ण असलेले प्रकल्प लवकरच पूर्ण करून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयावेळी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात कोरपना तालुका भूषण पुरस्कार न्यायमूर्ती गिरटकर, शिक्षणमहर्षी पुरस्कार अंगणवाडीसेविका चंद्रकला झुरमुरे, ज्योत्स्ना मोहितकर, उर्वशी कोल्हे, प्रगतिशील शेतकरी देवराव ठावरी, रिमशा फिरदोस यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनिल देरकर यांनी केले. संचालन किशोर निगम यांनी केले.\nहळदीची आवक वाढल्याने सांगलीत दोन टप्प्यात साैदे\nसांगली - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यापासून हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे दिवसांतून दोन टप्प्यांत सौदे होत आहेत. सकाळच्या टप्प्यात...\nअज्ञाताकडून ज्ञाताकडे जाताना... (प्रा. डॉ. गणेश राऊत)\n\"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. \"सक��ळ'च्या \"सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या...\nअमरावती : बारदान्यांच्या समस्येने डोके वर काढल्याने शासकीय तूरखरेदीत खोडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अकरा केंद्रांवर तूरखरेदी सुरू करण्यात...\nLoksabha 2019 : रामटेकसाठी काँग्रेस नेत्यांमध्येच घमासान\nनागपूर - सोमवारपासून उमेदवारी दाखल करायची असून, रामटेक व चंद्रपूरच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार घमासान सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावर माजी खासदार...\nLoksabha 2019 : ‘स्वाभिमानी’ महाआघाडीत; बेरजेचे राजकारण\nमहाआघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गुरुवारी झालेल्या दिलजमाईमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. लढतीचे...\nराऊत बंधू - कांदा बीजोत्पादनातील मास्टर\nकांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/theatre/news/6605-priya-bapat-and-umesh-kamat-s-new-play-dada-ek-good-news-ahe", "date_download": "2019-03-26T08:39:45Z", "digest": "sha1:2WPZPZTYPR4QTR76ORQOOTOG33MPH6D6", "length": 8429, "nlines": 219, "source_domain": "marathicineyug.com", "title": "उमेश आणि प्रियाची गुड न्युज...! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nउमेश आणि प्रियाची गुड न्युज...\nPrevious Article 'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\nNext Article वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा \"पियानो फाॅर सेल\" १ डिसेंबर पासून\nकाही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही \"दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले...\nनाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्�� घेऊन येत आहे एक नवंकोरं नाटक \"दादा, एक गुड न्युज आहे.\" नुकतेच ह्या नाटकाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट वर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे.\nउमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.\nPrevious Article 'अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ - पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती\nNext Article वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा \"पियानो फाॅर सेल\" १ डिसेंबर पासून\nउमेश आणि प्रियाची गुड न्युज...\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/779", "date_download": "2019-03-26T08:10:37Z", "digest": "sha1:6A5SWTISM5H4JS2FQSFCRTYXGBZJ6CE6", "length": 10343, "nlines": 147, "source_domain": "misalpav.com", "title": "चिकन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nहनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nRead more about हनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nसंडे स्पेशल (बटर चिकन)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (बटर चिकन)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/87", "date_download": "2019-03-26T08:03:14Z", "digest": "sha1:6HTHOFFOZMZ5RZMDL4FILTXX6F2BIQMM", "length": 23695, "nlines": 269, "source_domain": "misalpav.com", "title": "स्थिरचित्र | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nमाहितगार in जे न देखे रवी...\n(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)\nतूला तू त्यांचा आहेस असे वाटते\nतेही फसवे नसते का \nखरेच जमेल का तूला \nआणि तूही कुणाचाच नाहीस\nहेच खरे नसते का \nहे बरे आहे एका अर्थाने\nत्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे\nएकांतवास अनुभवून पहाशील का \nमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्रdive aagareggsgholmiss youअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठल\nRead more about कितीसा पुरोगामी आहेस \nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nसूड in जे न देखे रवी...\nबंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले\nकठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले\nमध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले\nवामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले\nबुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले\nशर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले\nतडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले\nरांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...\nव्युत्पत्तीसुभाषितेओली चटणीमत्स्याहारीऔषधोपचारवन डिश मीलस्थिरचित्रdive aagarkokanअनर्थशास्त्रकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीरतीबाच्या कविताअद्भुतरस\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थ���ुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nहोय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . .\nमी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . .\nदुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . \"टोल\"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . .\nगाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . .\nमाझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . .\nजनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . .\n(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)\nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\n\"मी आज केलेला आराम \" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे.\nआराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.\nRead more about (#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)\nनेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- \"मृदु मंजुळ कोमळ\" तर कधी \" भव्य अद्भुत विशाळ\" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आश��� आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.\nतर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.\n१. 'साडी'तील सौंदर्य (-वती)\nRead more about नेत्रसुखद - मनोरंजक - उत्कंठावर्धक.... (भाग १) - नांदी\nमन in जनातलं, मनातलं\nदहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.\nउरुस , जुलूसही मागे नसतातच.\nत्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.\nमाणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.\nडोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ;\nआणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-03-26T08:42:27Z", "digest": "sha1:R25BLMF5N2ZDQOS36CD6UBM6QIZZYWGV", "length": 3334, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:७ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:७ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"७ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाई��� लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%A8/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2019-03-26T07:59:30Z", "digest": "sha1:ASZFY6QONFQSZLP7PH6JV6IQM5Y6SO55", "length": 3875, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:साईट नोटीस/महिला संपादनेथॉन/२०१६ - विकिपीडिया", "raw_content": "\n८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही शनिवार, दिनक १२ मार्च २०१६ ला \"महिला संपादनेथॉन २०१६\" आयोजित करीत आहे. सर्व मराठी विकिपीडिया महिला सदस्यांना \"महिला संपादनेथॉन २०१६\" ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१६ रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/namo-app-will-give-chance-common-people-meet-pm-modi-donating-5-rupees-only-157694", "date_download": "2019-03-26T09:29:12Z", "digest": "sha1:OCNL353DL5RTBVSXOPK5CWJL3VZBHT45", "length": 13544, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Namo App Will Give Chance To Common People To Meet Pm Modi By Donating 5 Rupees Only 'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n'पाच रुपये द्या अन् नरेंद्र मोदींना भेटा'\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nआपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर, हे शक्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवळ पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्ही हे पाच रुपये दिल्यावर तुम्हाला सोबत एक टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळू शकतो.\nनवी दिल्ली- आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायची इच्छा असेल तर, आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. आता मोदींना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर, हे शक्य आहे आणि त्यासाठी तुम्ह���ला केवळ पाच रुपये मोजावे लागणार आहेत. तुम्ही हे पाच रुपये दिल्यावर तुम्हाला सोबत एक टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळू शकतो.\nयासाठी तुम्हाला नमो अॅपवर डोनेशन द्यावे लागणार आहे. पंतप्रधानांच्या वैयक्तिक नरेद्र मोदी (नमो) अॅपवर भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्यावे लागणार आहे. तुम्ही पाच रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला हे डोनेशन देता येऊ शकते.\nतुम्ही हे पैसे नमो अॅपच्या सहाय्याने डोनेट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरल कोड मिळेल, हा कोड तुम्हाला व्हाट्सअॅप किंवा एसएमएसच्या सहाय्याने 100 लोकांना पाठवायचा आहे. यानंतर तुम्ही पाठवलेल्या 100 लोकांनी जर तुमचा रेफरल कोड वापरून नमो अॅपला डोनेशन दिले तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळू शकते. तुमची ही संधी हुकली तरी तुम्ही रेफरल कोड पाठवलेल्या 100 लोकांपैकी जर 10 लोकांनी तुमचा रेफरल कोड वापरून जरी डोनेशन दिले तर तुम्हाला एक नमो टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळणार आहे. तुम्हाला जर या अॅपविषयी माहिती नसेल तर, तुम्ही हे नमो अॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता.\nLoksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार \nबेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार...\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : उमे���वार चोरीत गिरीश महाजनांचा हातखंडा : जयंत पाटील\nजळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/himesh-reshammiya-granted-divorce-wife-komal-after-being-married-22-years-51240", "date_download": "2019-03-26T08:48:52Z", "digest": "sha1:G4BN74TOHHYKB4J2K6GQE5EJB6EMCEF7", "length": 10828, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "Himesh Reshammiya granted divorce from wife Komal, after being married for 22 years हिमेशचा घटस्फोट नक्की | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 जून 2017\nगायक हिमेश रेशमियाने काही काळ त्याच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. नुकतेच त्याने \"लुलिया वंतुर' या सलमान खानच्या कथित गर्लफ्रेंडसोबत त्याचे 700 वे गाणे रेकॉर्ड केले.\nहिमेशने काही महिन्यांपूर्वी पत्नी कोमलपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. तो मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे. हिमेशची टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर हिच्याशी असलेली जवळीक या घटस्फोटाचे कारण आहे, असे मानले जात होते. मात्र, हिमेशसह त्याच्या पत्नीनेही हे कारण नाकारले असून, काही महिन्यांपासून दोघांत वादविवाद वाढल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.\nगायक हिमेश रेशमियाने काही काळ त्याच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. नुकतेच त्याने \"लुलिया वंतुर' या सलमान खानच्या कथित गर्लफ्रेंडसोबत त्याचे 700 वे गाणे रेकॉर्ड केले.\nहिमेशने काही महिन्यांपूर्वी पत्नी कोमलपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. तो मुंबई हायकोर्टाने मंजूर केला आहे. हिमेशची टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर हिच्याशी असलेली जवळीक या घटस्फोटाचे कारण आहे, असे मानले जात होते. मात्र, हिमेशसह त्याच्या पत्नीनेही हे कारण नाकारले असून, काही महिन्यांपासून दोघांत वादविवाद वाढल्याने त्यांनी घटस्फोटा���ा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.\nLoksabha 2019 : भाजपमध्ये इनकमिंग सुरुच; या अभिनेत्रीचा प्रवेश\nनवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये...\nमुंबई : जसप्रित बुमराची दुखापत गंभीर नाही, त्याच्यावर ताणही आलेला नाही, तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, असे मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे कळवण्यात आले...\nजयललितांच्या बायोपिकसाठी कंगना घेतेय तमीळचे धडे\nमुंबई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमीळ अशा दोन...\nLoksabha 2019 : प्रचारगीतांचा आवाज\nपुणे - जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत काही क्षणांत पोचायचे असेल, तर विविध सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. निवडणूक काळात या...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी विखेंना ५००० कोटी दिले का\nसांगली - मुंबई विकास नियंत्रण आणि नगर नियमन नियामवलीत बदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यातला...\nLoksabha 2019 : वायव्य मुंबईतून संजय निरुपम; मुंबई प्रदेशाध्यक्षपदी देवरा\nनवी दिल्ली : कॉंग्रेसने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-end-1644287/", "date_download": "2019-03-26T08:41:00Z", "digest": "sha1:SKZUVV2ODI5G6WVKH4TWIRR2ENTUWDGZ", "length": 13142, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Malik Ambar end | जे आले ते रमले.. : मलिक अंबरचा अस्त | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नो���ा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nजे आले ते रमले.. : मलिक अंबरचा अस्त\nजे आले ते रमले.. : मलिक अंबरचा अस्त\nजहांगीर बादशहानेही अहमदनगरवर फौज पाठवून मलिक अंबरला पराभूत करण्याचा प्रयत्न केला.\nअकबराने अहमदनगरावर पाठविलेल्या फौजेचा मलिक अंबरने पराभव केल्यावर पुन्हा एकदा मोठय़ा फौजेनिशी अकबराने आपला दुसरा सेनाधिकारी तिकडे पाठवला. या वेळी मोगल सेनेला अहमदनगर घेण्यात यश आले परंतु तेवढय़ात शाहजादा जहांगीरने बादशाह अकबराविरुद्ध बंड केल्यामुळे सर्व मोगल फौज हे युद्ध सोडून परत दिल्लीकडे रवाना झाली. नियमित होणाऱ्या आक्रमणांचा धोका ओळखून मलिक अंबरने आपली राजधानी दौलताबाद जवळ वसवून तिला नाव दिले खडकी. ‘खडकी’ हा खिडकीचा अपभ्रंश आहे असे म्हटले जाते. दक्षिणेकडे उघडणारी खिडकी अशा अर्थी. सन १६०९ मध्ये वसवलेल्या खडकीचे नामांतर पुढे औरंगजेबाने ‘औरंगाबाद’ असे केले.\nजहांगीर बादशहानेही अहमदनगरवर फौज पाठवून मलिक अंबरला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या फौजेलाही मलिकच्या गनिमी काव्याच्या छाप्यांपुढे टिकाव धरता आला नाही. समोरासमोर सामना न करता भुरटे हल्ले करून शत्रूला जेरीस आणण्याची त्याची पद्धत होती. मात्र १६१७ साली जहांगीरपुत्र शाहजहानने अहमदनगरवर हल्ला करण्यापूर्वी मलिक अंबरच्या युतीतल्या विजापूरचा सुलतान आणि इतर सरदारांना युतीतून फोडून आपल्याकडे घेतले. त्या वेळी झालेल्या युद्धातल्या पराभवामुळे मलिक अंबरला शांतता तह करून या तहान्वये निजामशाहीतला अहमदनगर आणि आसपासचा बराच प्रदेश मोगलांना द्यावा लागला.\nमलिक अंबर १६२६ साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी मृत्यू पावला. इ.स. १६०७ ते इ.स. १६२६ या काळात मलिक अंबरने अहमदनगरच्या निजामशाहीचा पालक कारभारी आणि वजीर या पदांवरून काम केले. या काळात मोगलांसारख्या प्रबळ शत्रूला त्याने झुंजायला लावले. मोगलांशी टक्कर देण्यासाठी मलिक अंबरने पश्चिम किनारपट्टीवरील लहान लहान राज्ये आणि विशेषत: जंजिरा राज्याचे हबशी राज्यकत्रे यांच्याशी युती केली. निजामशाहीचे मोगलांपासून संरक्षण करताना मलिक अंबरने जी स्वामिनिष्ठा दाखवली तिला भारतीय इतिहासात तोड नाही. त्यामुळ���च या एके काळच्या हबशी गुलामाचे नाव आजही आदराने घेतले जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/14/Article-on-Kurla-Reserved-Plot-Case-Disapproval-of-the-proposal-to-purchase-.html", "date_download": "2019-03-26T08:15:58Z", "digest": "sha1:OMORU55IKW46W3M3APACE7FJPALIL3H4", "length": 11025, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " सर्वांना शिस्तिचे धडे सर्वांना शिस्तिचे धडे", "raw_content": "\nमुंबई महानगरपालिकेच्या ४ हजार, ७८८ भूखंडांपैकी २ हजार, ३७७ मालमत्तांबाबत महापालिकेकडे कायदेशीर दस्तावेज असले तरी, त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या. गेल्या काही दिवसांत ५९० मालमत्तांच्या ’प्रॉपर्टी कार्ड’वर मुंबई महानगरपालिकेचे नाव लावण्यात आले. उर्वरित१ हजार, ७८७ मालमत्ता नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिका प्रशासन एकेक भूखंड मिळविण्��ासाठी प्रयत्न करत आहे, तर नगर विकास विभागाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत आयुक्तांना पत्र लिहिले होते. मात्र, नगर विकास विभागाच्या पत्राकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून यातील दोन हजार चौ. मीटरची जागा विकासकाच्या घशात घातली असून या विभागातील मुलांना खेळापासून वंचित ठेवले आहे. असे असताना काही नेतेमंडळी प्रशासनाला हाताशी धरून मोकळे भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कुर्ला काजूपाडा येथे उद्यान आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड मालकाकडून विकत घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी सुधार समितीत मंजूर करण्यात आला होता. मात्र, पालिका सभागृहात सदर प्रस्ताव येताच तत्कालीन सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी उपसूचना मांडत यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची त्यांनी मागणीही केली होती. त्यानुसार महापौरांनी सदर प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णयही घेतला. यावरून विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंतत: लक्ष घालावे लागले. त्यांनी पालिकेतील नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे निर्णय बदलण्याची उपरती शिवसेनेला झाली. मोकळ्या जागा कायम राहाव्यात, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगत आपल्याच निर्णयाला त्यांनी तिलांजली दिली. पण, भूखंड खरेदीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या मागणीला मंजुरी देताना महापौरांना शिवसेनेला मोकळ्या जागा नको होत्या का झोपडीधारक सोडून कोणा इतरांचा पुळका होता का झोपडीधारक सोडून कोणा इतरांचा पुळका होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण, दुसरीकडे महापौर तो निर्णय चुकला, असेही मान्य करायला तयार नाहीत आणि जर तो निर्णय बरोबर होता, तर शिवसेनेने ठाम भूमिका घ्यायला हवी होती. पण, त्यांनी तसेही केले नाही. म्हणूनच, शिवसेनेने घूमजाव करून त्या प्रस्तावामध्ये काही काळेबेरे होते का, या संशयाला अधिकच हवा दिली आहे.\n..तर माघार का घेतली\nमुंबई महानगरपालिकेच्या ४ हजार, ७८८ भूखंडांपैकी २ हजार, ३७७ मालमत्तांबाबत महापालिकेकडे कायदेशीर दस्तावेज असले तरी, त्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या. गेल्या काही दिवसांत ५९० मालमत्तांच्या ’प्रॉपर्टी कार्ड’वर मुंबई महानगरपालिकेचे नाव लावण्यात आले. उर्वरित १ हजार, ७८७ मालमत्ता नावावर कर��्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिका प्रशासन एकेक भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर नगर विकास विभागाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत आयुक्तांना पत्र लिहिले होते. मात्र, नगर विकास विभागाच्या पत्राकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून यातील दोन हजार चौ. मीटरची जागा विकासकाच्या घशात घातली असून या विभागातील मुलांना खेळापासून वंचित ठेवले आहे. असे असताना काही नेतेमंडळी प्रशासनाला हाताशी धरून मोकळे भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कुर्ला काजूपाडा येथे उद्यान आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड मालकाकडून विकत घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी सुधार समितीत मंजूर करण्यात आला होता. मात्र, पालिका सभागृहात सदर प्रस्ताव येताच तत्कालीन सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी उपसूचना मांडत यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची त्यांनी मागणीही केली होती. त्यानुसार महापौरांनी सदर प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णयही घेतला. यावरून विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंतत: लक्ष घालावे लागले. त्यांनी पालिकेतील नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे निर्णय बदलण्याची उपरती शिवसेनेला झाली. मोकळ्या जागा कायम राहाव्यात, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगत आपल्याच निर्णयाला त्यांनी तिलांजली दिली. पण, भूखंड खरेदीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या मागणीला मंजुरी देताना महापौरांना शिवसेनेला मोकळ्या जागा नको होत्या का झोपडीधारक सोडून कोणा इतरांचा पुळका होता का झोपडीधारक सोडून कोणा इतरांचा पुळका होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण, दुसरीकडे महापौर तो निर्णय चुकला, असेही मान्य करायला तयार नाहीत आणि जर तो निर्णय बरोबर होता, तर शिवसेनेने ठाम भूमिका घ्यायला हवी होती. पण, त्यांनी तसेही केले नाही. म्हणूनच, शिवसेनेने घूमजाव करून त्या प्रस्तावामध्ये काही काळेबेरे होते का, या संशयाला अधिकच हवा दिली आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/25/Article-on-Homeopathic-examination-Case-Taking-10.html", "date_download": "2019-03-26T08:42:20Z", "digest": "sha1:SBBBN3T3WFG4FTRDKOZGCSB6ZJ4HKWEX", "length": 8150, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " ह���मियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग-१०) होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग-१०)", "raw_content": "\nहोमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग-१०)\nहोमियोपॅथीक तपासणी करताना रुग्ण जर पुरुष, स्त्री किंवा एखादे लहान मूल असेल, तर त्यानुसारच तपासणीचा आराखडा ठरवण्यात येतो. रुग्णाला माहितीसाठी विचारले जाणारे प्रश्न हे त्याचप्रमाणे निश्चित केले जातात.\nप्रत्येक रुग्णाच्या तत्कालीन माहितीनुसार, मग या प्रश्नांमध्ये बदलही करता येतो. रुग्ण जर स्त्री असेल, तर स्त्रीच्या आरोग्यविषयक व इतर लक्षणांची माहिती घेताना नैसर्गिक स्रावामध्ये मासिक स्राव किंवा मासिक पाळी याविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये मासिक पाळी नियमित असणे हे एक चांगले लक्षण असते. मासिक पाळीमुळे शरीरातील संप्रेरकांमध्ये व्यवस्थित समतोल (Hormonal balance) साधला जातो. मासिक पाळी चालू होत असताना किंवा नंतरही शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. हे बदल स्त्रियांच्या मानसिक पातळीवरही होतात. या बदलांमध्ये स्त्रियांच्या मनात भावनिक पातळीवर बदल होतात आणि हे होणारे बदल जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. मासिक पाळीबद्दल माहिती देताना काही स्त्रीरुग्ण संकोचतात. हे संकोचणे स्वाभाविक आहे. परंतु, आरोग्यविषयक व आजारांच्या विषयी योग्य ती माहिती जर डॉक्टरांना दिली, तर त्यातून आजाराचे योग्य निदान करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच अशा विशेष लक्षणांमुळे होमियोपॅथीचे औषध शोधण्यासही मदत होते. मासिक स्रावाबद्दल माहिती घेताना खालील माहिती घेणे उपयुक्त ठरते.\nमुलींना होणारी ऋतुप्राप्ती व वयात येताना त्यांच्या शरीरात व मनात होणारे बदल हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ऋतुप्राप्ती ही शरीरात होणाऱ्या अनेक सांप्रेरिक (Hormonal), शारीरिक व मानसिक बदलांची शृंखला आहे. या बदलांच्या वेळेस मुलींना विशेष सांभाळावे लागते. शरीरात व मनात होणाऱ्या बदलांमुळे मुली थोड्या भांबावतात, संकोच करतात, घाबरतात व लाजतात. परंतु, त्याच वेळी योग्य माहिती, मार्गदर्शन केल्यास आणि आधार दिल्यास त्यांना आयुष्याच्या या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल खरी माहिती मिळते व ते हा बदल अतिशय सकारात्मकदृष्ट्या स्वीकारतात.\nऋतुप्राप्तीच्या वेळेस होणारे हे बदल होमियोपॅथीक चिकित्सक बारकाईने नोंदवून घेतात व त्याप्रमाणे रुग्णाला मदत करतात. उदा. एखादी मुलगी ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनाक्षम असते, अशा मुलींना ऋतुप्राप्तीच्या वेळेस फार त्रास होतो. त्यांना भीती वाटू शकते. सतत रडावेसे वाटते. सततची चिडचिड होणे किंवा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भांबावून जाणे इ. मानसिक लक्षणे दिसून येतात. अशावेळी ही लक्षणे केस टेकिंगच्या माध्यमातून माहिती करून घेतली जातात. केस टेकिंग हे नुसते माहिती घेण्याचे साधन नाही, तर रुग्णाला त्याचे म्हणणे संपूर्णपणे सांगण्याची मुभा आहे व फक्त होमियोपॅथीकतज्ज्ञच इतक्या सर्व गोष्टी बारकाईने पाहातात. रुग्णाची समस्या जाणून घेतली जाते व ऋतुप्राप्तीच्या वेळेस होणाऱ्या बदलांसाठी मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. आयुष्याच्या नवीन पर्वासाठी या वयात येणाऱ्या मुलींना तयार करून योग्य दिशा दाखवली जाते. होमियोपॅथीच्या उपचारांमुळे आजपर्यंत अशा अनेक मुलींची जीवनशैली सुधारली आहे, शिवाय चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या मुलींचेही आयुष्य सुधारले आहे. पुढील भागात केस टेकिंगबद्दल अजून माहिती पाहू.\n- डॉ. मंदार पाटकर\n(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/wow-salmaan-not-being-human/", "date_download": "2019-03-26T08:19:17Z", "digest": "sha1:3S3EG52PLDZFPTYHEQULUPBTXI6BQNCD", "length": 9691, "nlines": 116, "source_domain": "yashwantho.com", "title": "अग्ग बाई! सलमान!! - Yashwantho", "raw_content": "\nसेशन कोर्टात रोजच्यापेक्षा जरा जास्तच गर्दी दिसत होती. कोर्टाच्या इमारतीचा चौथा मजला गर्दीने खच्चून भरून गेला होता. त्यात बहुतेक पोलीस आणि वकीलच होते. आम पब्लिकला क्वचितच उभा राहायला जागा उरली होती.\nतरुण मुली आतल्या आत खुश होऊन हसत होत्या. आणि जर का त्यांना कळालच कि मी एकटीच हसतीय हे कुणी तरी बघितलंय तर स्वतःहून मिश्कील हसून त्या वेळ मारून नेत होत्या. पुन्हा दिवसा पडलेल्या स्वप्नात स्वतःला हिरोईन समजून त्या गर्दीत दुपारच्या कडक गर्मिला बर्फ समजून खेळवत होत्या.\n’ गर्दीतून एका मुलीचा आवाज माझ्या कानावर आला. स्वतःच्या बॉयफ्रेंडची सुद्धा इतक्या उत्कटतेने विचारपूस केली नसणार हिने उभ्या आयुश्यात. मी घाईघाईत गर्दीतून वाट काढत होतो म्हणून त्यापुढच मला ऐकू आलं नाही. पण काय तरी प्रफुल्लीत होऊन किंचाळल्यासारखा आवाज त्���ा मुलीने काढला. नॉर्मली आजकालच्या सगळ्याच मुली खुश झाल्यावर काढतात तोच तो आवाज.. जो बाजूच्या पुरुष मंडळींना ‘मी खरच काही केलं नाही’ असे सभ्य भाव चेहेऱ्यावर आणायला भाग पडतो. अगदी तोच तो आवाज. कोर्टाला काय तरी भलतच स्वरूप आलं होतं.\nकोर्ट रूम ५४ मध्ये आत शिरायला गेलो तर चक्क एक ३ स्टार पोलीस अधिकाऱ्याने मला हटकले.\n‘काय काम आहे आत\nरोज १० वेळा कोर्टात ये जा करतो तेव्हा साधा शिपाई पण ढुंकून देखील मला विचारत नाही आणि आज चक्क ३ स्टार साहेब\n‘सलमान भाय है क्या अंदर ‘ तेवढ्यात एका तरुणाने मला विचारलं. लगेच मी माझी नजर त्या ३ स्टार अधिकार्याच्या डोक्यावरून फिरवली आणि या गर्दी मागच रहस्य उलघडलं. ‘चक्क सलमान खान ‘ तेवढ्यात एका तरुणाने मला विचारलं. लगेच मी माझी नजर त्या ३ स्टार अधिकार्याच्या डोक्यावरून फिरवली आणि या गर्दी मागच रहस्य उलघडलं. ‘चक्क सलमान खान\nएका शहाण्या सुजाण नागरिकाप्रमाणे तो पाठून तिसऱ्या रांगेत बसला होता. हि सुजाण-शहाण्या बाळाची बुद्धी कदाचित कोर्टाच्या धाकामुळे उसनी आलेली असावी कदाचित. उंच असल्यामुळे मी त्याला व्यवस्थित बघू शकत होतो. पण बाकी गर्दीला सलमानचा चेहेरा तर सोडाच त्याचा नुसता ‘कान’ जरी दिसला तरी खूप झालं असत.\n‘महत्वाच काम नसेल त्यांनी नंतर या’ असं बजावण्यात आलं. मग मला तिथून निघावं लागलं.\nगावावरून आलेल्या नुकत्याच पोलिसात भरती झालेल्या लेडीज कॉन्स्टेबल पलीकडच्या कोपऱ्यात मघासपासून लाजत मुरडत का उभ्या होत्या ते आता मला समजलं. पंचविशीतल्या लेडी वकिलांची गर्दी ह्याच कोर्टाबाहेर का झालीय हे पण समजल. तिथल्या विवाहित बायका सुद्धा इतक्या खुश झाल्या होत्या कि त्यांच्या नवऱ्याने त्यांची प्रतिक्रिया बघितली असती तर इथे कोर्टातच उद्या किमान १० तरी डिवोर्स पेटीशन फाईल झाले असते. अतिशयोक्ती नाही हि.. खरच..\nआपली पब्लिक सलमानसाठी एवढी वेडी का आहे मला कळत नाही त्यापैकी किती जणांना माहित होतं कि नक्की सलमान ने काय केलय म्हणून तो इथवर आला आहे त्यापैकी किती जणांना माहित होतं कि नक्की सलमान ने काय केलय म्हणून तो इथवर आला आहे . ‘माणसांवर गाडी चढवून, माणूस असण्याचा (being human) दावा करणारा हा सलमान आणि त्याचे चाहते. ‘माणसांवर गाडी चढवून, माणूस असण्याचा (being human) दावा करणारा हा सलमान आणि त्याचे चाहते’. देवा माझ्या एखाद्याचा चाहता वर्ग एवढा वेडा असू शकतो याची मी पहिल्यांदाच अनुभूती घेत होतो. तो कोर्टात का आलाय याची कोणालाच फिकीर नव्हती. तो आलाय हेच त्याच्यासाठी खूप होतं.\nपुढच्या दिवशी त्याच कोर्टात मी चार-पाच पोलीस आणि अबू सालेम ला बघितला. नशीब आपली पब्लिक त्याची fan नाहीय…\nगिटार शिकायला किती वेळ लागेल\n५० वर्षांचे अनुभव – २ मिनिटात वाचा\nहे आपल्या so called सुशिक्षित पिढीच दर्शनच नव्हे काय\nCOLD COFFEE आणि बरंच काही… (लेखक – प्रमोद)\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-03-26T08:48:35Z", "digest": "sha1:4GGDCILRAIJ63UGZAFNDN2G74BEHEDMI", "length": 3068, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:बेन सिग्मुंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१५ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/sexual-desire/", "date_download": "2019-03-26T08:43:36Z", "digest": "sha1:HNEAHSHQMU32KNY3ZUILIHYIQRFAEFJU", "length": 6623, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Sexual Desire Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का\nजिथे आपण कुपोषण आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलू शकतो तिथेच सेक्स बद्दल का बोलू शकत नाही\nया सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात\nदिवसभरच्या थकव्यावर भरपेट जेवल्यानंतर झोप येते आणि माणूस कुठलीच क्रिया करण्याचा मनस्थितीत राहत नाही.\n“एक मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं”- मुस्लिमांची अचंबित क���णारी उत्तरं\nकाँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार\nशोएब अख्तर च्या प्रसिद्ध “पोज” मागचं कारण\nजिंदगी ना मिलेगी दोबारामुळे भारतात प्रसिद्ध पावलेल्या ‘ला टोमॅटिना फेस्टीव्हल’चा रंजक इतिहास\nसमुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\nनाश्त्यामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका\nमायकल जॅक्सनच्या गुरुत्वाकर्षणाला ठेंगा दाखवणाऱ्या ४५ डिग्रीच्या “फॉरवर्ड लीन”चे हे आहे रहस्य\nतुमच्या आवडत्या ‘मिम्स’मागील खरे चेहरे तुम्हाला माहित आहेत का\nमोदींची ‘५९ मिनिटांत कर्ज’ स्कीम : १५०० कोटींचा घोटाळा\nविजयनगर साम्राज्याचं मूलतत्त्व : सर्वधर्मसमभाव\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nअप्सरा- उर्वशी – आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा\n : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ११\nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मुलाखतीत विचारले जातात हे ९ अफलातून प्रश्न \nभारतातील ह्या रस्त्यांवर म्हणे……..’रात्रीस खेळ चाले’\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:03:29Z", "digest": "sha1:NCPRO5NUPRJIYAOR3VCOQ5Z2OPAPNLSM", "length": 6663, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, परंतु ? – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nपृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, परंतु \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 13, 2018\nमुंबई-: उद्याच्या कसोटी मालिकेचा भारतीय संघ जाहीर झाला. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंची नावे घोषीत करण्यात आली आहेत. या यादीतून उत्कृष्ट फलंदाज रोहित शर्मा, कसोटी मालिकेतील फलंदाज पृथ्वी शॉ, आणि उत्कृष्ट फिरकीपट्टू आर.अश्विन यांची नावे वगळण्यात आले आहेत.\nविराट कोहली (कप्तान), एम विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजार, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव हे खेळाडू उद्या (14 डिसेंबर रोजी) होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळतील. पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, तरी हा सामना तो खेळू शकणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.\nTags: #सामना #पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली\nठाणे मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या ग्राह्यतेवर मुंबई उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब \n२ जागांमुळे \"भाजपा\" सत्तेपासून दूर गेली.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5335559159069094732&title=Actor%20Yogesh%20Deshpande%20Become%20Director&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-03-26T08:40:34Z", "digest": "sha1:YKTG7GW4DVBWDVVPQG7QBI23YBGQ7EE4", "length": 8488, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अभिनेते योगेश देशपांडेंचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण", "raw_content": "\nअभिनेते योगेश देशपांडेंचे चित्���पट दिग्दर्शनात पदार्पण\nपुणे : जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले योगेश देशपांडे यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून, ‘६६ सदाशिव’ असे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे नाव आहे.\nकाही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडिओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘पुलं’, ‘गदिमा’ यांच्यावरील कार्यक्रमांसह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली. त्यांनी यापूर्वी ‘अवंतिका’, पिंपळपान’, ‘रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.\nआगामी ‘६६ सदाशिव’ या चित्रपटाबद्दल बोलताना देशपांडे म्हणाले, ‘जाहिरात विश्वात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. कॉर्पोरेट फिल्म्स, ब्रँड अॅड फिल्म्सच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता यामुळे चित्रपट क्षेत्र खुणावत होते. याच दरम्यान ‘६६ सदाशिव’चा विषय सुचला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळत मी अभिनयसुद्धा केला आहे. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे. या चित्रपटात प्रतिभावंत, दिग्गज कलाकार दिसणार असून, चित्रपटाची निर्मिती पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन अंतिम टप्प्यात असून, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nTags: ग्रहणयोगेश देशपांडे६६ सदाशिवGrahanYogesh DeshpandePuneपुणे66 Sadashivप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n१६ वर्षीय ग्रेटा थुंबर्गला शांततेच्या ‘नोबेल’साठी नामांकन\nसामान्य नागरिकांनी योद्ध्याची कामगिरी बजावावी\nहिंगोलीतून आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी\nरत्नागिर��त बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A3", "date_download": "2019-03-26T09:02:32Z", "digest": "sha1:D5CHXY62X3UTS2LFD635G4VROEOWN2BG", "length": 5535, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विरजण - विकिपीडिया", "raw_content": "\nविरजण हे दही आणि पनीर बनवण्यास कामी येणारे जिवाणू असलेला पदार्थ होय. जीवाणूंमुळे किंवा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरून दुधाचे घन रूपांतर करता येते मात्र त्यातही विरजणाचे जिवाणू भूमिका बजावतात. याच जिवाणूंपासून दही बनते[१] याच प्रकार चे जामन वेगळ्या प्रकारे पनीर बनवण्यासाठीही उपयोगी येते. तसेच किंवा कोणत्याही आम्लीय पदार्थ सह असलेले दूध काही काळ ठेवताच ज्यातून जे दूग्धजन्य पदार्थ बनतात असे मिश्रण होय. हेच पाणी न काढलेलं पनीर[२] किंवा छाना होय. दूधातील आंबटपणा वाढवल्यामुळे दूधातील प्रथिने (दुधातील सत्त्वमय) घन अवस्था प्राप्त करत जातात. आणि उरलेले द्रव निराळे होतात. यापासून पनीर किंवा रसगुल्ला बनवण्याचे साहित्य तयार केले जाते.\nपाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-Kerala-Tamil-Nadu-Pattern-linkage-is-needed-for-district-development/", "date_download": "2019-03-26T08:10:20Z", "digest": "sha1:T2LCFHLDWAN4NSYJHM77GYX6LTQ7QFOY", "length": 9498, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा विकासासाठी हवी ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ची जोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Konkan › जिल्हा विकासासाठी हवी ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ची जोड\nजिल्हा विकासासाठी हवी ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ची जोड\nकुडाळ : प्रमोद म्हाडगूत\nपर्यटकांचे नंदनवन म्हणून केरळ आ���ि तामिळनाडू या दक्षिणेकडील दोन राज्यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. या राज्यांनी कॉयर (काथ्या) उद्योग व काजूवर आधारित उद्योग तसेच बोटिंगसारख्या उद्योगातून कशाप्रकारे आर्थिक विकास साधला हे चांदा ते बांदा योजनेतंर्गत कॉयर बोर्डाच्या वतीने काढण्यात आलेल्या अभ्यास दौर्‍याच्या दरम्यान प्रकर्षाने दिसून आले. केरळ-तामिळनाडूमधील परिसर, वातावरण आलेल्या प्रत्येकालाच मोहीत करणारे आहे. विशेष म्हणजे केरळ-तामिळनाडू प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आहे. परिणामी काथ्या, काजू, बोटिंग आदी सर्व उद्योग विकसित होण्यास सिंधुदुर्गात अधिक वाव आहे. त्यासाठी गरज आहे ती ‘केरळ-तामिळनाडू पॅटर्न’ ची\nपर्यटनाच्या बाबतीत केरळ हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठीही हे राज्य प्रसिध्द असून शंभर टक्के भारतातील पहिले साक्षर राज्य आहे. काथ्या सारख्या उद्योगात केरळने भरारी घेतली,टाकावू पासून टिकावू वस्तू तयार करून जवळपास प्रतिवर्षी 3 हजार कोटी रुपयाची उलाढाल हे राज्य करते. केरळच्या काथ्याप्रमाणे सिंधुदुर्गातील काथ्यालाही मोठी मागणी आहे.\nकिंबहुना सिंधुदुर्गातील काथ्या ‘गोल्डन काथ्या’ म्हणून केरळात ओळखला जातो. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात कुडाळ येथे काथ्या उद्योगाचे महत्वाचे केंद्र असून 360 महिलांना प्रशिक्षण दिले असून कच्चा मालही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. काजू उत्पादन व निर्यातीतही केरळ तामिळनाडूचा अग्रक्रम लागतो. केरळमध्ये काजू बोर्ड आहे पण सिंधुदुर्गात काजूची मोठी लागवड व चांगले पिक येते. काजूवरील उद्योगाच्या विकासासाठी सिंधुदुर्गात काजू बोर्डाचे उपप्रादेशिक केंद्र होणे आवश्यक आहेे. मसालेजन्य पदार्थांसाठीही सिंधुदुर्गात पोषक वातावरण आहे.\nकृषी विद्यापीठेही सिंधुदुर्गातील भौगोलिक वातावरण काजू, मसाले पिकासाठी पोषण आहे असे जाहीर करते पण त्याठिकाणी बोर्डाचे केंद्र नाही. केंद्र झाले असते तर खर्‍या अर्थाने विकासाला अधिक गती मिळाली असती. त्यासाठी केंद्र स्तरावरून खा. विनायक राऊत यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.\nबोटींग उद्योगातही केरळ, तामिळनाडु राज्यांनी मोठे अर्थाजन केले आहे. केरळमध्ये तर बॅक वॉटरमध्ये बोटिंग व्��वसाय करून पर्यटकांना चांगली सेवा देतात त्याचप्रकारची सेवा तामिळनाडूमध्ये पर्यटकांना दिली जाते. सिंधुदुर्गातील स्वच्छ समुद्र किनारे, सह्याद्रीत विसावलेले गड, सिंधुदुर्ग जलदुर्ग, सावंतवाडीचा राजवाडा आदी अनेक ठिकाणांना संधी आहे पण संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आपली मानसिकता बदलून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली एकी दाखविली तरच राज्यातील पहिल्या पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाभिमुख विकसित होईल.\nदेवरूखचे उपनगराध्यक्ष शेट्येंचा काँग्रेसला रामराम\nउबदार थंडीने आंबा बागायतदारांत उत्साह\nतरूणीची बदनामी करणार्‍या बाप-लेकाविरूद्ध गुन्हा\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/malvan-underground-drainage-work-starts-again/", "date_download": "2019-03-26T08:11:00Z", "digest": "sha1:LUODMQ52CISZLHISSJDH2GBGXF44VOFW", "length": 6488, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालवणच्या भुयारी गटार कामाला पुन्हा प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Konkan › मालवणच्या भुयारी गटार कामाला पुन्हा प्रारंभ\nमालवणच्या भुयारी गटार कामाला पुन्हा प्रारंभ\nमालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. शिल्लक राहिलेली दोन किलोमीटरची पाईपलाईन आणि इतर सर्व कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने पालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सर्व नगरसेवक, प्रशासन आणि ठेकेदार यांची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्षांच्या कक्षात झाली.\nमालवण नगरपालिकेत गेले अनेक महिने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादाचे प्रसंग सभागृहात विविध विषयांवर दिसून आले होते. यातून भुयारी गटार योजनेवर वारंवार वादळी चर्चा झाली. यामुळे नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजना प्रश्‍न निकाली काढण्यासाठी आयोजित बैठकीस सर्व नगरसेवकांनी या बैठकीस उपस्थित राहात योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे संकेत दिलेे. या कामात अडचणी असलेल्या ठिकाणी प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.\nभुयारी गटार योजनेच्या कामासाठी शासनाने नव्याने आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी तातडीने खर्च करण्यासाठी सदर काम मे महिन्यात पूर्ण करण्याचे तसेच दर आठवड्याला या कामाचा आढावा देण्याचे शासन आदेश आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली. शहरात काही ठिकाणी भुयारी गटार योजनेची पाईपलाईन टाकण्याबाबत वाद असल्याने संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, महिला बालकल्याण सभापती तृप्ती मयेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, ममता वराडकर, पूजा करलकर, सुनीता जाधव, तसेच बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Kalaghoda-Festival-suspension-continued/", "date_download": "2019-03-26T08:09:44Z", "digest": "sha1:3F6PBU26GUTWHRPVSHI5VJBEU75CMQ72", "length": 4944, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळाघोडा फेस्टिव्हल स्थगिती कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळाघोडा फेस्टिव्हल स्थगिती कायम\nकाळाघोडा फेस्टिव्हल स्थगिती कायम\nशहरातील प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवांतर्गत चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. आयोजकांतर्फे राज्य सरकारला फेस्टिव्हल संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यामुळे उद्या या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात यावी , अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांनी ही विनंती मान्य करून याचिकेची सुनावणी उद्या मंगळवार दि. 6 रोजी निश्‍चित केली.\nदक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षापूर्वी चर्चगेटच्या क्रॉस मैदानावर घेतले जात होते. मात्र या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने काळा घोडा महोत्सव आयोजकांनी न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकार्‍यांनी आयोजकांना कोणत्याही अटीविना विनाशुल्क वापरासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्‍त केली.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Elections-peace-due-to-pre-planning-in-sangli-miraj-kupwad-municipal-corporation-election/", "date_download": "2019-03-26T08:26:33Z", "digest": "sha1:T6FUQL7W6QXCJFVK2QK4X46KTYIHEFHF", "length": 10121, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूर्व नियोजनामुळेच निवडणूक शांततेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Sangli › पूर्व नियोजनामुळेच निवडणूक शांततेत\nपूर्व नियोजनामुळेच निवडणूक शांततेत\nसांगली : अभिजित बसुगडे\nयंदाची महापालिक���ची निवडणूक कमालीच्या शांततेत पार पडल्याचे दिसून आले. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर केलेले पूर्व नियोजन, कारवाईची कडक अंमलबजावणी यामुळेच ही निवडणूक अनुचित प्रकाराशिवाय पार पडली. पोलिसांनी महिनाभर रोज केलेली नाकाबंदी, हद्दपारी, प्रवेशबंदी, कोम्बिग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशनचेच हे यश असल्याचे दिसून आले.\nजुलैच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी तातडीने अधिकार्‍यांची बैठक घेऊन या निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन केले होते. तीनही शहरातील बारा ठिकाणी रोज रात्री आठ ते बारा या वेळेत नाकाबंदी केली जात होती. त्याशिवाय तीनही शहरात विविध गुन्हे दाखल असलेले तसेच शहराजवळील गावांमधील गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रवेशबंदीची कारवाई केली.\nमतदानाच्या आधी आठ दिवस तीनही शहरात सातत्याने कोम्बिग ऑपरेशन केले जात होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानबद्धता, हद्दपारी अशा कारवाया केल्या जात होत्या. त्याशिवाय ऑल आऊट ऑपरेशनही राबवले जात होते. दिवसाचे चोवीस तास पोलिस रस्त्यावर दिसत होते. यामुळे गडबड करणार्‍यांना चांगलाच चाप बसला होता.\nमतदानादिवशी गोंधळ झालेल्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होत होता. यामुळे गोंधळ करणार्‍यांना चांगलाच चाप बसत होता. मतदानाच्या आधी दोन दिवस सर्व बीअर बार, हॉटेल, ढाबे, पानपट्ट्या रात्री दहा वाजता कटाक्षाने बंद करण्यात येत होत्या. त्याशिवाय पोलिसांची पथके रात्रभर शहरात गस्त घालत असल्याने उमेदवारांना ‘रात्रीचा खेळ’ करण्याची संधीच मिळाली नाही.\nमांटे खुनानंतर आवळला चाप\nदारूच्या बिलावरून वाद झाल्यानंतर वाहतूक पोलिस समाधान मांटे यांचा कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्स हॉटेलमध्ये खून करण्यात आला. खुनाच्या घटनेनंतर रात्रीच्या बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याचा चांगला परिणाम दिसून आला.\nसहा महिन्यांपासून केली होती तयारी...\nपोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारीपासून तयारी सुरू केली होती. सर्वात आधी त्यांनी मटका बुकी, जुगार्‍यांची हद्दपारी केली. तीनही शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर हद्दपारी, स्थानबद्धता, मोक्का क��रवाईला वेग दिला. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या निवडणुकीपूर्वीच हद्दपार झाल्या होत्या. प्रमुख टोळ्यांवरील कारवाईनंतर त्यांनी किरकोळ गुन्हे नोंद असणार्‍यांवर लक्ष केंद्रित केले. ऐन निवडणुकीत प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांना घरातील उमेदवार असूनही शहरात येता आले नाही. या तयारीचे फलित म्हणूनच निवडणूक शांततेत झाली.\nराज्य उत्पादन शुल्कचेही योगदान...\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर थोडे उशिरा जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्कनेही महिनाभरात जोरदार कारवाई केली. अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी चार विशेष भरारी पथकांची नेमणूक केली. पोलिसांच्या सहाय्याने या पथकाने महापालिका क्षेत्रात अवैध दारू विक्री, वाहतूक करणार्‍यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. त्याशिवाय महापालिका क्षेत्रासह आसपासच्या गावांत संपूर्ण तीन दिवस ड्राय डे घोषित करून अधीक्षक शेडगे यांनी नवीन संकल्पना पुढे आणली. यापूर्वी फक्त सायंकाळपर्यंतच होणारे ड्राय पूर्ण दिवस करण्यात आले. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनेही अवैध दारू वाहतुकीची मोटार अडवून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारू साठा जप्त केला.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/music_is_magic_happy_world_music_day/", "date_download": "2019-03-26T08:04:03Z", "digest": "sha1:UJPGSLU3J3XEJVMJ5E5E2WXLYZCEXRAZ", "length": 11219, "nlines": 110, "source_domain": "yashwantho.com", "title": "Happy World Music Day - Yashwantho", "raw_content": "\nलोकं १४ फेब्रुवारीला ‘वेलेंटाईन डे’ करतात. आणि मी तो करतो २१ जूनला, म्हणजेच ‘वर्ल्ड म्युझिक डे’ दिवशी. आणि माझी वेलेंटाईन असते माझी लाडकी गिटार. मी तिला माझ्या गर्लफ्रेंड सारखच treat करतो. पण या आधी कहाणी मध्ये थोडा ट्वीस्ट असा होता कि माझी आणि माझ्या गिटारची लवस्टोरी घरच्यांना आवडत नव्हती, त्यामुळे मला जरा लपून लपून practice करावी लागत होती. ���्रियकर-प्रेयसी जसे लपून-छपून भेटतात तसच काहीसं होतं ते. अगदी गेल्या वर्षी पर्यंत माझी गिटार माझ्या मित्राच्या घरीच असायची. त्यांना वाटायचं मी तिच्या नादाला लागून वाया जाईन कि काय.\nम्युजिक हि एक अशी अप्रतिम गोष्ट आहे जी तुम्ही न शिवता फील करू शकता, डोळे बंद असले तरी बघू शकता, कितीही कडक उन असलं तरी त्याला विसरू शकता. आणि अशी म्युजिक तुम्ही स्वतः तुमच्या हातून तयार केली असेल तर मग तश्या आनंदाला शब्दात सांगण खरच अवघड आहे\n६ वर्ष आधी गिटार नक्की असते तरी कशी हे सुद्धा माहित नव्हत. पण एकदा एका फिजिक्स प्रोजेक्टमध्ये मित्रांनी गिटारची थेअरी सागितलेली, तेव्हा पहिल्यांदा गिटार हातात घेतली. त्यातून निघणारा आवाज मनातून थंड हवेची झुळूक नेणारा होता. तेव्हा सुरांमधली एवढी माहिती नव्हती. मग गिटार कशी हि वाजली तरी एकदम ‘गार्डन गार्डन’ वाटायचं. ‘LOVE at First Sight’ काय ते म्हणतात ना, तसं झालेलं मला तेव्हा. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत गिटार शिकायची असा निश्चय केला. त्यासाठी लागणारी ८०० रुपये महिना फी मी कशी गोळा केली ते माझ मलाच माहितीय. तेव्हा वाटलेलं, आता तर कॉलेज संपलं, आता फार उशीर झाला, आता शिकून काय करू. पण त्या विचारांना मी जास्त वेळ माझ्या डोक्यात राहू दिल नाही.\nम्युजिक आवडण आणि म्युजिकच वेड असण ह्या दोन वेग वेगळ्या गोष्टी आहेत. लहानपणी मला म्युजिक आवडायचं, आत्ता ते एक ‘वेड’ झालंय. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खरच वेड असेल ना तर आपोआप तुम्हाला तिच्यापर्यंत पोहचायचे रस्ते मिळत जातात. माझ पण काहीस असच झालं.\nजून महिन्यात मी नेहमीच म्युजिकशी रिलेटेड काही तरी नवीन उपक्रम करत असतो. यंदा एक कल्पना डोक्यात आलीय. मी गिटार पहिल्यांदा शिकायला घेतली तेव्हा माझ्याकडे अज्जिबात पैसे नव्हते. स्वतःची गिटार नव्हती. अजूनही अशी बरीच म्युजिक वेडी तरुण मंडळी आहेत ज्यांना हा छंद थोडा महाग असल्यामुळे परवडत नाही. आपण त्यांच्यासाठी एक काम करू, आपल्या ओळखी मध्ये ज्या कोणाकडे गिटार आहे, जी वर्षानू वर्षे कुठे तरी कोपऱ्यात धूळ खात बसलीय, किंवा जराशी तुटली म्हणून कचऱ्यात जमा झालीय, ती अशा गरजू तरुणांपर्यंत पोहचवू. चला, आपली जुनी गिटार तशीच भंगारात जमा करण्यापेक्षा कोणाला तरी डोनेट करूयात.\nआमच्या घरच्यांचा माझ्या गिटारसोबत असणाऱ्या नात्याबद्धलचा विरोध मावळला आणि मी माझी स��वतःची म्युजिक अकादमी उघडली. थोडे दिवस गिटारसोबत ‘लिव-इन-रिलेशनशिप’ मध्ये राहिलो आणि मगच हा नवीन म्युजिक अकादमीच्या संसाराचा निर्णय घेतला. तुम्ही मला तुमच्या किंवा तुमच्या मित्रांच्या गिटार डोनेट केलीत तर माझ्यासारख्या बऱ्याच तरुणांच्या सांगीतिक संसाराला हात भार लागेल. बाकी तुमची गिटार योग्य माणसापर्यंत पोहचवायची जबाबदारी माझी. संपर्क साधण्यासाठी माझ्या वेबसाईटवर जा www.yashwantHo.com .\nगिटार येत नाही म्हणून आज तुम्ही तुमच्या उदास मैत्रिणीला ‘कभी कभी अदिती’ गाण गाऊन खुश करू शकला नसला तरी तुम्ही ज्याला तुमची गिटार डोनेट केलीय त्याच्याकडून नक्कीच ते करवून घेऊ शकता कोणी स्पेशिअल समवन असेल, तर त्याला एखाद romantic गाण ऐकवू शकता. इनशोर्ट, म्युजिक आय्युश्यात असे पर्यंत तुम्ही काहीही करू शकता. सदैव खुश राहू शकता. तुमच्या भावना शब्दा आभावी गुदमरून जात असतील तर त्या गाण्यातून किंवा एखाद्या छोट्याश्या म्युजिक पीस मधून एक्स्प्रेस करू शकता. आणि बघा सगळ कसं व्यवस्थित सेट होतंय ते.\nमाझ्यासाठी तरी म्युजिक एक अशी magic आहे जी नसेल तर सगळी जिंदगी tragic आहे. तुम्ही म्युजिक वर प्रेम करा, इन रिटर्न ते तुम्हाला प्रेम करायला शिकवेल. Wish you a Very Happy World Music Day.\nआकाशवाणी – पुन्हा एकदा झाली\nकारण आकाशवाणी एकदाच होते\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhavnagar.wedding.net/mr/photographers/1151957/", "date_download": "2019-03-26T09:02:14Z", "digest": "sha1:ZUNTVDYYVPZNGXFCSHI7OH42UQI5SRXS", "length": 2856, "nlines": 69, "source_domain": "bhavnagar.wedding.net", "title": "भावनगर मधील AJ photography हे लग्नाचे फोटोग्राफर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nभावनगर मधील AJ photography फोटोग्राफर\nफोटोग्राफीची स्टाइल पारंपारिक, प्रामाणिक, ललित कला\nसेवा लग्नाची फोटोग्राफी, अल्बम, डिजिटल अल्बम, लग्नाआधीची फोटोग्राफी, फोटो बूथ, व्हिडिओग्राफी\nप्रवास करणे शक्य होय\nसर्व फोटो पाठवते होय\nएखाद्याने विक्रेत्याशी किती आधी संपर्क करायला हवा 1 WEEK\nफोटोग्राफीक अहवालासाठी सरासरी वितरण वेळ 1 महिना\nबोली भाषा इंग्रजी, हिन्दी\nसर्व पोर्टफोलिओ पहा (फोटो - 9)\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,72,118 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:50:23Z", "digest": "sha1:OACXPOVXET7P2GJYCR3ZFFWWVZKPLDIU", "length": 14971, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "नोटबंदीमुळे कर वसुलीत वाढ, सीमाशुल्क संकलनात मात्र घट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेह���त पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१७\nनोटबंदीमुळे कर वसुलीत वाढ, सीमाशुल्क संकलनात मात्र घट\nनोटबंदीमुळे विविध प्रकारच्या कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात सीमा शुल्क (कस्टम) वसुलीत ६ टक्के घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. कर संकलनाच्या आकडेवारीचे हे अंदाज असून अंतिम आकडेवारी अर्थसंकल्पात सादर केली जाईल, असे जेटली यांनी स्पष्ट केले.\nनोव्हेंबर महिन्यात राज्यांच्या वॅट कर वसूलीत वाढ झाली आहे. मात्र सोने आयातीलर नोटबंदीचा परिणाम झाल्यामुळे सीमाशुल्कात घट झाली आहे, असे जेटली यांनी सांगितले.\nनोटबंदीचा जीडीपीवर झालेल्या परिणामाबदद्ल बोलताना जेटली म्हणाले, आता केवळ कर संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. जेव्हा जीडीपीचे आकडे समजतील तेव्हा त्यावर च्रछा करता येईल.\nपेट्रोल पंपावर होणा-या कार्ड ट्रान्झॅक्शनवर एक टक्का अधिभार वसूलीच्या मुद्याबाबत आपण पेट्रोल मंत्रालय आणि बँका यांच्या संपर्कात आहोत, असे जेटली म्हणाले. या मुद्यावर लवकरच तोडगा काढू, असे ते म्हणाले.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल – डिसेंबर २०१५ च्या तुलनेत एप्रिल – डिसेंबर २०१५ मध्ये विविध प्रकारच्या कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थेट कर वसुली १२.०१ टक्के, अप्रत्यक्ष कर वसुलीत २५ टक्के, सेवा कर वसुलीत २३.९ टक्के, सीमा शुल्क वसुलीत ४.१ टक्के, अबकारी कर वसुलीत ४३ टक्के वाढ झाली आहे.\nडिसेंबर २०१५ च्या तुलनेत डिसेंबर २०१६ मध्ये चांगली वाढ झाली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये केंद्रीय अबकारी कर वसुलीत ३१.६ टक्के, सेवा कर वसुलीत १२.४ टक्के, तर एकूण अप्रत्यक्ष कर वसुलीत १२.८ टक्के वाढ झाली आहे. मात्र सीमाशुल्क वसुलीत ६ टक्के घट झाली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थान व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्र देणार\nपुढीलमध्य प्रदेशमध्ये आदिवासी विद्यार्थ्याला जिवंत पेटवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%81/", "date_download": "2019-03-26T08:44:31Z", "digest": "sha1:N2WIMLTUUIFHOZM2M3XHNXN3QDUMEP4P", "length": 16501, "nlines": 126, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "गुलाल उधळीला जणु ! - Thinkmarathi.com", "raw_content": "\nआम्ही वीस माणसे कलकत्त्याहून जलपायगुडी येथे आलो. डोशांचा भरपूर समाचार घेतला. चहा पिऊन दार्जीलिंग येथे जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो, छोटी गाडी, रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळून जाणारा बसचा रस्ता पाहून मजा वाटत होती.( खरे तर आराधना पिक्चर ने या गाडीला अमर केले आहे ) न्यू जलपायगुडी येथे आमच्या गाडीच्या प्रत्येक तीन डब्यांना एक इंजिन जोडले. एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या व त्या झुक झुक करत निघाल्या. लांब अंतरावरून दिसणाऱ्या धुरावरून आमच्या गाडीचा एखादा भाग कुठे आहे हे ओळखता येत होते.स्टेशनला प्लेटफोर्म असा नव्हताच. गाडी थांबायची,उतरून समोरच्या दुकानातून फळे आणेपर्यंत गाडी फुसफुसत थांबलेली असायची.खूप गम्मत वाटायची. चढण चढताना गाडी सरळ वळण न घेता , अर्धे वळण घेऊन अर्ध्या वळणावर उलट चालायची, अशी गम्मत तर कुठेच अनुभवली नव्हती.दोन्ही बाजूच्या उतारावरून चहाचे मळे आमच्या स्वागतास सिद्ध होते. त्या हिरव्या रंगात दंग असताना दार्जीलिंग पटकन आलेसे वाटले.\nआम्ही सामान घेऊन हॉटेल वर आलो. संध्याकाळी मेटाडोर्स ठरवण्यासाठी माणूस आला. येथे सूर्योदय लवकर होतो. तो म्हणाला ” मध्यरात्री २.३०. वाजता मी सर्वाना उठवीन, २ छोट्या मेटाडोर्स, ३ वाजता निघू या.रात्री चांदणे छान पडले होते . दरवाजा बंद करण्यापूर्वी बापूंनी समोर पहिले आणि पाहतच राहिले. म्हणाले , अग बघ हे कांचनगंगा शिखर अगदी आपल्या समोर आहे आणि आता चांदण्यात कसे न्हाऊन निघाले आहे ना ते दृश्य मनसोक्त पहिले.\nपहाटे २.३० वाजता दार वाजले, उठलो. तोंड धुवून व स्वेटर घालून शालही पांघरून निघालो.ठीक ३.३० ला मेटाडोर्स एके ठिकाणी थांबल्या, उतरून पाहिले, खूपच गर्दी जमा झाली होती. हात कडकडत होते, फुंकर मारली तर तोंडातून वाफा निघत होत्या.दोन तीन चहाचे स्टोल्स होते. गरमागरम चहा सर्वांनी घेतला आणि कुडकुडत उभे राहिलो.ऑक्टोबर महिना पण खूपच थंडी होती. आकाश मात्र निरभ्र होते.\nअरुण हसत हसत दोन्ही मुठीनी सगळीकडे गुलाल उधळीत होता. उंचावर,समोर, मागे , पुढे सगळीकडे जत्रेत किंवा मिरवणुकीत गुलाल उधळला की कसे धूसर धुलीकण दिसतात तसे दिसू लागले. मध्येच फक्कन फेकलेला गुलाल एकदम गुलाबी रंग, माझ्या, बापूंच्या, सर्वांच्या डोक्यावर गुलाबी धुलीकण. आम्ही अवघे गुलाबी रंगात रंगलो रे ही अवस्था झाली. सन्माननीय पाहुणे म्हणून उषा देवीने केलेले हे स्वागत इतके आवडले. १० मिनिटे सभोवतालचे सर्व आसमंत गुलाबी बनले. पूर्व दिशेने गुलाल उधळला ही अजून पर्यंत कविकल्पनाच वाटत होती .ती प्रत्यक्षात उतरलेली पाहून सानंद आश्चर्य वाटले. हळूहळू गुलाबी रंग कमी होऊन सोनेरी रंग आपली किमया दाखवू लागला. प्रसन्न मानाने सोनेरी सूर्याला नमस्कार केला. तेंव्हा कांचनगंगा शिखर आपले नावं सार्थ करीत सुवर्ण वैभव मिरवीत दिमाखाने उभे होते.\nमद्रास येथील सूर्योदय, जेथे समुद्रातून सूर्य उगवताच सूर्यकिरण थेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, रामेश्वरचा सूर्योदय पूर्व दिशेला सप्तरंग वेगवेगळ्या रीतीने शोभतात., गुलाबी रंगाचा प्रभाव जास्त असतो. कन्याकुमारीचा सूर्योदय , गुलाबी रंग पूर्व दिशेचे वैभव द���खवीत असताना, सूर्य हळूच डोकावतो. पण हा दार्जीलिंगचा अरुणोदय उंच डोंगरातून उदय पावत असल्यामुळे आपल्या अगदी जवळ उंचावर उभे राहून आपल्यावर गुलाल उधळतो. चार माजली इमारतीवरून दहीकाल्याच्या वेळी गोविंदा पथकावर बायका पाण्याच्या बदल्या फेकतात ना , तसे उषा देवी अरुण देवाकडून आपल्यावर मुठी-मुठी भरून गुलाल उधळते.\nहा अदभूतरम्य, अनोखा आनंद अनुभवण्यास रसिकहो, दार्जीलिंगला जरूर भेट द्या, कांचनगंगेची त्रिविध रूपे तुमच्या मनावर मोहिनी घालतील \nसौ. विजया मा. केळकर\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\nभूतान – सुखी देशाची सफर\nसध्या प्रसिद्ध असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास डाएट प्लॅन बद्दल..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-is-still-in-the-congress/", "date_download": "2019-03-26T08:35:18Z", "digest": "sha1:QZ3I7W6ALEUFL7VGGZ3HUZ5BSLT7L6IW", "length": 6297, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अबब... नारायण राणे अजूनही कॉंग्रेसमध्येच ?", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nअबब… नारायण राणे अजूनही कॉंग्रेसमध्येच \nपुणे: शिवसेना,कॉंग्रेस नंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा अटीतटीचा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे सध्या भाजपच्या खासदारकीच्या वाटेवर आहेत. तरी देखील राणे अजूनही पुण्याच्या काँग्रेसभवन मधील फलकावर झळकत आहेत.\nभाजपच्या खासदारकीच्या वाटेवर असणारे नारायण राणे याचं सध्याही पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये छायाचित्रा पुरत अस्तित्व कायम आहे. कारण काँग्रेस भवनच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आजही त्यांचा फोटो झळकत आहे. याच हॉलमध्ये सर्व नेत्यांच्या पत्रकार परिषदा घेतल्या जातात. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे.\nनारायण राणे नेहमी राजकारणात चर्चेचा विषय असतात शिवसेनेत असतांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर पक्षनेतृत्वावर टीका करत राणे यांनी ३ जुलै २००५ रोजी शिवसेनेला राम राम ठोकला. असाच प्रकार कॉंग्रेस मध्ये झाला. राणे कॉंग्रेस मध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेल्या बंडापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं. २००८ मध्ये पक्ष विरोधी टिप्पणीमुळे त्यांच कॉंग्रेस मधून निलंबन करण्यात आलं.\nत्यानंतर भाजपमध्ये संधी मिळेल अशी वाट पाहणारे राणे यांनी अखेर स्वताचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर लगेच राणेंना भाजपमधून मंत्रीपदाची ऑफर आली. अखेर मंत्रिपद मिळेल अशी वाट पाहून थकलेला राणेंना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. पुण्यातील कॉंग्रेस भवनातील फोटो मुळे नारायण राणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nबायोकल्चर आणि कंपोस्टिंग पीटद्वारे करनार कचऱ्यावर प्रक्रिया\nस्त्रियांमधील लठ्ठपणा म्हणजे नेमके काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/gulzar-book-dyodhi-smell-of-poverty-65243/", "date_download": "2019-03-26T08:39:00Z", "digest": "sha1:HFR5J6T4LL3BKY3C2E6WOE4AMU32C2YG", "length": 23594, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nदिवाळी अंक २०१२ »\nपार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद\nपार्टीवाला म्हणाला, ‘‘नऊ र्वष भांडून-झगडून आम्ही तुमच्या लोकांसाठी ही कॉलनी बनविली. तुम्हा लोकांना झोपडपट्टीतनं काढलं, सिमेंटची पक्की घरं करून दिली. आणि तुम्ही म्हणताय- डब्यात बंद केलं म्हणून.’’\nमाझा घरवाला सदोदित पार्टीवाल्याशी हुज्जत घालायचा.. ‘‘तू याला वस्ती म्हणतोस. माणसांचं गोदाम वाटतं. सगळ्यांना पार्सलमध्ये पॅक करून ठेवलंय.’’\nतोंडात दुपट्टा दाबून मी सगळं ऐकत असते. माझं काय देणं-घेणं यांच्या पॉलिटिक्सशी त्याचं सुरू असतं- माझ्या नवऱ्याचं..\n‘‘अरे साला, दोन बिल्डिंगांच्या मध्ये गाडीसाठी दोन हात जागा तर असली पाहिजे ना इकडून जाणाऱ्या माणसाची तिकडून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते अन् काय इकडून जाणाऱ्या माणसाची तिकडून येणाऱ्या माणसाशी टक्कर होते अन् काय\n पोलिसांच्या दोन जिपा जाऊ शकतात. तू स्वत: मापून बघ.’’\n‘‘अरे सोड.. दोन खाटा टाकून पत्ते खेळू शकतोस काय\n‘‘त्यासाठी नाहीयेत आता मुंबईच्या गल्ल्या, मित्रा\nमीही विचार करते- जमिनीचं रंगरूप अगदी पालटलंय. अगोदरच्या काळात सहा महिने चिखल असायचा. थोडं खाडीचं पाणी यायचं. उरलेले सहा महिने सुकलेल्या चिखलाची काळी माती उडत असायची सगळीकडे. नागडीउघडी पोरं, कुत्री, जानीच्या कोंबडय़ा अन् कोंबडे- सगळ्यांचं छान चालायचं. पिलांना दोरी बांधून मुलं खेचत न्यायची. मोठं होता होता सगळ्या कुत्र्यांच्या माना लांबोडय़ा लांब व्हायच्या.\nया अध्र्या जमिनीच्या तुकडय़ावर सरकारनं सिमेंटची तीन माळ्यांची बिल्डिंग बनवलीये. आणि एका-एका माळ्यावर २४-२४ फ्लॅट्स आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक खोली, एक स्वैंपाकघर- जिथं धूर लोकरीच्या गुंडाळ्याप्रमाणे लपेटून टाकतो सगळं. एक मोरी. आणि प्रत्येक मजल्यावर दोन संडास. टमरेल घेऊन फार लांब जावं लागू नये म्हणून. लाइन तर लागतेच. पूर्वी या रांगा उघडय़ावर लागायच्या. आता लाइन भिंतीलगतच्या शिडय़ा चढून जाते.\nबिल्डिंगचं काम सुरू झालं तेव्हा सगळ्या झोपडय़ा मैदानाच्या एका बाजूला सरकवण्यात आल्या. मोठय़ा बाजारात रिकाम्या टोपल्यांचा ढीग लागतो, तसं. त्या टोपल्यांत नासलेल्या भाज्या; तर इथल्या ढिगाऱ्यांत कुजकी-नासकी मुलं अन् त्यांचे आई-बाप कण्हत राहायचे. किडय़ा-मुंग्यांसारखं जगणं. उन्हसुद्धा, पाऊससुद्धा आणि उरलंसुरलंही. आकाशसुद्धा आपलं उरलंसुरलं खाली टाकत असायचा. या बिल्डिंगच्या भिंतींना शेवाळही लागत नाही. त्या जुन्या झोपडय़ा खूप हिरव्यागार असायच्या.\nआमच्या झोपडीच्या समोर थोडी मोकळी जागा होती. संतोषनं तिथं कारल्याची वेल लावली होती. कपचे-कपचे बांधून तिथं एक भिंत उभी केली त्यानं. त्यामुळे आमच्या आणि शेजारच्या झोपडीत अंतर पडलं. परंतु वेल ती वेल. व्हायचं काय, की दोन कारली नजरेस पडली की शेजारचे कपडे धुण्याच्या बहाण्यानं पाण्यानं भरलेली बालदी घेऊन यायचे आणि संधी मिळताच हात लांब करून कारली चोरायचे. पाण्याच्या बालदीत कपडय़ांच्या खाली कारली ठेवायची आणि घरी जायचं- असा मामला. चार बटाटे आणि खूपशा लाल मिरच्या टाकून खरपूस भाजल७ की झालं. कारल्यांचा खमंग वाससुद्धा बाहेर जात नसे. कसं कळणार संतोषला पण तिला संशय आला. म्हणून म्युन्सिपाल्टीनं रज्जब अलीचं गॅरेज पाडलं तेव्हा संतोषच्या नवऱ्यानं पातळ पत्रा आणून बांबूच्या कपच्यांच्या मागच्या बाजूला असा लावला, की कारल्याची वेल दिसेना. त्यामुळे संतोषच्या घरी कारली शिजत असताना खमंग वास यायचा. ढीगभर लाल मिरच्या टाकून भाजीचा सुवास लपविण्याची भानगड नाही. हां- कधी मागितलं तर द्यायची केव्हा केव्हा. तीसुद्धा माझ्या कुंडीतले कच्चे टोमॅटो मागायची ना पण तिला संशय आला. म्हणून म्युन्सिपाल्टीनं रज्जब अलीचं गॅरेज पाडलं तेव्हा संतोषच्या नवऱ्यानं पातळ पत्रा आणून बांबूच्या कपच्यांच्या मागच्या बाजूला असा लावला, की कारल्याची वेल दिसेना. त्यामुळे संतोषच्या घरी कारली शिजत असताना खमंग वास यायचा. ढीगभर लाल मिरच्या टाकून भाजीचा सुवास लपविण्याची भानगड नाही. हां- कधी मागितलं तर द्यायची केव्हा केव्हा. तीसुद्धा माझ्या कुंडीतले कच्चे टोमॅटो मागायची ना सगळ्यांनी घराच्या बाहेर काही ना काही लावलेलं.\nतुळस तर होतीच. रोज संध्याकाळी तिथं दिवे लावले जायचे. तुळस का लावतात कुणाला धड ठाऊक नाही. दिवा का लावायचा कुणाला धड ठाऊक नाही. दिवा का लावायचा नाही ठाऊक. अमिनाकडे, करिमांकडे, शांती आणि पूरोंकडेसुद्धा. सगळ्या म्हणायच्या- ‘‘म्हाताऱ्याला खोकला झाला की तुळशीचा काढा पाजते त्याला.’’ काहींच्या वेली तर झोपडीच्या छपरावर पसरलेल्या असत.\nपरंतु आंटी तर आंटी ना तिच्याकडे एक भट्टी होती. लहानशी. मैदानातल्या कोपऱ्यात तिची जागा. पंधरा-वीस दिवसांत एकदाच भट्टी लावायची. दारूची पिंपं भरून झोपडीत सुरक्षित ठेवायची. भट्टी लागायची त्या दिवशी पोलीस तिच्या घराभोवती फिरताना दिसायचे. तिच्या आणखी दोन झोपडय़ा होत्या. प्रतिष्ठित लोक आत बसून प्यायचे. मामुली इज्जतवाले- जी ना धड उतरायची, ना चढायची- ते बाहेर बसून ठर्रा प्यायचे आणि समोर बशीत ठेवलेलं मीठ अधनंमधनं चाटायचे.\nपरंतु आंटी तर आंटी होती. ती खूप उत्तम दारू बनवायची. कुजकी फळं दारूत टाकायची आणि नवसागर तर फारच कमी. तिच्या दारूत रंगसुद्धा असायचा. कुणी खाली बाटली घेऊन आला, तर आंटी त्याल�� एक रुपयाची सूट द्यायची. तिची ठरलेली गिऱ्हाईकं होती. तीच माणसं यायची. आणि रात्री दहानंतर कुणी नाही. दहानंतर आंटी स्वत: पिऊन टाइट व्हायची आणि ‘बडे का गोश्त’ खाऊन झोपून जायची. कुणी जागं करायला गेलं तर अशा शेलक्या शिव्या पडायच्या त्याला, की वस्ती दणाणून जायची.\nआता या नव्या, सिमेंटच्या बिल्डिंगमध्ये आंटी चार भिंतींमध्ये बंदिवान झाल्येय. घुसमटलीये ती. पूर्वी ती इतकी एकटी वाटत नसे.\n‘‘हॉटेलची नोकरी आता परवडत नाही,’’ असं जॉनीसुद्धा म्हणतो. त्याच्या काही कोंबडय़ा विकल्या गेल्या, काही खाल्ल्या गेल्या, काही मेल्या. नव्या इमारतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर कोंबडय़ा कशा पाळायच्या\nगफ्फारनंसुद्धा यंदाच्या वर्षी बकरा आणला नाही. कुर्बानी म्हणून आपल्याकडची बकरी कापली. अगोदर कसं होतं, की बकरीला सोडून दिली की ती कचरापट्टीत छान चरत असायची. आता घरातले कपडे खाते. एका महिन्यात दोन लुंग्यांचा खर्च वाढला. नवं बिल्डिंग नव्हतं, सिमेंटचं घर नव्हतं तेव्हा किती बरं होतं\nमाझा घरवाला पूर्वी मित्रांना घेऊन यायचा. झोपडीच्या बाहेर खाट टाकून सगळे पीत बसायचे. दंगा करायचे. जो खाली सांडायचा, तो रात्रभर तिथंच पडलेला असायचा. सकाळी डय़ुटीची वेळ होण्याअगोदर उठून जायचा. आता माझ्या घरवाल्यानंसुद्धा मित्रांना आणायचं सोडून दिलंय. एकाच खोलीत सगळे पुरुष आणि बायाबापडय़ा. काय करायचं जुन्या काळी मुलं जमिनीवर झोपून जात. बाप्ये बाहेर झोपत. रात्री पाणी भरून स्त्रिया आपापल्या किरकिरणाऱ्या पोरांना छातीशी धरून झोपायच्या. आता या नव्या बिल्डिंगमध्ये काय करणार जुन्या काळी मुलं जमिनीवर झोपून जात. बाप्ये बाहेर झोपत. रात्री पाणी भरून स्त्रिया आपापल्या किरकिरणाऱ्या पोरांना छातीशी धरून झोपायच्या. आता या नव्या बिल्डिंगमध्ये काय करणार मोठी मुलं डोळे विस्फारून सगळं पाहत असतात.\nमाझ्या नवऱ्याला कैकदा सांगितलं : हे सालं कसलं जगणं बंद करून टाकलंय सरकारनं. माहीत आहे का बंद करून टाकलंय सरकारनं. माहीत आहे का गरिबीचा वास बाहेर जाऊ नये म्हणून गरिबीचा वास बाहेर जाऊ नये म्हणून मी अनेकदा म्हणते माझ्या घरवाल्याला- घर विकून जाऊ कुठंतरी दुसरीकडे. दुसऱ्या कुठच्या तरी झोपडपट्टीत जागा मिळेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘संशोधन लेख व ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय ���सावा’\nपुस्तक दिंडीच्या माध्यमातून पाणी बचतीचा संकल्प करण्याची गुढी\nहॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4785185691430038073&title=Pune%20Women's%20Half%20Marathon%202019&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-03-26T08:43:24Z", "digest": "sha1:LJX6QK3QMBBFIZRFCXLSKVEGY67DUJ2M", "length": 8385, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनमध्ये कविता रेड्डी विजयी", "raw_content": "\nपुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनमध्ये कविता रेड्डी विजयी\nपुणे : महिलांमध्ये आरोग्यविषक जागरुकता वाढावी म्हणून ‘फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनमध्ये तब्बल साडेचार हजार महिलांनी सहभाग नोंदवत उत्तम आरोग्याचे महत्त्व पटवून द���ले. यात २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कविता रेड्डी यांनी, तर १० किलोमीटरच्या स्पर्धेत विनया मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रेड्डी यांनी एक तास ३६ मिनिटे ३८ सेकंदात आपले २१ किमीचे लक्ष्य पूर्ण केले आणि मालुसरे यांनी ३९ मिनिट २३ सेकंदात १० किमीचे अंतर पार केले.\nपोलीस अधीक्षक कार्यालयापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ‘माय रीव्होल्यूशन’ ही यंदाच्या हाफ मॅरेथॉनची मध्यवर्ती थीम होती. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिअशनच्या (एडब्ल्यूडब्ल्यूए) समन्वयक, ‘एडब्ल्यूडब्ल्यूए’ दक्षिण मुख्यालयाच्या प्रादेशिक अध्यक्षा नीना सैनी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते चार किमी स्पर्धेसाठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. फिक्की लेडीज ओर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव संगीता लालवाणी यांनी २१ किमीच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. ‘पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन २०१९’चे संचालक जावेद पानसरे यांनी १० किमीच्या स्पर्धेला झेंडा दाखवला.\n२१ किमी स्पर्धेत हिमांगी गोडबोले (एक तास ५५ मिनिट ५९ सेकंद) व अर्चना ओक (एक तास ५७ मिनिट नऊ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. १० किमी स्पर्धेत स्वाती बासू व्हानवडे (४० मिनिट १७ सेकंद) व यामिनी ठाकरे (४२ मिनिट ४८ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.\nTags: पुणेकविता रेड्डीपुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनKavita ReddyPune Women's Half Marathonफ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टFree Runners Charitable Trustप्रेस रिलीज\n‘पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन’चे १० मार्चला आयोजन साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nइस्राएल आणि देवाचे राज्य\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aimim-chief-asaduddin-owaisi-entry-in-gujarat-election-latest-updates/", "date_download": "2019-03-26T08:34:41Z", "digest": "sha1:42XWYXLUNB667PSX5LECYYWRBOBKF26H", "length": 4486, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही- ओवेसी", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nकाँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही- ओवेसी\nटीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही, असा थेट सवाल उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणाऱ्या कॉंग्रेसला चांगलंच धारेवर धरलं आहे. ”काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपने पाटीदार समाजाला ओबीसीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनाही विचारायचंय की, मुस्लिमांची परिस्थिती पाटीदार समाजापेक्षा चांगली आहे का” असा सवाल ओवेसींनी केला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास खलबतं\nसाक्षीदार फितूर;नितीन आगे खून खटल्यातून सर्व आरोपी मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-shock-yashwant-sinhas-ram-ram-to-bjpnew/", "date_download": "2019-03-26T08:30:34Z", "digest": "sha1:GEHDDFC774KMU3U5UOAC6ZMF4XFVYISG", "length": 5130, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपाला झटका! यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \n यशवंत सिन्हा यांचा भाजपाला राम राम\nपाटणा (बिहार): भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपाला राम राम केला आहे. यशवंत सिन्हा यांनी देशासाठी राष्ट्रमंच स्थापन करण्याची घोषणा केली तसेच मी आजपासून राजकारणातून संन्यास घेतो आहे. माझे भाजपासोबत असलेले सगळे नाते मी तोडून टाकतो आहे असेही सिन्हा म्हणाले, ते बिहारमधील पाटणा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.\nदेशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विरोधकांना काहीही किंमत उरलेली नाही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे देशात लोकशाही असे वाटत नाही असाही टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे. यापूर्वी त्यांनी अनेक सभांमध्ये भाजपविरोधी भूमिका घेतली होती. येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nकॉंग्रेसला पाठींबा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात उभी फुट\nमोदीने चुना लावल्यानंतर पीएनबीला जाग; कर्जवसुलीसाठी गांधीगिरी अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-should-face-this-situation-with-patience/", "date_download": "2019-03-26T08:38:11Z", "digest": "sha1:U7RMBNGNY4IPJD6BQ3X4LSCO5QSYN3TN", "length": 6123, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे- सुनील तटकरे", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nमहाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे- सुनील तटकरे\nटीम महाराष्ट्र देशा : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची संतप्त प्रतिक्रिया आज महाराष्ट्रभर उमटली आहे. जनतेने शांततेच्या मार्गाने आपली भूमिका, संवेदना मांडावी. शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या महाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे, अशी विनंती सुनील तटकरे यांच्या वत���ने करण्यात आली.\nमहाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण\nभीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीचा निषेध नोंदवण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात येत आहे. मात्र, शांततेच आवाहन करून सुद्धा या बंदला हिंसक वळण लागल आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असताना कोल्हापूर शहरातील आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. तसच कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून तोडफोडीचे आणि दगडफेकीचे प्रकार होत असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर पार्किंगमधील चारचाकी आणि दुचाकी गाड्या यांना लक्ष करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nभीमा-कोरेगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद ; काँग्रेस आक्रमक\nअहमदनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक ठप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-3-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A0/", "date_download": "2019-03-26T08:25:37Z", "digest": "sha1:EQKIRMIL3VUGGENQNEIOGJ2CZTOEM47E", "length": 6325, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nकाश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम October 19, 2018\nश्रीनगर :बारामुल्ला जिह्यातील बोनिआर परिसरात, एलओस��� जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असून त्यांच्याकडील 4 एके 47 ही जप्त केले आहेत. दरम्यान या परिसरात लपलेल्या अजूनही काही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.\nबोनिआर परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुरुवारी संध्याकाळी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी लष्काराने हा परिसर घेरून एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. काश्मीरमध्ये आता 250 तळांवर एकूण 300 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय सैनिकांनी मोहीम छेडली असून सीमेपलीकडून दहशतवादी भारतात येणार नाही याची काळजी घेतली जाते आहे\nचीनने रस्त्यावरील लाईटसाठी मानवनिर्मित चंद्राची निर्मिती\nठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-savitribai-phule-pune-university-student-vegetarian-81808", "date_download": "2019-03-26T09:21:11Z", "digest": "sha1:VLMIXPMIFJMDE4OZGPEQTPZXBV3SBDFK", "length": 14353, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news savitribai phule pune university student vegetarian सुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा...\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nपुणे : योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र शेलार (शेलारमामा) आणि सरस्वती रामचंद्र शेलार यांच्या नावाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे सुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, पुरस्कारासाठी अनामत रक्कम देणार्या व्यक्तींनीच ही अट घातली आहे. हा विद्यापीठाने तयार केलेला नियम नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र शेलार (शेलारमामा) आणि सरस्वती रामचंद्र शेलार यांच्या नावाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे सुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, पुरस्कारासाठी अनामत रक्कम देणार्या व्यक्तींनीच ही अट घातली आहे. हा विद्यापीठाने तयार केलेला नियम नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nविज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला शेलारमामा यांच्या नावाने दरवर्षी सुवर्णपदक प्रदान केले जाते. तसेच विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीस सरस्वती शेलार यांच्या नावाने सुवर्णपदक प्रदान केले जाते.\nविद्यापीठाने सुवर्णपदकासाठी महाविद्यालयांकडे नावे मागितले आहेत. त्याची नियमावली त्यांना पाठविण्यात आली आहे. त्यात, शाकाहारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असावी, असा उल्लेख आहे.\nविद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, \"गेल्या काही वर्षांपासून हे सुवर्णपदक दिले जाते. त्यातील अटी या विद्यापीठाने तयार केलेल्या नाहीत. सुवर्णपदकासाठी रक्कम देणार्या व्यक्तींच्या इच्छेनुसार नियम तयार केलेले आहे.\"\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nनोटाबंदीनंतर ईडीने 3700 छापे टाकले\nप्रदूषणाच्या समस्येवर फेरवापर हाच उपाय\nदिल्लीच्या हवेतील विष कायम\nकार्ती चिदंबरमप्रकरणी सीबीआयला विचारणा\nगहू आयातीवर 20, तर वटाण्यावर 50 टक्के शुल्क लागू\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nदेहू - तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी अवघी देहूनगरी दुमदुमली. संत तुकाराम महाराजांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या...\nभक्तात देव पाहणारे गजानन महाराज मंदिर संस्थान\nशेगाव : ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत लाखो भाविक देश विदेशातून संत नगरी शेगावमध्ये येतात. ‘श्री’चे दर्शन घेवून तृप्त होतात. हे साध्य झाले ते केवळ...\nमहाप्रसादाने महोत्सवाची उत्साहात सांगता (व्हिडिओ)\nपिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात...\n'आंतरिक अपूर्णताच ऊर्जा देते' (रामदास पळसुले)\nआज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला...\nस्वतःला व्यक्त करणं हाच परमोच्च आनंद (श्रीराम हसबनीस)\nप्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या...\nयुवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/salwar-churidar/top-10-unbranded+salwar-churidar-price-list.html", "date_download": "2019-03-26T08:25:37Z", "digest": "sha1:RJNX7EA7L2MEJWXOCFVGPVIU65XSNDP4", "length": 12487, "nlines": 284, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उंब्रन्डेड सलवार & चुरीदार | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उंब्रन्डेड सलवार & चुरीदार Indiaकिंमत\nशीर्ष 10 उंब्रन्डेड सलवार & चुरीदार\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उंब्रन्डेड सलवार & चुरीदार म्हणून 26 Mar 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उंब्रन्डेड सलवार & चुरीदार India मध्ये आस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स व्हाईट Rs. 404 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\nशीर्ष 10उंब्रन्डेड सलवार & चुरीदार\nताज्याउंब्रन्डेड सलवार & चुरीदार\nसिल्व्हेरलीने मुलतीकोलोर सिन्थेटिक उन्स्टीटछेद चुरीदार\nव्हिवा सेमी पतियाळा सलवार\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स रॉयल Blue\nआस्क फॉर फॅशन स्टयलिश हॅरॅम्स व्हाईट\nश्री वूमेन्स नव्य पतियाळा\nआस्क फॉर फॅशन हॅरॅम्स जक्सव्हा००१\nश्री वूमेन्स पिंक जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स पूरपले येल्लोव जोधपुरी सलवार\nश्री वूमेन्स ब्लॅक क्रीम सेमी पतियाळा\nश्री वूमेन्स क्रीम ब्लॅक जोधपुरी सलवार\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/facts-about-znmd/", "date_download": "2019-03-26T08:36:26Z", "digest": "sha1:7MGDG7FNZXUIFPMJATZGFKULKEIYOJ2N", "length": 6254, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Facts About ZNMD Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nजिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\nहृतिक रोशन बरोबर शाहरुख खान आणि विवेक ओबेरॉय अशी कास्टिंग ठरवली गेली होती.\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nराष्ट्रवादीचे ‘संविधान बचाव’ : सौ चुहे खाके बिल्ली चली हज को \nजगप्रसिद्ध छायाचित्रकार कुपोषित बालकांच्या आठवणीने आत्महत्या करतो तेव्हा…\nभारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते\nपत्त्यांमधील राजे, राण्या आणि गुलाम ह्या सर्वांमागे आहेत खरीखुरी माणसं आणि रंजक कथा\nआता अॅमेझॉनवरही जुन्या वस्तू विकता येणार\nनाझी जर्मनीत समलैंगिकांना दिली गेलेली ही वागणूक पाहून आजही माणुसकीवरचा विश्वास उडतो\nभारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम हे असं चालतं\nभारतात इतक्या प्रकारचे चहा घेतले जातात ह्याची कट्टर चहाप्रेमींनाही कल्पना नसेल \nबीड जिल्हा विभाजनाच्या बाहुल्या नाचवण्याऱ्या पडद्यामागील सूत्रधारांची गोष्ट : जोशींची तासिका\nहिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nया कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nभाजपच्या आजच्या सर्व मुद्द्यांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका)\nउत्कंठेच्या टोकावर नेऊन श्वास रोखायला लावणारे “स्मार्ट” चोरीवरील सर्वोत्तम ११ चित्रपट\n‘ह्या’ प्रसिद्ध लोगोंंचा अर्थ तुम्हाला माहित आहे का जाणून घ्या ह्या प्रसिद्ध लोगोंविषयी\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\nअसे लग्न समारंभ कदचित तुम्ही कधीही बघितले नसणार\nप्रत्येक ऑलम्पिकवीर आपले पदक का चावतो जाणून घ्या यामागचे रंजक कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/14/Article-on-Baghdad-city-is-provoked.html", "date_download": "2019-03-26T07:53:21Z", "digest": "sha1:U7KPE5WWDDCHR3DHL5LEUZKYR3TWKXLS", "length": 10086, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " भगदत्त! भगदत्त!", "raw_content": "\nप्राग्ज्योतिष्य’ म्हणजे आता ईशान्येकडे जो आसाम प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा राजा भगदत्त. भौमासुर आणि भूमी (पृथ्वी) यांना आठ पुत्र होते. एकदा भौमासुराने इंद्राची कवचकुंडले पळविली. त्यामुळे चिडून कृष्णाने त्याचे सात पुत्र मारले. त्यावेळी कृष्णाला प्रार्थना करून भूमीने भगदत्तसाठी अभयदान मागितले. तो नरकासुराचा वंशज होता आणि नरकासुराला कृष्णाने मारले म्हणून भगदत्त हा श्रीकृष्णाचा कट्टर वैरी झाला होता. भगदत्त इंद्राचा घनिष्ठ मित्र आणि त्याला अर्जुनाविषयी खूप प्रेम होते. उत्तम योद्धा म्हणून तो अर्जुनाची प्रशंसाच करत असे. भगदत्ताकडे दोन महाभयंकर दिव्यास्त्रे होती. शक्ती अस्त्र आणि वैष्णव अस्त्र. त्या दिव्य अस्त्रांमुळे तो अजिंक्यच होता. भगदत्ताने तेव्हा बगदाद शहर वसविले, अशीही एक कथा प्रचलित आहे.\nऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रीतिक असे पूर्वादी अष्टदिशांस पृथ्वीचे आधारभूत, आठ महाकाय हत्ती आहेत, असे पुराणांतून सांगितलेले आढळते. या हत्तींची मस्तके, गंडस्थळे अनेक योजने रूंद अशी होती. यातील एक सुप्रीतिक नावाचा महाकाय हत्ती भगदत्तकडे होता. या महाकाय हत्तीवर बसून भगदत्त युद्ध करत असे. कौरव-पांडव महायुद्धात भगदत्ताने सुप्रीतिक हत्तीवर बसून भीमालाही त्राही भगवान करून सोडले. शेवटी भीमालाही युद्धभूमीतून पळ काढावा लागला. भगदत्ताकडे शक्ती अस्त्र आणि वैष्णव अस्त्र अशी दिव्यास्त्रे होती. या युद्धाच्या वेळी भगदत्त खूप वयस्कर होता, इतका की त्याच्या डोळ्यांच्या पापण्या खाली लोंबत होत्या. त्या डोळ्यांवरती येऊ नये आणि डोळे झाकले जाऊ नये म्हणून त्याने रेशमी वस्त्राने या बांधून घेतल्या होत्या. श्रीकृष्णाला त्याचे हे रहस्य ठाऊक होते.\nभगदत्त आणि त्याच्या हत्तीने पांडव सेनेचा विद्ध्वंस आरंभला हे पाहून अर्जुन कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, या भगदत्ताकडे माझा रथ वळव. मला त्याला आणि त्याच्या हत्तीला मारलेच पाहिजे. पण, त्याच क्षणी त्रिगर्त राजांनी अर्जुनास युद्धाचे आव्हान दिले. त्यामुळे तो पेचात पडला. मग श्रीकृष्णाने त्याला त्रिगर्तावर वज्रास्त्र सोडायला सांगितले. त्या अस्त्राने त्रिगर्तांची अक्षरश: वाताहत झाली. हे पाहून कृष्ण खूप खूश झाला पण सुशर्मा, मात्र अजून जीवंत होता. अर्जुनाने घनघोर युद्ध करून त्याला बेशुद्ध पाडले. नंतर अर्जुन भगदत्ताकडे निघाला. हत्तीवर बसलेल्या भगदत्ताने अर्जुनावर जोरदार हल्ला केला. सुप्रीतिक हत्तीच्या साहाय्याने तो अर्जुनाला चिरडूनच टाकणार होता. पण, कृष्णाने चपळाईने त्याचा रथ बाजूला नेला म्हणून अर्जुन वाचला. अर्जुनाने भगदत्ताचे धनुष्य आणि हत्तीचे चिलखत तोडण्यात यश मिळवले. अतिशय मारक अशी दोन अस्त्रे भगदत्ताने कृष्णावर सोडली आणि तिसरे अस्त्र अर्जुनावर सोडले. अर्जुनाच्या मुकुटावर ते अस्त्र येऊन आदळले. भगदत्ताने अर्जुनाकडे एक अंकुश फेकून मारला. त्या अंकुशावर ���्याने वैष्णव अस्त्र मंतरून सोडले होते.\nश्रीकृष्णाला ते कळले आणि त्याने वैष्णवास्त्र आपल्या छातीवर झेलून धरले. त्या अस्त्राचे एका पुष्पमालेत रूपांतर झाले. कारण, पूर्वी कृष्णानेच एकदा चुकून हे अस्त्र पृथ्वीला दिले होते आणि तिने ते आपला पुत्र नरकासुर याला दिले. पुढे नरकासुराने ते अस्त्र भगदत्ताला दिले. अर्जुन कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, तू तर युद्धात भाग घेणार नाही अशी शपथ घेतली होतीस. आता ती माझ्यासाठी का मोडलीस “यावर कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हे वैष्णवास्त्र आहे. ते ज्याच्यावर सोडले जाते त्याचा मृत्यूच होतो. मी तुझा मृत्यू कसा पाहू शकेन “यावर कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हे वैष्णवास्त्र आहे. ते ज्याच्यावर सोडले जाते त्याचा मृत्यूच होतो. मी तुझा मृत्यू कसा पाहू शकेन यासाठी मीच माझी शपथ मोडली आणि मी दिलेले ते अस्त्र माझ्याकडे परत घेतले एवढेच यासाठी मीच माझी शपथ मोडली आणि मी दिलेले ते अस्त्र माझ्याकडे परत घेतले एवढेच या अस्त्रामुळेच आतापर्यंत भगदत्त अजिंक्य होता पण, आता त्याला आणि त्याच्या हत्तीला मारणे सोपे झाले आहे. आता मात्र विलंब करू नकोस.” कृष्णाने अर्जुनाला भगदत्ताच्या पापण्यांवर बांधलेल्या वस्त्राचा बाण मारून वेध घे,” असे सुचवले. त्याने तसे करताच ते वस्त्र तुटले आणि भगदत्ताच्या पापण्या त्याच्या डोळ्यांवर लोंबू लागल्या. त्याला काही दिसेनासे झाले. मग अर्जुनाने सुप्रीतिक आणि भगदत्त या दोघांवर बाण सोडून त्यांचा अंत केला. त्या महान योद्ध्याला अर्जुनाने प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि मानवंदना दिली. त्याच्या या कृत्याचे सर्वांनी कौतुक केले.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/6-reasons-why-i-play-keyboard/", "date_download": "2019-03-26T09:05:43Z", "digest": "sha1:TKR5TFQBK5T6QNU4JNI32OQ53SENRMX3", "length": 8741, "nlines": 117, "source_domain": "yashwantho.com", "title": "६ फायदे - किबोर्ड वाजवयाला शिकण्याचे (लेखक - ओंकार बागल) - Yashwantho", "raw_content": "\n६ फायदे – किबोर्ड वाजवयाला शिकण्याचे (लेखक – ओंकार बागल)\nलहानपणी मी पेटी वाजवायचो, खूप मस्त वाटायचं आणि त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो 🙂 . आज मी जे काही आहे, ते ह्या वाद्यांमुळेच. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी माहिती असल्याचं समाधान कायम माझ्या मनाला म��ळतं. किबोर्ड आणि पेटी हि दोन्ही वाद्य तशी सारखीच आहेत म्हणा. मी लहानपणी सुरुवात पेटीने केली आणि आता किबोर्ड वर येऊन थांबलोय.\nकिबोर्ड शिकण्याचे खूप फायदे आहेत, त्यातले मला लक्षात आलेले हे ६ फायदे –\n१. तुम्ही आपोआप संगीत शास्त्र शिकता. (तुमच्या गुरूने ते तुम्हाला शिकवले नाही तरी सुद्धा). बहुसंख्य पाश्चिमात्य संगीत हे ह्याच वाद्यावर कंपोज केलं जातं. आणि मग तुम्ही एकदा का म्युजिक लिहायला शिकलात कि मग दिल्ली दूर नाही जनाब\n२. ‘म्युजिक-प्रोडक्शन’ मध्ये किबोर्डचा खूप उपयोग होतो. विकसित सॉफ्टवेयरच्या मदतीने ह्या वाद्यातून तुम्ही जवळ-जवळ सर्व प्रकारची वाद्य वाजवू शकता आणि पूर्ण म्युजिक-बँड तुमच्या बोटांच्या तालावर येतो.\n३. मल्टी-टास्किंग स्कील्स शिकण्यासाठी ह्या ज्ञानाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कारण यात तुम्हाला तुमच्या हातांनी एकावेळी एकापेक्षा जास्त कामं करायची सवय लावावी लागते. जी तुम्ही संगीत शिकता शिकता आपोआप लागते. (म्हणजे असं समजू नका कि मी बाईक चालवता चालवता मेसेज टाईप करू शकतो.. विनोद निर्मिती 😀 .. असो).\n४. म्युजिक लिटरेचरचा बऱ्यापैकी मोठा आणि बेस्ट पार्ट हा किबोर्ड किंवा पिआनो वरच वाजवला गेला आहे. (हो, किबोर्ड आणि पिआनो ही दोन वेगवेगळी वाद्य आहेत.)\n५. जवळ-जवळ सगळ्याच म्युजिक-बँडस् मध्ये किबोर्ड-प्लेयरची गरज असते. तुम्ही हे वाद्य शिकलात तर ती जागा तुम्हाला मिळू शकेल. आणि तुम्हाला तर माहीतच असेल बँडमध्ये वाजवता हे कळालं कि आपला एक वेगळाच ‘वट’ असतो फ्रेंडसर्कल मध्ये (जसं आता माझा आहे.)\n६. तुम्ही हे वाद्य शिकलात कि किबोर्डशी निगडीत बाकी सगळी वाद्य ( म्हणजे पिआनो, ओर्गंस, सिंथेसायजर इत्यादी) तुम्ही पटकन शिकू शकता.\nबस ना मग.. घ्या आता शिकायला. किबोर्ड संबंधी काही अडचण असेल तर बिंदास मला कॉल करा 8369-722-641. किंवा खाली माझी फेसबुक प्रोफाईल लिंक दिलीच आहे.\nआणि अजून फायदे वाचायचे असतील तर, कोणतही वाद्य शिकण्याचे कॉमन फायदे तुम्हाला ‘मी गिटार वाजवतो कारण..’ ह्या लेखात वाचायला मिळतील.\nमी ओंकार, मी काही लेखक-बिखक नाहीय. मुळचा मी म्युजिशिअन. दादरकर. बालमोहनकर.\nबऱ्याच स्टेज-शोज मध्ये वाजवून झालंय. बऱ्याच रेकॉर्डींग केल्या. सध्या दादर (रानडे रोडला) किबोर्ड शिकवणं – शिकण, झी-मराठी वर सिरीअलला म्युजिक देण, ह्या कामात बिजी असतो.\nढाक बहिरी ट्रेक आण�� आमचा पुनर्जन्म..\nद ओल्ड मॅन अँड द सी – (ब्लॉग by स्वप्निल खेडेकर)\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nओंकार खुप छान लिहिले आहेस आता पुढे ते कसे वाजवायचे याबद्दल लिही . खुप वेगळा मार्ग निवडला आहेस .माझ्या खुप खुप शुभेच्छा.\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/india-myanmar-thailand-highway/", "date_download": "2019-03-26T07:54:45Z", "digest": "sha1:TZWGPDWNLGC22JJKWO6PDI5R745PFKYB", "length": 11261, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतातून थेट थायलँड - एक Ultimate Roadtrip !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nBusiness बीट्स पॉलि-tickle मनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nसध्या भारतातून शेजारच्या देशापर्यंत रॉड ट्रीप काढायची म्हटली की त्यात बरेच अडथळे येतात. त्यामुळे सहसा प्लान बनवून देखील तो नीट पूर्णत्वास जाईल की नाही याची शाश्वती नसते. म्हणून इंटरनॅशनल रोडट्रिप्स तितक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात नाहीत. जर तुम्हाला देखील अशी एखादी मोठी इंटरनॅशनल रोडट्रीप करायची असेल आणि अजूनही तसा योग जुळला नसेल तर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे समजा कारण आता आम्ही जी बातमी सांगणार आहोत जी ऐकल्यावर रोडट्रीप प्रेमी चक्क उड्या मारतील.\nभारत, थायलँड आणि म्यानमार यांना जोडणारा १४०० किलोमीटर लांबीचा महामार्ग निर्माण केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण-पूर्व देशांशी भारत थेट जोडला जाईल. म्हणजे भारतातून थेट थायलँड आणि म्यानमार रॉड ट्रीप करता येईल आहे की नाही आनंदाची गोष्ट\nथायलँडमधील भारताचे दूत भगवंत सिंह बिश्नोई यांच्या माहितीनुसार,\nम्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या ७३ पुलांच्या मदतीने हा महामार्ग बनवण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांचा कालावधी या महामार्गासाठी जाणार असून, त्यानंतर महामार्ग भारत, थायलँड आणि म्यानमार या तिन्ही देशांसाठी खुला केला जाणार आहे. भारत आणि थायलँडमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक साम्य आहेत. या महामार्गामुळे व्यापार, ���र्यटनासोबत अन्य गोष्टीही जोडल्या जातील. येणाऱ्या काळात चेन्नईलाही हा महामार्ग जोडला जाईल.\nभारताच्या मणिपूर राज्यातील मोरेहहून म्यानमारच्या तामू शहरातून थायलँडच्या माई सोट जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. या महामार्गासाठी तिन्ही देशांमध्ये मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटवर चर्चा होत आहे.\nभारत आणि थायलँडमधील व्यापारसंबंध कमालीचे दृढ आहेत. शिवाय, दरवर्षी १० लाख भारतीय थायलंडमध्ये पर्यटनासाठी जातात. त्यामुळे सर्व दृष्टीने भारत आणि थायलंड एकमेकांशी जोडले जाणे फायद्याचे आहे.\nहा महामार्ग एकदा का तयार झाला की एक Ultimate Roadtrip भटक्यांच्या नशिबी येणार हे मात्र नक्की \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← चीनच्या दक्षिणेस असणाऱ्या समुद्रावर नेमका हक्क कुणाचा\nखेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट\n“संजू” वरील हे अप्रतिम मिम्स बघा – सगळे वाद विसरून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \nचीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर\nमोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nदारूबद्दलच्या या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका \nपांडुरंग आपल्या मनी असेल ते करीलच : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४२\n‘ह्या’ व्यक्तीने चक्क दोन वेळा आयफेल टॉवर विकले होते\nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nशॉपिंग मॉलमध्ये तुमच्या खिशाला जास्तीत जास्त कात्री लावण्यासाठी “या” चलाख युक्त्या वापरतात\n“आता मला जेटलींच्या चुकांबद्दल बोलावंच लागणार” : यशवंत सिन्हा\nया १० ठिकाणांच्या सुंदरतेने बॉलीवूडही भारावले\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\nइंग्रजांच्या एका आदेशामुळे पारश्यांनी मुंबईत दंगल पेटवली होती\nजाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे\nदेवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)\nया मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा\nगंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे\nआणि तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची विकृती उघडी पडलीये…\nथंडीत फिरायला आवर्जून गेलंच पाहिजे अशी महाराष्ट्रातील ही १० ठिकाणं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ashadi-wari-in-pandharpur/", "date_download": "2019-03-26T09:15:23Z", "digest": "sha1:YFYTPDFDU6VU3MVIVCT5VF25EQAVD7AH", "length": 12485, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "आषाढीसाठी पंढरीत वारकऱ्यांची रीघ, दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nआषाढीसाठी पंढरीत वारकऱ्यांची रीघ, दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली\nआषाढी वारीचा सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. देहू-आळंदी येथून निघालेल्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. दरम्यान, विविध राज्यांतून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होत असल्याने पंढरपूरनगरी वारकऱ्यांनी गजबजून गेली आहे.\nवारकरी चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने दर्शनरांग गोपाळपूर पत्राशेडपर्यंत पोहचली आहे. रांगेत दीड लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ तासांचा अवधी लागत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमंजुळाच्या हत्येची मी साक्षीदार, इंद्राणी मुखर्जीचा दावा\nपुढीलविराट-कुंबळे वाद उफाळला हे बोर्डाचे अपयश- गांगुली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्ता�� पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/chawl-vs-flat-culture/", "date_download": "2019-03-26T08:30:17Z", "digest": "sha1:DD6O3IMJR4I3KXXGUQHVGGIGPA4JG2ZC", "length": 19744, "nlines": 128, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "चाळ संस्कृती - फ्लॅट संस्कृती - Thinkmarathi.com", "raw_content": "\nचाळ संस्कृती – फ्लॅट संस्कृती\nसंस्कृती म्हणजे जगण्याची पद्धती (style of living) अशी सोपी सुटसुटीत व्याख्या संस्कृती या शब्दाची आचार्य अत्रे यांनी केली आहे.ग्रीक संस्कृती , रोमन संकृती, पाश्चात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती, आर्य संस्कृती , भारतीय संस्कृती हे शब्द प्रयोग, अगदी परिचित आहेत.मुंबई शहरात परळ -लालबाग ही कामगार संस्कृती, परेडरोड- मलबारहिल ही उच्चभ्रू लोकांची संस्कृती, दादर,खार, बांद्रा, सांताक्रूझ, पार्ले हि उच्च मध्यम वर्गीयांची संस्कृती, झोपडपट्ट्या ही मागासवर्गीयांची संस्कृती अशा अनेक प्रकारच्या संस्कृती आपल्या देशात उदयाला आल्या व स्थिरावल्या आहेत.त्यात आणखी दोन संस्कृतींची भर पडली आहे.एक म्हणजे चाळ संस्कृती व दुसरी फ्लॅट संस्कृती.\nवरळीतील बी.डी.डी. चाळ जिला बावन चाळ असेही संबोधले जाते., गिरगावातील शांतारामाची चाळ या प्रसिद्ध चाळी आहेत.शांतारामच्या चाळीत अस्मादिकांनी आठ वर्षे वास्तव्य केले. त्यामुळे चाळ संस्कृती अगदी जवळून पाहता आली.याच चाळीत लो. टिळकांनी पहिला गणेशोत्सव साजरा केला असे म्हटले जाते.या गणेशोत्सवी महोत्सवाला मी उपस्थित होतो. ह्या समारंभाला महाराष्ट्राचे पहिले भूतपूर्व मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.समारंभाचे ते प्रमुख अतिथी होते. टिळकांच्या आठवणीने ते भारावून गेले.\nगिरगावात चाळीप्रमाणे वाड्या आहेत.फणसवाडी, गायवाडी, झायाबाची वाडी इ.वाडी म्हणजे एक वसाहत होती. लोकांमध्ये एकोपा असायचा, मजल्यावर सर्वांची मिळून वर्तमानपत्रे असत. त्यात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया या शिवाय साप्ताहिक विविध वृत्त घेतले जाई.किंमत विभागून घेतली जाई. पत्रवाटपाचा क्रमही ठरलेला असे. सार्वजण समजुतीने वागत.ह्या योजनेमुळे थोड्या पैशात बरीच वृत्तपत्रे वाचायला मिळत. रद्दी कोणातरी एकाने ठेवायची व वर्षाकाठी विकून येणाऱ्या पैशातून भिशीचा कार्यक्रम व्हायचा.कोणाकडे लग्न ,मुंज वगैरे असले तर केळवणाचा सामुहिक कार्यक्रम असायचा.प्रे���ेंटही याच पद्धतीने दिले जाई.त्यामुळे अनेक त्याच त्याच वस्तूंपेक्षा एक भरीव व उपयुक्त वस्तू घेता येणे शक्य होते. असा बंधुभाव व सदभाव लोकांत जोपासला जाई.\nचाळीत आपपर भाव नसे . कोणीही कोणाकडे जावे . फ्रीज उघडून थंड पाण्याची बाटली घ्यावी हा तो भाव.रात्रीच्या वेळी गप्पा गोष्टीला सगळे एकत्र जमत.एखाद्याने हाक द्यावी ,”आहो बाळू तात्या ,म्हटलं भाजी उरली आहे. वांग्याबटाट्याची रसरशीत रस्सा भाजी आहे. देऊ का पाठवून ”आहो द्याकी पाठवून. वाट कसली पाहताय”आहो द्याकी पाठवून. वाट कसली पाहतायआमची जेवणं व्हायचीच अजून” असा जिव्हाळा असायचा. चाळीत मजल्यावर नळ एक.बायकांचे नंबर लागत.त्यावरून क्वचित भांडणेही होत.पण ती तेवढ्यापुरतीच. पहाटे ३.३० ला लोक उठत. चारला नळ यायचा. सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पाणी. तेवढ्या वेळात धुण्यांचे , पाणी भरण्याचे आवाज येत. मुंबईला झोप तशी ३-४ तासच मिळते. ‘ धांदल’ हा मुंबईकरांचा स्थायी भाव. ‘पळापळ’ पाचवीस पुजलेली.\nझावबाच्या वाडीत माझे एक नातेवाईक राहत.त्यांच्याकडे मी गेलो होतो.माचाणासारखा मजला चढवून त्यांत ते राहायचे.पण आनंद असा की तो इतरत्र मागून मिळणार नाही.या चाळ संस्कृतीचे दर्शन ‘संभूसांची चाळ’ ,’बटाट्याची चाळ’ ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या नाटकांतून नाटककारांनी घडवले आहे.\nपरंतु हल्ली बिल्डरांची नजर या चाळीवर पडली आहे. एकामागोमाग एक चाळी हस्तगत करून ,त्या पडत त्यांच्या जागी मोठे मोठे मॉल्स किंवा टोलेजंग अकरा अकरा मजली इमारती बांधण्याचा सपाटा चालवला आहे.चाळीतील एकोप्याऐवजी सोसायट्या स्थापन झाल्या. कायदे कानून आले.चाळीतील रहिवाश्यांना सेल्फ कन्टेण्ड फ्लॅटस मिळाले. त्यातूनच फ्लॅट संस्कृती उदयाला आली.लोकांनी एकत्र यायचे ते फक्त मिटींगसाठी यायचे, एरव्ही प्रत्येक जणाने आपापल्या फ्लॅटमध्ये बंदिस्थ होऊन बसायचे.’घरोबा’, ‘जिव्हाळा’ हे शब्द कोशात जाऊन दाखल झाले.व त्यातून उदयाला आली ती फ्लॅट संस्कृती.\nफ्लॅटला मराठी शब्द आहे तो सदनिका. वन रूम किचन , वन बी. एच.के.,२ बी.एच.के. हे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले.धुणी ,भांडी सगळ घरात. सार्वजनिक काही नाही. सुख सुविधा वाढल्या.जीवन आरामदायी झालं.भांडणे गायब झाली पण त्यामुळे एक प्रकारचा तुसडेपणा वाढू लागला.कोणाचा\nपायपोस कोणाला नाही.स्वत:पुरत पाहण्याची संकुचित ,माणूसघाणी वृत्ती निर्माण झाली.चाळीतील कोणाचे निधन झाले तर सगळे जण सांत्वन करायला धावून येत.अंत्ययात्रेला सर्व चाळच्या चाळ लोटत असे.पिठाल भात करून खायचा रिवाज असे.फ्लॅटमध्ये कोणाच निधन झाल तर “लवकर बाहेर पडल पाहिजे ,नाहीतर अडकून पडायला होईल.”अशा चर्चा सुरु झाल्या.निधना संबंधी नोटीस नोटीस बोर्ड वर लागू लागली.फार झाल तर एखादी शोकसभा ,शोक प्रस्ताव ,भाषण बाजी,थोडक्यात काय फ्लॅटसंस्कृतीमुळे मृत्युचेही मोडर्नायझेशन झाल. मानवी मूल्य अस्तंगत होऊ लागली.\nचाळी नामशेष झाल्या काही होण्याच्या मार्गावर आहेत.एक दिवस असा आढळेल कि एकही चाळ मुंबई शहरात आढळणार नाही.सर्वत्र टोलेजंग इमारती व फ्लॅटस.पुढच्या पिढीला कदाचित चाळींचे दर्शन नाटक , सिनेमांतून,किंवा चित्रातून होईल.पण चाळ संस्कृतीचे दर्शन त्यांना होऊ शकेल काय\n– कृ.म. गात (०२२-२६१७६९८८)\n← तुटपुंज्या आमदनीचे नियोजन\nथंडीत घ्या त्वचेची काळजी →\nआजीचा बटवा -उन्हाळ्यात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bhavnagar.wedding.net/mr/decoration/", "date_download": "2019-03-26T07:52:17Z", "digest": "sha1:O6MDQW3XQSIWW2LG4ZGOZLBCMDKPUVX7", "length": 1885, "nlines": 40, "source_domain": "bhavnagar.wedding.net", "title": "भावनगर मधील लग्नांच्या सजावटी. 2 लग्नाच्या सजावटीचे स्टुडिओ", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार\nभावनगर मधील लग्नासाठी सजावटी\nगोवा मधील सजावटकार 125\nकोटा मधील सजावटकार 23\nरायपुर मधील सजावटकार 24\nChandigarh मधील सजावटकार 71\nजबलपुर मधील सजावटकार 28\nकोइंबतूर मधील सजावटकार 54\nहावडा मधील सजावटकार 22\nमुंबई मधील सजावटकार 298\nआग्रा मधील सजावटकार 34\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,72,118 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/rahul-gandhi-attacks-pm-modi-on-rafale-deal-rahul-says-pm-modi-doesnt-have-guts-to-answer-questions-in-house-14925.html", "date_download": "2019-03-26T08:09:56Z", "digest": "sha1:4FIQZB6K3KKPSVUEYHOQRR7SLTRZDYWW", "length": 27998, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फ���चर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी स��न कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nराफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब\nराजकीय अण्णासाहेब चवरे Jan 02, 2019 02:57 PM IST\nराहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष | (Photo courtesy: Lok Sabha TV)\nRahul Gandhi Attacks PM Modi On Rafale Deal: संसदेच्या हिवाळी अधिवेशानात लोकसभा सभागृहात राफेल मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल मुद्द्यावरुन सरकारवर आक्रमकपणे हल्ला करताना दिसले. आपल्या आक्रमक भाषणादरम्यान राफेल गैरव्यवहारातील कथीत टेप सभागृहात ऐकवण्यासाठी राहुल यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्याकडे विनंती रुपात मागणी केली. परंतू, ही टेप अधिकृत नसल्याचे सांगत सभापतींनी राहुल यांना टेप चालवण्यास मन्यता दिली नाही.\nदरम्यान, टेप चालवण्यास नकार मिळताच राहुल यांनी टेपमधील कथीत संभाषण वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यालाही अधिकृततेची जबाबदारी घ्या असे सांगत सभापतींनी नकार दर्शवला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्याला सरकारच्या वतीनेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने कामकाज सुरु ठेवणे कठीण झाले. त्यामुळे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याच निर्णय घेतला. (हेही वाचा, Rafale Deal प्रकरणी सारी कागदपत्र मनोहर पर्रिकर यांच्याकडे, केंद्र सरकारला Blackmail करत असल्याचा कॉंग्रेसचा दावा)\nदरम्यान, राहुल यांच्या सभागृहात टेप चालवण्याच्या मागणीवर केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार आक्षेप घेतला. 'काँग्रेस सभागृहात एक बनावट टेप चालवण्याचा प्रयत्न करते आहे. पण, अशा प्रकारची टेप चालवण्याला सभापतींची मान्यता नसेल तर, काँग्रेस अशा प्रकारची टेप सभागृहात चालवू शकत नाही' असे जेटली म्हणाले. दरम्यान, काँग्रेस घाबरत आहे म्हणूनच या टेपची जबाबदारी घ्यायला नाकारत असल्याचा आरोपही जेटली यांनी या वेळी केला.\nTags: PM Modi Rafale deal Rahul-Gandhi Sumitra Mahajan अनिल अंबानी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदी राफेल राफेल घोटाळा राफेल डील राफेल विमान खरेदी राहुल गांधी\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक���षाचा खुलासा\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत द��वर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/DKK/GBP/1", "date_download": "2019-03-26T08:02:53Z", "digest": "sha1:B2LKRPICEP2WQFD5XIGVQOXP2WFEEGUC", "length": 8040, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "डॅनिश क्रोनरमधून ब्रिटिश पाउंडमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nडॅनिश क्रोनरमधून ब्रिटिश पाउंडमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)र��ांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.pahawemanache.com/review/mukkabazz-2018-review", "date_download": "2019-03-26T08:56:00Z", "digest": "sha1:2WYLAYQWKTGZO5MC3THTF7DWIDQS2B4T", "length": 11838, "nlines": 38, "source_domain": "www.pahawemanache.com", "title": "मुक्काबाज (२०१८): एकच खणखणीत बुक्का! | पाहावे मनाचे", "raw_content": "\nमुक्काबाज (२०१८): एकच खणखणीत बुक्का\n'मुक्काबाज' या सिनेमाबद्दल असं शांतपणे, क्रमवार काहीच लिहिणं मला जमणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचं बरंच काही एकाच वेळी डोक्यात जन्माला घालून हा सिनेमा संपलेला आहे. त्यामुळे तूर्तास डोक्यात जे काही येतंय ते मी तसंच्या तसं उतरवणार आहे. तुम्हाला त्यातून काही मिळेल का माहीत नाही पण बघा कसं जमतंय ते.\nबॉलीवूडने परिसर नि पात्रं उभारणी कुणाकडून शिकावी तर 'अनुराग कश्यप'कडून काय खणखणीत पात्रं उभी करतो तो. या सिनेमाचा हीरो 'श्रवण सिंग' (विनीत कुमार सिंग) किंवा त्याची जोडीदार 'सुनैना मिश्रा' (झोया हुसेन) किंवा व्हिलन 'भगवान दास मिश्रा' (जिमी शेरगिल) ही पात्रं तर मुख्य आहेत. त्यमुळे त्यांची उभारणी चोख होणं साधारणत: अपेक्षितच असतं. पण सुनैनाचे आई-वडील, श्रवणचे आई-वडील, मिश्रा कुटुंबीयांची अंतर्गत मांडणी, श्रवणचा मित्र गोपाल, श्रवणची धाकटी बहीण, संजय कुमार (रवी किशन) नावाचा कोच ही पात्रं स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी होतात आणि ती ज्या त्या ठिकाणी इतकी बेमालूम बसवली आहेत की त्यांच्या 'असण्या'बद्दल कुणाला शंकाच राहू नये.\nसिनेमा भयंकर समकालीन आहे. आज आत्ता घडणारा - घडत असलेला आहे. प्रत्यक्ष आयुष्यात आपण ड्रामा, ॲक्शन, विनोद, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, 'ओळख', 'प्रतिमा' या व अशा अनेक बाबी सोबत घेऊनच जगत असतो. मात्र आपले सिनेमे यातील एखाद-दोन बाबींबर लक्ष देतात आणि मग अशा फिल्म 'स्पोर्ट ड्रामा' किंवा 'ॲक्शन ड्रामा' बनून राहतात. हा सिनेमा मात्र असा वर्गीकृत करता येणार नाही. जितका तो '���ॉकी'सारखा 'अस्सल' हाणामारीने भरलेला आहे, तितकाच तो 'राजकीय' घडामोडींनी व्यापलेला आहे. जितका तो जातीपातींच्या 'सामाजिक' वास्तवाला भिडतो, तितकाच तो भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या अंतर्गत विरोधाभासांवर चोख प्रहार करतो. जितका तो 'शिवराळ' संवाद थेट म्हणू धजतो, तितकाच तो लोभस शृंगारही रंगवतो. जितका तो कोणत्याही खेळासाठीची मेहनत उभी करतो, तितकंच त्यामागचं राजकारण कोणताही अभिनिवेश न आणता दाखवतो. एकूणच वास्तववादी परिसर उभा करून त्या परिसराशी एकरूप झालेली पात्र-उभारणी पाहताना पात्रं किंवा त्यांचा भवताल एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत आणि यातच हा सिनेमा जिंकतो.\nम्हटलं तर दोन्ही सिनेमांच्या कथा वेगळ्या आहेत. म्हटलं तर दोन्ही सिनेमांची हाताळणीही वेगळी आहे. त्या त्या दिग्दर्शकाची पुरेपूर नि वेगवेगळी छाप दोन्ही सिनेमांत आहे. पण या दोन्ही सिनेमांत साम्यस्थळेही इतकी आहेत की 'मुक्काबाज' पाहताना 'सैराट'ची आठवण अनेकदा यावी. सुरवातीला नायक-नायिकेने एकमेकांना 'इम्प्रेस' करणं, नायिकेने भर बाजारात नायकाला टक लावून बघणं , 'जात' हा अनेक समीकरणांतील महत्त्वाचा घटक असणं, नायक-नायिका 'दुनिया बदल डालेंगे' वगैरे भाषणं न करता निव्वळ 'स्व' साधण्यासाठी परंपरा, मान्यता, लिंगभाव इत्यादी अनेक घटकांशी सतत लढत असणं, शेवटी भयंकर झगडूनही 'दुनिये'ला लगेच ढिम्म फरक पडत नाहीये अशीच जाणीव होत रहाणं - असे अनेक दुवे क्षणोक्षणी जाणवत राहतात. दोन्ही दिग्दर्शक, सिनेमाची पटकथा, त्यांची पद्धत, विषय, संदेश वगैरे सगळं वेगळं आहे. पण तरी...\nहा सिनेमा 'दिसायला'ही अस्सल आहे. बनारसचं उंचावरून टिपलेलं पहिलं दर्शन मी आजवर बघितलेल्या बनारसच्या सर्वोत्तम प्रतिमांपैकी एक ठरावं. गाव-शिवार, तिथला प्लास्टिक माजलेला कचरा, भटकी कुत्री, गुरं, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, आकडे टाकून मिळवली जाणारी वीज, सरकारी हाफीसं, गोदामं, कच्चे रस्ते, पात्रांचे वेष, भाषा, अन्नं, प्रकाश, ध्वनी सगळंच अस्स्ल हे सारं कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्यापर्यंत पोचतं आणि एकूणच सिनेमाच्या 'वास्तववादी' असण्याला ते पोषकच ठरतं.\nया सिनेमात ढीगभर 'मेसेजेस', नायिकेच्या हातवाऱ्यांचा अर्थ स्क्रीनवर अक्षरात दिसतो आणि ती अक्षरेही तळाशी न येता पात्राच्या शेजारीच येतात त्यामुळे सिनेमा 'बघताना' अजिबातच डाचत नाहीत - उलट घटनेचा भा�� होतात. बीबीसीच्या 'शेरलॉक'मध्ये या प्रकारची हाताळणी आहे नि अशी दिग्दर्शकाची नवीन स्वीकारण्याची तयारी बघितलं की कश्यप अजुनच आवडू लागतो. (एकीकडे स्वतःला अनावश्यक वाटणारे 'स्मोकिंग किल्स' पडद्यावर दिसायला ना असणारा अनुराग, (मुद्दामच) एकही स्मोकिंग सीन न दाखवता उलट ढिगभर 'आवश्यक' वाटणारे शब्द दाखवत; आपल्या भुमिकेबद्दल एक सटल भाष्य या सिनेमात करून जातोच्चे असंही वाटतं)\nबाकी या सिनेमातली गाणी, यातला अभिनय, यात केलेली राजकीय वक्तव्ये, याबद्दल आधीच ढीगभर बोललं गेलंय. आणि तसंही त्याबद्दल लिहिण्यापेक्षा तो अनुभवण्याचा भाग आहे. तेव्हा आणखी परीक्षणं वाचत बसू नका. जा आणि सिनेमा मोठ्या पडद्यावरच(च) बघून या\nमुक्काबाज (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती\nकलाकार: जिमी शेरगिल, झोया हुसेन, रवी किशन, विनीत कुमार सिंग\nबॉक्स ऑफिसचे आकडे: -\nडॉली की डोली - नव्या बाटलीत नजाकतीनं पेश केलेली जुनीच दारू\n‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग\nकूडे (२०१८): प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट\nऑस्कर नॉमिनेशन २०१५: द इमिटेशन गेम - अ‍ॅलन ट्युरिंगच्या कार्याला न्याय देणारा सिनेमा\nCopyright © पाहावे मनाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/bill-sanctioning-10-reservation-for-economically-weaker-upper-castes-passed-in-lok-sabha-15994.html", "date_download": "2019-03-26T08:10:03Z", "digest": "sha1:KXM65MKNWFQYFY37II4CXFPQBG2PDM3P", "length": 26558, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर; आज राज्यसभेत सादर होणार | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळ��� त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nसवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर; आज राज्यसभेत सादर होणार\nसवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर (Photo Credit-PTI)\n10% Quota for Economically Backward Upper Castes: आर्थिकदृष्ट्या मागास सवर्गांना नोकरी, शिक्षणात 10% आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून आज (बुधवारी) ते राज्यसभेत सादर होणार आहे. राज्यसभेतील मंजूरीनंतर आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. त्यामुळे राज्यसभेत विधेयकावर काय निर्णय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष ला���ले आहे.\nकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत (Union Minister Thawar Chand Gehlot) यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले होते आणि ते बहुमताने मंजूरही झाले.\nराज्यसभेत आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास जाट, गुज्जर, जयंत, ब्राम्हण, राजपूत, ठाकूर, भूमिहार, बनिया या हिंदू सर्वणांना फायदा मिळेल. सोबतच ख्रिश्चन, मुसलमान, जैन, बौद्ध या समाजातील लोकांनाही या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे.\nलोकसभा निवडणूकीपूर्वी सवर्ण आरक्षणाचा निर्णय घेतल्याने मोदी सरकारला टीकेलाही सामोरे जावे लागले.\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. जयसिद्धेवर स्वामी यांच्यामध्ये रंगणार सोलापूर लोकसभा मतदारसंघात लढत; उमेदवारीचा अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण��यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A5%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-26T08:50:53Z", "digest": "sha1:KX74ZJKX7DEWVKXRSHANAKKDG4OFUXU6", "length": 6654, "nlines": 59, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nमुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 24, 2018\nमुंबई-: सध्या मुंबईमध्ये अनेक भीषण प्रकार पहावयास मिळत आहेत, रोजच्या रोज काहीनाकाही अपघात चालु आहेत. मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली आहे. ही घटना सकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास घडली.\nजखमींवर शेजारी असणाऱ्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. या इमारतीचं बांधकाम कच्च्या स्वरूपाचं होतं, अशी माहिती आहे. त्यामुळे ही इमारत अनधिकृत असण्याचीही शक्यता आहे. पण अद्याप याबाबत प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.\nTags: #मुंबईमधील #गोरेगावजवळ #२ मजली इमारत #कोसळली \nकांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी आग \nभारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रुपयांचे स्मारक नाण्याचं अनावरण \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maa.ac.in/index.php?tcf=library_section", "date_download": "2019-03-26T08:52:54Z", "digest": "sha1:3776V5DUFIZP5FPXF7WNR35HF2RTWJPC", "length": 1459, "nlines": 22, "source_domain": "maa.ac.in", "title": "l Maharashtra Academic Authority (MAA), Kumthekar Road, Pune - 30", "raw_content": "\nLatest News & Updates अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणी पत्र २०१८-१९ | Click To Apply for Maharashtra International Education Board | इयत्ता १० वी मूल्यमापन योजना परिपत्रक\nराष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग POSCO e-BOX माहितीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nतंत्रस्नेही शिक्षक (ICT) राष्ट्रीय पुरस्कार अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्वखर्चाने परदेश अभ्यास दौरा रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/garbage-question-aurangabad-officers-are-delaying/", "date_download": "2019-03-26T08:30:29Z", "digest": "sha1:SYRBBUT5PSMESVA6KZ7SIN7LMKDCQKJT", "length": 5045, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कचरा प्रश्न औरंगाबाद: अधिकारी करत आहेत दिरंगाई", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nकचरा प्रश्न औरंगाबाद: अधिकारी करत आहेत दिरंगाई\nऔरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा देत विभागीय आयुक्त यांच्या कमिटीने यावर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले होते. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायांवर विचार करून चिकलठाणा येथील ३५ एकर जागा निवडली. कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी दुग्धनगरीची जागा निश्चिती झाल्यावर महापालिकेचे अधिकारी त्यादृष्टीने कामाला लागतील असे गृहीत धरण्यात आले परंतु महापालिकेचे अधिकारी हा निर्णय गांभीर्याने न घेता मोजमाप घ्यावे लागेल, फाइल करावी लागेल, इस्टीमेट तयार करू, अशी उत्तरे देत उडवाउडवी करत आहेत. त्यामुळे औरंगाबाद वासीयांना खरे काम कधी सुरू होईल याची वाट पहावी लागत आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nभाजपचा ‘टॅम्परिंग बॉल’ २०१९ ला स्विंग होणार नाय; राज ठाकरेंचे फटकारे\nराज ठाकरेंची शंका खरी ठरली; पद्मश्रीमुळे नाही तर ‘या’ नेत्यामुळे श्रीदेवींना मिळाला तिरंग्याचा मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sansad-ratna-awards-2018-five-mps-from-maharashtra-7885555/", "date_download": "2019-03-26T08:37:45Z", "digest": "sha1:YN6YJOVSDPMYPNQG3A5CIGZ2KLTOXL6I", "length": 5379, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nमहाराष्ट्रातील पाच खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर\nनवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारांचं चेन्नईत वितरण होणार आहे. एकूण सात खासदारांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, त्यापैकी पाच खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार फाऊंडेशनने हे संसदरत्न पुरस्कार सुरु केले होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव, शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांचा यामध्ये समावेश आहे.\nया आधीच्या अनेक रिपोर्टमध्येही महाराष्ट्रातील खासदारांचा ��रफॉर्मन्स चांगला दाखवण्यात आला आहे. या खासदारांची हजेरी, चर्चांमधला सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं इत्यादी माहिती यांच्या आधारे खासदारांची निवड केली जाते.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा\nराहुल फटांगडे हत्या : आरोपींची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-signal-taken-by-the-friend-police-took-place/", "date_download": "2019-03-26T08:30:23Z", "digest": "sha1:VFJQ7LGT3MA7CJK7C54DWI4NZGQ4TZCA", "length": 5618, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद: संकेत जायभायेच्या फरार मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nऔरंगाबाद: संकेत जायभायेच्या फरार मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nऔरंगाबाद: प्रेमप्रकरणातून संकेत कुलकर्णी (१९, मूळ रा. पाथरी, परभणी) तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केल्याप्रकरणी कारचालक आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (२३, रा जयभवानी नगर, औरंगाबाद) याचे मित्र उमर शेख पटेल (वय 22, रा. बीड बायपास परिसर) व विजय जोग यांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nविजय जोग याला पैठन मधून तर उमर शेख याला देवळाई मधून ताब्यात घेतले. यांच्याकडून खून कट रचून केल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.\nएका मुलीवर एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वाद झाला आणि २३ मार्च रोजी आरोपी संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलवून आपल्या कारने त्याच्या दुचाकीला उडवले. त्यात संकेत कुलकर्णी कारखाली चिरडला गेला. उपचारादरम्यान संकेतचा जीव गेला. या खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी संकेत जायभायेनंतर त्याच्या दोन मित्रांना मुकुंदवाडी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. या दोघांवर गुन्ह्यात सहभ��गी झाल्याचा आरोप आहे दरम्यान, तिसरा संशयित संकेत मचे अद्याप पसार आहे. ही कारवाई पोलिस निरक्षक प्रेमसिंग चंद्रमोरे यांच्या पथकाने केली.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमहानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली\nशरद पवारांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/USD/NGN/1", "date_download": "2019-03-26T08:10:50Z", "digest": "sha1:RTLDS3E32LNXIFOLSQU7L3VFCVWNK3CL", "length": 8062, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "अमेरिकन डॉलरमधून नायजेरियन नायरामध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअमेरिकन डॉलरमधून नायजेरियन नायरामध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/service/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A5%AD-%E0%A5%A7%E0%A5%A8/", "date_download": "2019-03-26T08:15:35Z", "digest": "sha1:CNEPLK2VYIOYEDAV6MGIJGDMHXWWIYMV", "length": 4005, "nlines": 94, "source_domain": "thane.nic.in", "title": "संगणकीकृत ७/१२ | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nमहाभूलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख) – भारतातील महाराष्ट्र राज्याची एक जमीन रेकॉर्ड वेबसाइट जी नागरिकांना ऑनलाइन 7/12 उतारा, 8अ आणि मालमत्ता पत्रक प्रदान करते\nस्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : ठाणे | पिन कोड : 400601\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्र���ासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-news-bjp-nitin-gadkari-sakal-esakal-48337", "date_download": "2019-03-26T09:21:44Z", "digest": "sha1:DRWQ5VSBF3UB55O35P672MOY4GMJNY22", "length": 17770, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur News Vidarbha news BJP Nitin Gadkari sakal esakal देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार : गडकरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nदेशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार : गडकरी\nरविवार, 28 मे 2017\nगडकरी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते आहेत. ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा विकास करत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या वेळी म्हणाले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम गडकरी करत आहेत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्‍त केली.\nनागपूर : जीवनात अपमान, उपेक्षा सहन केल्या. आज जे मिळाले आहे, त्याची कधीही अपेक्षा केली नाही. व्यक्‍तीच्या जीवनात देश सर्वोच्च असून, या देशासाठी खूप काम करायचे आहे. या देशातील मजूर, गरीब जनतेसाठी काम करायचे आहे, असे उद्‌गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी षष्ट्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलताना काढले.\nनागपूर येथील चिटणीस पार्क मैदानावर शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.\nया वेळी पवार आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जे नेते राजकारणात यायचे, ते एका चौकटीत राहून काम करायचे. मात्र, या चौकटीला छेद देण्याचे काम गडकरी यांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांसाठी त्यांनी काम केले, कधीही कशाची पर्वा केली नाही.\n''माझ्यात आणि गडकरी यांच्यात एकच फरक आहे आणि तो म्हणजे, मी आधी विचार करतो, सल्ला घेतो, नंतरच निर्णय घेऊन बोलतो. मात्र, गडकरी निर्णय घेतला की जाहीर करतात आणि त्याची अंमलबजावणी करतात,'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.\nशिंदे म्हणाले, की गडकरींनी मला खूप छळले आहे. ते दिसतात तसे साधे नाहीत. ते कलाकार आहेत. विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी एक दिवस अधिवेशन बंद पाडले होते. आपल्या विभागाकरिता वाट्टेल ते करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना आणखी मोठे पद मिळेल, असे वाटत होते; पण झाले उलटेच. शेवटी नशिबात जे असते तेच घडते. त्यांना भविष्यात मोठे पद मिळो\nआठवले यांनी खुमासदार शैलीत भाषण केले. ''निवडणुकीच्या काळात एकमेकांचे तोंड न पाहणारे नेते आज एकत्र आले आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. राजकारणात हवा ज्या दिशेने आहे, त्या दिशेने जावे लागते. कधीकाळी मी कॉंग्रेसकडे होतो, आज भाजपकडे आहे. जो राजकारणाची हवा ओळखत नाही, तो यशस्वी होत नाही, असे आठवले म्हणाले.\nगडकरी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते आहेत. ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा विकास करत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या वेळी म्हणाले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम गडकरी करत आहेत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्‍त केली.\nया कार्यक्रमाला अमित शहा, श्री श्री रविशंकर आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. मात्र, रविशंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गडकरींना शुभेच्छा दिल्या. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले.\nLoksabha 2019 : राजनाथसिंहांनी केली आठवले स्टाईल 'कविता'\nनवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'चौकीदार' या शब्दावरून रामदास आठवले स्टाईल कविता सादर केली. संबंधित कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली...\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उम���दवार विनायक राऊत...\nLokSabha 2019 : तरुण वर्गाची नाराजी भाजपला भोवणार\nराज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असे आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक संकेत...\nLoksabha 2019 : काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्याने भाजपच्या कपिल पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा\nवज्रेश्वरी (बातमीदार) - सेना भाजपच्या युतीनंतर तिकीट वाटपाच्या मुद्यावरून भिवंडी लोकसभा मतदार संघ राज्यभर चर्चेचा मतदार संघ ठरला होता. त्यामुळे...\nमाझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या\nनवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन...\nगुजरातचे दोन 'लबाड' लोकांना फसवत आहेत: भाजप नेते\nलखनौ- गुजरातचे दोन लबाड लोकांना फसवत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे या नेत्यावर भाजपकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/sawantwadi-sansthan-392661/", "date_download": "2019-03-26T08:43:35Z", "digest": "sha1:D6QQLFARPC7QV4JG3FSHF7XDBU67JOKM", "length": 70228, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘वाडीचो राजा आमचो थोर’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nदिवाळी अंक २०१३ »\n‘वाडीचो राजा आमचो थोर’\n‘वाडीचो राजा आमचो थोर’\nवाडी सुंदर, शिरोडा बंदर, मोचेमाड गुळी, आरवली खुळी अतिशाणो कुडाळ, गवळदेवाचो माळ\nवाडी सुंदर, शिरोडा बंदर,\nमोचेमाड गुळी, आरवल��� खुळी\nअतिशाणो कुडाळ, गवळदेवाचो माळ\nशिरोडा शिटुक आणि आरोंद्यान् रेडीच्या\nमालवणी मुलखात गेल्या कित्येक पिढय़ांपासून प्रसिद्ध असलेले हे लोकगीत या लोकगीतात सावंतवाडी संस्थानात समाविष्ट असलेल्या भूप्रदेशांची आणि तिथल्या लोकांची सगळी नमुनेदार भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े सामावलेली दिसतात. यात सावंतवाडीचा उल्लेख ‘वाडी सुंदर’ असा आला आहे, तोही यथार्थ असाच आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी सावंत-भोसल्यांनी सावंतवाडीला आपल्या संस्थानाची राजधानी बनवण्याआधी निसर्गसौंदर्याने संपन्न असलेल्या या प्रदेशाला ‘सुंदरवाडी’ असेच संबोधले जात होते. सुंदरवाडीला संस्थानाचे मुख्यालय केल्यावर सावंत-भोसले या राजघराण्याच्या नावावरून सुंदरवाडीचे नामकरण ‘सावंतांची वाडी’ म्हणून ‘सावंतवाडी’ असे केले गेले. या संस्थानात प्रारंभी कुडाळदेश व भीमगड (गोमंतकाचा पेडणे ते सांखळी असा काही भाग) या दोन परगण्यांचा समावेश होत असे. सावंत-भोसल्यांनी हे दोन्ही मुळात स्वतंत्र असलेले परगणे जिंकून त्यांचा समावेश आपल्या अधिपत्याखालील संस्थानात केला होता. मात्र पुढे इंग्रज, पोर्तुगीज, कोल्हापूरकर संस्थानिक, गोव्यातील बारदेशकर यांनी या परगण्यांतर्गत काही भागांवर कब्जा केला. त्यामुळे आज ‘सावंतवाडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थानामध्ये सावंत-भोसल्यांच्या ताब्यातील उर्वरित भूप्रदेशापैकी आंबोली, चौकुळ, गेळे, सुंदरवाडी, चऱ्हाटा, ओटवणे, माजगाव, बांदा अशा काही निवडक गावांचाच समावेश असल्याचे दिसते. तत्पूर्वी सावंतवाडी आणि आसपासचा सर्व प्रदेश विजापूरकरांच्या अंमलाखाली असताना १५५०-५५ च्या दरम्यान सावंत-भोसल्यांचे पूर्वज विजापूरच्या बादशहाच्या चाकरीच्या निमित्ताने या परिसरात आले आणि आदिलशाही राजवटीदरम्यान येथेच स्थिरावले. या सावंत-भोसले घराण्याचा पहिला ज्ञात कर्तबगार पुरुष मांग सावंत हा आदिलशाहीत सुभेदार होता. मूळच्या उदेपूर येथील शिसोदिया घराण्यातील असलेल्या मांग सावंताचे सूर्यवंशीय उपनाव ‘भोसले’ असे होते. सावंतवाडीजवळच्या होडावडे या गावात त्यांनी आपले मुख्य बस्तान बसवले होते. शेजारील मठ गावात त्यांची छत्री आहे. हा भाग आजही ‘मांगेल्याचा मठ’ या नावाने ओळखला जातो. या गावात सापडलेल्या शिलालेखावरूनही तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयीची थोडीफार माहिती मिळते.\nप्रारंभापासूनच हे संस्थान विजापूरकर ते इंग्रज अशांच्या सहकार्यावर अवलंबून आपला राज्यकारभार सांभाळत आल्याने अन्य संस्थानांच्या तुलनेत डोळे दिपवणारी आर्थिक संपन्नता येथे क्वचितच आढळते. दुसरे असे की, संस्थानचे बहुसंख्य राजे हे समाजाभिमुख व अध्यात्मप्रिय वृत्तीचे असल्यानेही त्यांनी रयतेवर ओझे टाकून व्यक्तिगत बडेजाव, ऐषोरामी जीवनशैली अपवादानेच स्वीकारलेली दिसते. त्यामुळेच लोकशाहीला पूरक ठरणाऱ्या सामाजिक समता, स्त्रीस्वातंत्र्याविषयी आदरभाव, सहकार अशा मूल्यांना या संस्थानात नेहमीच प्राधान्य दिले गेले. दलितांना मंदिरप्रवेश, स्त्रीशिक्षण, देवरायांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षण, लोककलाकारांना उत्तेजन, सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावाचा विकास, शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या सोयी अशा लोकहितकारी गोष्टींतून राजेशाहीऐवजी लोकशाही मूल्यांचीच रुजवण करण्याच्या दृष्टीने त्यांचे धोरण राहिले. म्हणूनच सावंतवाडीला कोकणातील अन्य राजकीयदृष्टय़ा सतत धगधगत असलेल्या गावांच्या तुलनेत सुसंस्कृत, संयमी व विवेकी बनवण्यामध्ये संस्थानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.\nपहिल्या खेम सावंतांशी निगडित एक दंतकथा प्रचलित आहे. सावंत-भोसले घराण्याचा पहिला ज्ञात पराक्रमी योद्धा पुरुष मांग सावंत १५८० साली कुडाळदेशस्थ प्रभू यांच्याशी झालेल्या संघर्षांत मारला गेला. त्याच्या सात स्त्रियांपैकी सहाजणी त्याच्या दहनाच्या वेळी सती गेल्या. मात्र, त्याची एक पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे सती न जाता ओटवणे येथे तिच्या आप्तांकडे जाऊन राहिली. तिला झालेला मुलगा म्हणजे फोंड सावंत. या फोंड सावंताची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्याचा मुलगा खेम सावंत ओटवणे येथील वर्दे नावाच्या ब्राह्मणाकडे गुरे राखत असे. एकदा संध्याकाळपर्यंत तो परत न आल्याने त्याचा शोध घेत रानात गेलेल्या ब्राह्मणास तो एका वडाच्या झाडाखाली निजलेला दिसला. त्याचवेळी खेम सावंताच्या डोक्यावर एक नाग फणा काढून असलेला त्याने पाहिला. त्यावरून हा मुलगा पराक्रमी निपजेल, स्वतंत्र राज्य स्थापन करेल असे भाकीत त्याने केले. पुढे खेम सावंताने विजापूरकरांच्या चाकरीत राहून त्यांच्या साहाय्याने स्वत:चे सन्य तयार केले. काही प्रांत जिंकून घेऊन चराठा भागात आपली सत्ता स्थापन करून सावंतवाडी संस्थानची मुहूर्तमेढ रोवली. सावंत-भोसल्यांच्या राजसिंहासनावर असलेली नागाची प्रतिमा किंवा ओटवणे येथे नागाच्या दगडी प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा यामुळेच निर्माण झाली असावी असे वाटते.\nलखम सावंत, नार सावंत, फोंड सावंत (दुसरे), जयराम सावंत, श्रीराम सावंत, बापूसाहेब महाराज (१८९७- १९३७) हे त्यानंतरचे सावंतवाडीचे राजे सावंतवाडी संस्थानाला लाभलेल्या बहुतांश राजांची कारकीर्द अल्पकालीन होती. मात्र, तरीही त्यांतील बहुतेकांनी प्रजेच्या कल्याणार्थ अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. केवळ सावंतवाडी संस्थानावरच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील जनजीवनावरही या योजनांचा प्रभाव पडल्याचे दिसून येतो. पंचम खेम सावंत ऊर्फ बापूसाहेबमहाराजांच्या काळात (१९३०) महात्मा गांधी आंबोलीला प्रकृतिस्वास्थ्यासाठी काही काळ येऊन राहिले होते. त्यावेळी बापूसाहेब महाराजांनी म. गांधींना निसर्गसंपन्न रांगणा, मनोहर-मनसंतोषगड पाहायला नेण्याची व्यवस्था केली होती अशी नोंद सापडते.\nपाणीपुरवठय़ासाठी नसर्गिक झऱ्यांचा केलेला वापर, दलितोद्धारासाठी व सामाजिक समतेसाठी केलेले कायदे, विविध कोटकिल्ल्यांचा नितांतसुंदर परिसर याविषयी जाणून घेतल्यावर म. गांधींनी बापूसाहेब महाराजांना ‘रामराजा’ व त्यांच्या कारभाराला ‘रामराज्य’म्हणून गौरवले होते.\nसंस्थानातील बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने रयतेच्या शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून बापूसाहेब महाराजांनी बांधलेले तलाव आजही उपयुक्त ठरत आहेत. छोटे संस्थान, मर्यादित महसूल, परकीय आक्रमणाची सततची धास्ती, ब्रिटिशांची करडी नजर अशा सगळ्या प्रतिकूल गोष्टी असूनही रयतेच्या कल्याणामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी बापूसाहेब महाराज नेहमीच काळजी घेत. स्वत: फिरून जनतेमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असे. स्वतंत्र कृषी खाते निर्माण करून शेतीसाठी पुरविलेल्या अशा सुविधा, आरोग्य, स्त्रीशिक्षण, व्यसनमुक्ती यासाठी केलेले प्रयत्न, गांधीजींच्या सूतकताईच्या प्रयोगाचा प्रसार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रात्रशाळांची सोय, फिरते वाचनालय, बलसंवर्धनासाठी व्यायामशाळा, देशी-विदेशी खेळांना प्रोत्साहन, सहकारी पतसंस्थांची स्थापना यांमधून त्यांची सामाजिक बांधिलकीची वृत्ती व दूरदृष्टी दिसून येते. सावंतवाडी आणि परिसरातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेले जानकीबाई प्रसूतिगृह महाराजांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधले होते. ते आजही कार्यरत आहे. अशा लोकोपयोगी संस्थांच्या व कार्याच्या रूपाने या लोकराजाच्या स्मृती सावंतवाडी संस्थानाच्या जनतेच्या मनात कायम राहिल्या आहेत.\nसावंतवाडी संस्थानाला लागूनच असलेल्या गोमंतकातील पेडणे महाल, सत्तरी, मंगेशी, काणकोण तसेच अन्य ठिकाणी असलेल्या देवस्थानांमध्ये देवाच्या सेवेकरी म्हणवल्या जाणाऱ्या भाविणी, नायकिणी, देवदासी अशा स्त्रियांचे शोषण व अवहेलना करणाऱ्या प्रथा प्रचलित होत्या. सावंतवाडी संस्थानाशी संबंधित असलेल्या व नजीकच्या काही देवस्थानांमध्येही अशा प्रथा रूढी व परंपरेच्या नावाखाली सुरू होत्या. मात्र, स्त्रीसुधारणाविषयक कळकळ असलेल्या बापूसाहेब महाराजांनी संस्थानामध्ये देवदासी प्रतिबंधक कायदा करून या प्रथा बंद करायला लावल्या. सावंतवाडी संस्थानामध्ये समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आणि स्त्रियांना आत्मसन्मान प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यपूर्व काळात उचलले गेलेले हे एक महत्त्वाचे पाऊल होते, हे नक्की. स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याचा हा वारसा संस्थानाच्या विलीनीकरणानंतर आज सावंत-भोसले राजघराण्याच्या वर्तमान पिढीतील मंडळींनीही कायम राखला आहे. महिलांसाठी स्वतंत्र आरोग्यसुविधा देणाऱ्या संस्था, शाळा, वसतिगृह, शासनसंस्थेतील सहभाग, कलाप्रशिक्षण केंद्र अशा माध्यमांतून स्त्री-सक्षमीकरणासाठी संस्थानशी संबंधित मंडळी जातीनिशी साहाय्य करत असतात. यामुळेच जानकीबाई सूतिकागृह, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, पंचम खेमराज कॉलेज इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांत स्त्रीवर्गाचा सहभाग लक्षणीय आहे.\nगावोगावच्या ग्रामदैवतांचे वार्षिक उत्सव, दसऱ्यासारखे काही सण इत्यादींच्या निमित्ताने रेडा, बकरा यांसारखे पशू बळी देण्याची अमानुष प्रथाही परंपरेने संस्थानातील काही गावांमधून चालत आलेली होती. प्राण्यांविषयीच्या भूतदयेपोटी व पर्यावरणरक्षणाच्या हेतूने पशूबळी प्रतिबंधक कायदाही सावंतवाडी संस्थानात करण्यात आला. त्याची काटेकोर अंमलबजावणी आजही होत असल्या��े कोकणातील अन्य गावांच्या तुलनेत सावंतवाडीत सण-उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या रूढी व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी पशुहत्या फारशी आढळत नाही.\nसामाजिकतेच्या बरोबरीने विधायक सांस्कृतिक दृष्टिकोन असलेला असाही हा राजा होता. संस्थान परिसरातील दशावतारी नाटके, गोफनृत्य, धनगर समाजाचे चपयनृत्य, विविध जातीजमातींच्या पारंपरिक लोककला, लोकगीत, भजन, स्त्रीगीते यांना उत्तेजन मिळावे म्हणून त्याकाळी विविध धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने या लोककलाकारांचे वार्षिक मेळे भरवले जात. कलाकारांना त्यांच्या कला लोकांसमोर पेश करण्याची संधी दिली जाऊन त्यांना सन्मानपूर्वक बिदागी दिली जाई. आजच्या काळात भरणाऱ्या साहित्यिक-सांस्कृतिक संमेलनांसारखे काहीसे या मेळ्यांचे स्वरूप असे. आजही जिल्ह्य़ात अन्य कुठेही नाही इतक्या मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या सांस्कृतिक सोहळ्यांनिमित्ताने सावंतवाडीत पारंपरिक लोककला सादर केल्या जातात. साहित्य संमेलने, काव्यसंमेलन, ग्रंथमेळावे, लोककला महोत्सव अशा साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे येथे सातत्याने आयोजन केले जाते. कणकवली, कुडाळ यांसारख्या राजकीयदृष्टय़ा सतत अशांत असलेल्या गावांशी तुलना करता सावंतवाडी राजकीय व सामाजिकदृष्टय़ाही नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे, याची कारणेही इथल्या संपन्न सांस्कृतिक वातावरणात असू शकतात. एकूणच, सावंतवाडीला जिल्ह्य़ाची सांस्कृतिक राजधानी म्हटली जावी अशा प्रकारची श्रीमंती या सुंदरवाडीने जपली आहे. त्यामागे बापूसाहेब महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा कारणीभूत आहे.\nसाधारण तीन-साडेतीनशे वर्षांपासून सावंतवाडीत लाकडी खेळणी बनवणाऱ्या कलाकारांची घराणी वास्तव्यास आहेत. मूळच्या राजस्थानच्या असलेल्या या चिताऱ्यांनी या भागातील जंगलांतून विपुल प्रमाणात सापडणाऱ्या पांगारा या झाडांसाठी येथे वास्तव्य केले होते. या झाडाचे खोड वजनाने हलके, मऊ आणि टिकाऊ असते. त्यामुळे त्याच्यावर कोरीवकाम करण्याच्या दृष्टीने ते अतिशय उपयुक्त ठरते. अशा झाडांच्या लाकडाच्या शोधात आलेल्या या कलाकारांना सावंतवाडीकर संस्थानिकांनी केवळ राजाश्रय दिला नाही, तर त्यांची कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी म्हणून साहाय्यही केले. या चितारी कलावंतांनी लाखकाम करून बनवलेल्या ‘गंजिफा’ या श्रीमंत व राजेलोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या खेळाच्या गोलाकार लाकडी चकत्या, ‘ठकी’सारख्या वेगवेगळ्या आकर्षक बाहुल्या, विविध फळांच्या प्रतिकृती, अन्य खेळणी यांची भारतात सर्वत्र प्रसिद्धी व्हावी, त्यांना मागणी यावी यासाठी जयरामराजे, शिवरामराजे, राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नकेले. आजही येथील राजवाडय़ात असलेला लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना पाहायला मिळतो. सत्त्वशीलादेवींच्या प्रोत्साहनामुळे अनेक नवनव्या कलाकारांना ही पारंपरिक कला शिकण्याची आणि त्यातून स्वयंरोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.\nसावंतवाडी संस्थानातील गावांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून १८९३ पासून नळपाणी योजना सुरू करण्यात आली. जयरामराजांच्या काळात केसरी या सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या गावात असलेल्या नसर्गिक जलस्रोतांचे पाणी सावंतवाडीतील चिवार टेकडी येथे आणून तेथून सर्वत्र पुरवले जात असे. या चिवार टेकडीला हे नाव तेथे असलेल्या ‘चिवा’ किंवा ‘चिवारी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या बांबूच्या एका प्रजातीवरून पडले आहे. साहित्यिक कै. वि. स. खांडेकर सावंतवाडी मुक्कामी असताना त्यांचे फिरायला जाण्याचे हे एक आवडते ठिकाण होते.\nसावंतवाडी संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि सुरक्षित कधीही नव्हते. एका बाजूने कोल्हापूरकर, दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज, याशिवाय कुडाळदेशकर, विजापूरचा आदिलशहा, इंग्रज आणि छत्रपती शिवाजीमहाराजांशी घेतलेले वैर यांमुळे सतत या संस्थानात राजकीय अस्थिरता राहिली. याचा परिणाम आर्थिक स्थर्यावर झालेला दिसतो. मात्र, असे असले तरी समाजसुधारणा, त्यासाठी आवश्यक असलेली बांधकामे, सांस्कृतिक संस्था, वास्तू यांचा संपन्न वारसा निर्माण करण्याचे आणि तो जतन करण्याचे महत्त्वाचे काम या संस्थानाने केले.\nसावंतवाडीतील माठेवाडा येथे असलेले स्वयंभू आत्मेश्वर मंदिर, ओटवण्याचे रवळनाथ मंदिर, आकेरी येथील काष्ठ व दगडी शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले रामेश्वर मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे संस्थानकाळापासून भाविकांची श्रद्धास्थान बनून राहिली आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे येथील अनेक संस्थानिकांशी संबंधित दंतकथाही प्रचलित आहेत. आकेरी येथील रामेश्वराचा कलात्मक लाकडी रथ श्रीराम महाराजांनी बनवून घेतला होता. पहिल्या खेम सावंतांच्या काळात माठेवाडय़ातील आत्मेश्वर मंदिरातील बारमाही जिवंत पाणी असलेली तळी बांधून घेण्यात आली. या ठिकाणी तेव्हा असलेल्या घनदाट जंगलात दामोदर भारती या साधूपुरुषाचे वास्तव्य होते. खेम सावंत शिकारीसाठी या जंगलात आले असता त्यांना तहान लागल्याने भटकत ते या साधूपुरुष असलेल्या जागेपाशी आले. आपल्या हातातील त्रिशूल जमिनीत मारून पाणी काढून त्यांनी राजांची तहान शमवली. तेथेच पुढे ही तळी बांधण्यात आली. आजही त्यातून अखंड पाणी पाझरताना दिसते. दामोदर भारती यांची समाधीही या मंदिरापाशीच आहे. या मंदिरांना पूजाअर्चा, उत्सव इत्यादी खर्चासाठी संस्थानकाळात जमिनी व इनामे देण्यात आली. संस्थानातील अनेक राजांशी येथील योगीपुरुषांशी निगडित अशा कथा इथल्या जनमानसात प्रचलित आहेत.\nसंस्थानी काळातील अनेक वास्तू, देवालये, स्मारके इ. वास्तु हे शिल्पकलेचे अप्रतिम नमुने आहेत. सावंतवाडीकर भोसल्यांचा तीनशे वर्षांपूर्वीचा जुना राजवाडा सावंतवाडीच्या पश्चिमेला असलेल्या नरेंद्र डोंगरावर बांधलेला होता. आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक असले तरी एका दुर्गम ठिकाणात केले गेलेले गडकोटाचे वैशिष्टय़पूर्ण बांधकाम म्हणून त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. जायबंदी राजाला घेऊन या राजवाडय़ापर्यंत गेलेल्या घोडय़ाचे डोंगराच्या पायथ्याशी दगडी स्मारकही आहे. या घराण्यातील एक पराक्रमी राजा म्हणून ओळख असलेल्या जयरामराजे सावंत यांच्या ‘बोरमाणकी’या घोडीचंही स्मारक बांदा येथे आहे. या राजाने कुडाळ कोटाच्या जवळ ‘घोडेबाव’ नावाची एक मोठी विहीर बांधली होती. स्वाराला घोडय़ावरून खाली न उतरताच त्याला पाणी पाजण्यासाठी पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत जाता यावे, या उद्देशाने या विहिरीची रचना केलेली आहे. आजही ही वैशिष्टय़पूर्ण विहीर अस्तित्वात आहे. सुंदरवाडीला संस्थानाची राजधानी बनवल्यानंतर रमणीय मोती तलावाकाठी बांधला गेलेला नवा राजवाडा, त्याचे कमानीदार प्रवेशद्वार, राणीमहालाची इमारत, न्यायालयीन इमारत, संस्थानकालीन विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, आकेरीचे रामेश्वर मंदिर, संस्थानकाळात सावंतवाडीचे प्रवेशद्वार असलेला कोलगाव दरवाजा, संस्थानिकांच्या स्मरणार्थ बांधलेली माठी अशा काही वास्तू शैलीदार बांध���ामासाठी पाहता येतील. पर्यटक, इतिहासप्रेमी आणि वास्तुशिल्पकलेचे अभ्यासक यांच्यासाठी संस्थानकालीन अशा अनेक वास्तू कायम आकर्षण ठरत आल्या आहेत. सावंतवाडी संस्थानच्या पूर्वेकडे असलेल्या सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये बांधलेले संस्थानी काळातील अनेक किल्ले इतिहासाचे अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरावेत असे आहेत. त्यापैकी माणगाव-शिवापूरजवळील दुर्गम खोऱ्यात असलेले मनोहर-मनसंतोष गड हे जुळे किल्ले वैशिष्टय़पूर्ण आहेत. संस्थानचे गतवैभव आज अनुभवण्यासाठी राजवाडा, विविध महाल व हे किल्ले यांचेच साहाय्य घ्यावे लागते.\nसावंतवाडीकर राजघराण्याने प्रारंभापासूनच आध्यात्मिक शिकवण देणारे संत, साक्षात्कारी पुरुष, कवी व पंडित यांना आश्रय दिला. त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांना किंवा त्यांच्या समाधीस्थळांना श्रद्धास्थानांचा दर्जा देऊन त्यांचे जतन केले. १७८० मध्ये तेलंगणातून आलेल्या कुंदबोयझल नावाच्या पंडिताने राजश्री खेम सावंताच्या आज्ञेवरून ‘सामंतविजय’नावाचा ग्रंथ रचला होता. त्यात सावंत-भोसले घराण्याच्या आद्यपिढय़ांविषयी गुणगान केले होते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनाविण काळ घालवू नको रे’ असा संदेश देणारे संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे वास्तव्य असलेले बांदा गाव, सोहिरोबानाथांना आत्मसाक्षात्कार ज्या टेकडीवर झाला तो परिसर या संस्थानिकांनी विशेष लक्ष पुरवून विकसित केला. बापूसाहेब महाराजांचे आध्यात्मिक गुरू असलेल्या संत साटम महाराज या अवलिया महापुरुषाचे वास्तव्य असलेला दाणोली हा आंबोलीच्या पायथ्याचा जंगली परिसराने वेढलेला भाग संस्थान काळापासून आजतागायत भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन कुडाळ महालात समाविष्ट असलेल्या तेंडोली या गावी बागलाची राई हा एक नितांत रमणीय आणि दाट जंगली वनश्रीने नटलेला भाग आहे. या भागात पूर्णानंदस्वामी या महंतांचे वास्तव्य होते. तेथे त्यांचे शिष्य चिदानंदस्वामींचाही मठ आहे. आधुनिक मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी व लेखक कै. आरती प्रभू तथा चिं. त्र्यं. खानोलकर यांची चिदानंदस्वामींवर विशेष श्रद्धा होती. त्यांच्या कवितांमध्येही याचे संदर्भ सापडतात. याखेरीज सद्गुरू मियाँसाहेब हे अवलिया पुरुषही हिंदू व मुस्लीम भाविकांमध्ये लो��प्रिय असलेले महंत होते. अशा सर्व संत-महंतांना संस्थानच्या मंडळींनी आश्रय दिला होता. कुणकेरी येथील देवी भवानीचा वार्षिक हुंडा महोत्सवही संस्थानच्या राजांच्या प्रेरणेतून लोकप्रिय झाला. जात-धर्म विसरून सर्व स्तरांतील लोक या उत्सवात उत्साहाने सहभागी होताना दिसतात. लोकसंघटन, जनजागृती, जातपातविरहित समता या आंतरिक उद्देशानेच अशा श्रद्धा व उत्सवांना संस्थानच्या राजांनी नेहमी पाठिंबा दिलेला दिसतो. आजही ही समाधीस्थळे, वार्षिक उत्सव यांसाठी संस्थानातर्फे सहकार्य केले जाते. यातील अनेक श्रद्धास्थळांच्या विश्वस्त मंडळावरही संस्थानच्या आजच्या पिढय़ांतील मंडळी कार्यरत आहेत.\nबापूसाहेब महाराज सावंत-भोसले यांनी रयतेच्या मुलांसाठी फिरत्या वाचनालयाची योजना राबवली होती. त्यांच्या वडिलांच्या नावाने उभारलेले श्रीराम वाचन मंदिर गेल्या १६० वर्षांपासून या परिसरातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनून राहिले आहे. बापूसाहेबमहाराज हे शिक्षणप्रेमी व आधुनिक विचारांचे संस्थानिक होते. विशेषत: स्त्रिया आणि दलितांना शिक्षण मिळून त्यांच्या आत्मोद्धाराची संधी त्याद्वारे त्यांना मिळाली पाहिजे असे त्यांचे विचार होते. त्यासाठी खास मुलींची शाळा त्यांच्या काळात सावंतवाडीत त्यांनी सुरू केली. १८९०-९१ मध्ये आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सावंतवाडीतील वास्तव्यात त्यांनी ‘संध्याकाळ’ ही प्रसिद्ध कविता लिहिली. याच शाळेचे नामकरण पुढे बापूसाहेब महाराजांच्या पत्नीच्या नावे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ असे करण्यात आले. बेळगाव येथेही याच नावाचे कॉलेज अस्तित्वात आहे, तेही मूळचे ‘राणी पार्वतीदेवी हायस्कूल’ होय. प्लेगच्या साथीमुळे बेळगाव येथे काही काळासाठी त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. नंतर त्याच नावाने तेथे स्वतंत्र कॉलेज सुरू करण्यात आले. सावंतवाडीतील आजची राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इमारत ही मुळात संस्थानच्या मालकीची राणीमहालाची वास्तू होती. मात्र, ९९ वर्षांच्या नाममात्र भाडेकरारावर ही इमारत हायस्कूल चालविणाऱ्या ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली. पंचम खेमराज ऊर्फ बापूसाहेब महाराज यांच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाची इमारत हीसुद्धा मुळात राजप्रासाद होता. या वास्तूसह आसपासची २० ते २५ एकर जागा या शिक्षणसंस्थेला देण्यात आली. संस्थानातील मंडळींची शिक्षणाविषयीची आस्था व सामाजिक उत्तरदायित्वातून कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न करता संस्थानच्या मालकीच्या वास्तू व जमिनी विविध संस्थांना समाजोपयोगी कामांसाठी देण्यात आल्या आहेत. शाळा व कॉलेज इमारतींप्रमाणेच हॉस्टेलची इमारत, तालुका न्यायालयाची इमारत, एस्. टी. स्टॅन्डचा परिसर (जिथे पूर्वी संस्थानच्या मालकीची घोडय़ांची पागा होती.), प्रशासकीय कार्यालयांसाठी दिलेला नव्या राजवाडय़ातील काही भाग अशा अनेक बाबींचा उल्लेख करता येईल. सावंतवाडीकर संस्थानिक कोल्हापूर, सातारा या अन्य संस्थानांशी तुलना करता ऐश्वर्यसंपन्न नसतानाही विलीनीकरणानंतर संस्थानच्या मालकीच्या जुन्या वास्तू, पॅलेस इ. कोल्हापूर वा अन्य संस्थानांप्रमाणे हॉटेल, म्युझियम्स वगरेंत रूपांतरीत न करता शैक्षणिक व शासकीय संस्थांना विनामूल्य वा नाममात्र मोबदल्यात दिल्या गेल्या आहेत. यामागे या संस्थानाने सतत जाोपासलेला भारतीय संस्कृतीतील संतत्वाचा निरिच्छवादी विचार, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याची उदात्त भावना या गोष्टीही असू शकतात.\nसावंतवाडी संस्थान विलीन होण्यापूर्वी राजेपदाची धुरा सांभाळलेले शेवटचे अधिकृत संस्थानिक कै. शिवरामराजे भोसले यांनी महसूल व न्याय क्षेत्राच्या अभ्यासाबरोबरच सैनिकी प्रशिक्षणही घेतले होते. विलीनीकरणानंतर देशाच्या व राज्याच्या राजकारण-समाजकारणात ते सक्रिय राहिले. काँग्रेस पक्षात सामील होऊन त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ व लोकसभेसाठी राजापूर मतदारसंघातून निवडणुका लढविल्या. लोकसभा निवडणुकीत त्यांना जनता दलाच्या प्रा. मधु दंडवतेंकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी १९५७ ते १९७३ या कालावधीत सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून जाऊन त्यांनी सावंतवाडीचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य नागरिक सुरक्षा कमिटी, राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र विधानसभा कायदे मंडळ, वनविभाग सल्लागार मंडळ, हस्तकला मंडळ, अल्पबचत सल्लागार समिती, निवृत्त सैनिक पुनर्वसन निधी समिती अशा शासकीय समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. शिवरामराजांना संगीत, चित्रकला, हस्तकला यांत उत्तम गती होती. सावंतवाडी संस्थानातील लाकडी खेळणी बनवणाऱ्या पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व त्यांची कला राज्याबाहेरही पोचावी म्हणून त्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडक कलाकारांना प्रशिक्षण देणे, विविध राज्यांतील अन्य लोककलाप्रकारांशी व कलाकारांशी त्यांचा परिचय करून देणे, सावंतवाडीतील चिताऱ्यांनी बनवलेल्या खेळण्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रसार माध्यमांपर्यंत कलाकारांना नेऊन त्यांच्या कलेची ओळख करून देणे अशा अनेक प्रकारे त्यांनी या प्राचीन कलेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी योगदान दिले. लाकडी खेळणी, काष्ठशिल्प, लाखकाम, गंजिफा खेळाच्या साहित्याची निर्मिती, विविध हस्तकला व्यवसाय, काथ्याकाम, महिला गृहोद्योग इ.ना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य हस्तव्यवसाय मंडळ’ या संस्थेची निर्मिती केली होती.\nसध्या हयात असलेल्या शिवरामराजेंच्या पत्नी राजमाता सत्त्वशीलादेवी याही कलानिपुण असल्याने त्याही सावंतवाडीतील हस्तकला परदेशात पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत असतात. त्या स्वत:ही एक उत्तम कलाकार असल्याने त्यांनी राजवाडा परिसरात कलात्मक वस्तूनिर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. येथे बनवण्यात येणाऱ्या कलात्मक लाकडी वस्तूंना देशविदेशातून मोठी मागणी आहे. त्यात हिंदू पुराणांतील देवदेवता, दशावतार यांच्या पारंपरिक शैलीतल्या प्रतिमा चितारलेल्या गंजिफा, बुद्धिबळाच्या लाकडी सोंगटय़ा, बाहुल्या, मूर्ती, देव्हारे, चौरंग, काष्ठशिल्प, अभिषेकपात्रे, नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या प्रतिमा, देवाचे सामान, पेयपात्रे इ. वस्तू विशेष लोकप्रिय आहेत. या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा, कारखान्यातील नियोजन, व्यवस्थापन, विक्रीव्यवस्था, जाहिरात यासाठी या कलाकारांना संस्थानिकांच्या आजच्या पिढीतील मंडळींकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात आस्थेने मदत केली जाते. शिवरामराजे भोसले स्मृतिसंग्रहालयात सावंतवाडी संस्थानच्या गतेतिहासाच्या खाणाखुणा जपणाऱ्या ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी सावंत-भोसले मंडळींनी इतिहासप्रेमींना मोलाचे सहकार्य केले आहे. राजमाता सत्त्वशीलादेवी यांचा पुत्र खेम सावंत सध्या बेंगरुळूला असतो.\nसावंत-भोसल्यांच्या सुसंस्कृतपणाचे एक उदाहरण सहज देता येईल. विठ्ठल प��रुषोत्तम पिंगुळकर यांनी संस्थानच्या इतिहासाची दुर्मीळ साधने गोळा करून ‘सावंतवाडी संस्थानाचा इतिहास’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हे पुस्तक छापण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मात्र, या ग्रंथात आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून सावंतवाडीकर संस्थानाविषयी प्रतिकूल मत बनावे अशा अनेक गोष्टी होत्या. सावंत-भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना असलेला विरोध, विजापूरकर मुस्लीम सत्ताधीशांची मदत घेऊन शिवाजीराजे व कुडाळदेशकरांच्या विरोधात केलेल्या कारवाया, पोर्तुगीज व ब्रिटिश मालवाहू जहाजांची लूट, घराण्यातील भाऊबंदकी, हत्या, राजस्त्रियांची गुप्त कारस्थाने अशा काही गोष्टी ऐतिहासिकदृष्टय़ा सत्य असल्या तरी या संस्थानिकांची जनमानसातील प्रतिमा कलुषित करणाऱ्या होत्या. याची जाणीव असूनही संस्थानातर्फे या पुस्तकाच्या छपाईसाठी आर्थिक मदत देण्यात आल्याने हे पुस्तक अभ्यासकांसमोर येऊ शकल्याची कृतज्ञतापूर्ण नोंद लेखकाने प्रस्तावनेत केली आहे. इतिहासाची किंवा भूतकाळातील पूर्वजांची चिकित्सा करून काही ऐतिहासिक सत्य सांगू पाहणाऱ्याला आज अविवेकी झुंडशाहीच्या रोषाला कसे सामोरे जावे लागते, हे लक्षात घेता सावंतवाडीकरांनी दाखवलेला हा सुसंस्कृतपणा ठसठशीतपणे जाणवतो. कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांप्रमाणेच बापूसाहेब महाराजांच्या आठवणी आजही येथील लोकांच्या मनात ताज्या आहेत.\nराजकारणापेक्षा समाजकारण करण्यावर नेहमी भर देणारे, राजेशाहीपेक्षा लोकशाही मूल्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे व आक्रमकता, हुकूमशाही, दंडेलशाही, मनगटशाही यापेक्षा विवेक, संयम, सुसंस्कृतता या मूल्यांवर विश्वास असणारे सावंत-भोसले घराण्यातील सर्वच संस्थानिक जनमानसामध्ये नेहमीच\n‘वाडीचो राजा आमचो थोर\nरयतेच्या हितास देती थार\nतयांच्या औदार्या नाही पार\nदेवाजीचो जसो चोख येव्हार\nदुमदुमे किरत प्रीतवीच्या पार..’\nअशा आपुलकीच्या भावनेने चिरस्थान मिळवून राहिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nMarathi Actor Vijay Chavan : विजय चव्हाण यांची ही इच्छा अपूर्णच राहिली\nसुनील गावस्कर यांना ���मास्टर ब्लास्टर’कडून मराठमोळ्या शुभेच्छा\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/different-wedding-ceremony-aliyabad-village-nasik-1644968/", "date_download": "2019-03-26T08:39:33Z", "digest": "sha1:FY2S2K4TAWXREACNGPZGNPDKQ7MKJGY4", "length": 20362, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "different Wedding Ceremony Aliyabad Village nasik | विवाह सोहळ्यातील खर्च कमी करण्याठी अलियाबादचे ‘पुढचे पाऊल’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nविवाह सोहळ्यातील खर्च कमी करण्याठी अलियाबादचे ‘पुढचे पाऊल’\nविवाह सोहळ्यातील खर्च कमी करण्याठी अलियाबादचे ‘पुढचे पाऊल’\nशहरी, ग्रा���ीण भागांप्रमाणे आदिवासी भागातही लग्न सोहळा दणक्यात साजरा केला जातो.\nरूढी-परंपरांना छेद, हुंडा बंदी, प्लास्टिक बंदीचे निर्णय; सुधारणांना आदिवासींचा प्रतिसाद\nशहरी आणि ग्रामीण भागात लग्न सोहळा दिमाखदार करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. ऐपत नसल्यास प्रसंगी ऋण काढून सण साजरा करण्याचा मार्ग पत्करला जातो. या खर्चाची तजवीज करण्यासाठी शेतजमीन गहाण ठेवणे किंवा विक्री करणे, हे नित्याचे पर्याय. राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये लग्नामुळे झालेले कर्ज हे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेकदा समोर आले. ‘कळतं, पण वळत नाही’ या उक्तीनुसार जोपासलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देण्याकरिता आदिवासी समाजाने पुढाकार घेतला आहे. सटाणा तालुक्यातील अलियाबादच्या ग्रामस्थांनी लग्नातील आहेर, बँड, मद्य, सत्कार, हुंडय़ावर बंदी घालत अवास्तव खर्च कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यात साहाय्यभूत ठरणाऱ्या विवाह सोहळ्यातील या बदलांचे सटाणा, कळवण, धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यांतील सुमारे २०० गावांनी स्वागत करीत त्याचे अनुकरण करण्याची तयारी दर्शवली आहे.\nशहरी, ग्रामीण भागांप्रमाणे आदिवासी भागातही लग्न सोहळा दणक्यात साजरा केला जातो. मानापमान, देणेघेणे, वऱ्हाडींचे पेयपान, मान्यवरांचे शाल-टोपी देऊन सत्कार, बँड आदी खातीरदारीची ददात नसते. सटाणा तालुक्यातील आदिवासीबहुल भाग त्यास अपवाद नव्हता. मुळात या परिसरातील आदिवासी शेतकरी अल्पभूधारक. एक-दोन एकर शेती आणि तीही कोरडवाहू. यामुळे ८० टक्के कुटुंबांना ऊसतोड किंवा शेतात मजुरीसाठी इतरत्र जावे लागते. वार्षिक अत्यल्प सरासरी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला लग्न सोहळ्यात खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाजात लग्नातील खर्चाचा भार केवळ मुलीच्या कुटुंबीयांवर पडत नाही. तो मुलगा-मुलगी या दोघांच्या कुटुंबीयांवर येतो. त्याची सुरुवात मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासून होत असल्याचे नागू गांगुर्डे यांनी सांगितले. मुलगी पसंत पडो किंवा न पडो, बघण्यास आलेल्या सर्वाना कपडे द्यावे लागतात. कपडे देण्याची मालिका वर-वधू पक्षाची पसंती (बोलघडा), साखरपुडा, लग्न सोहळ्यापर्यंत कायम राहते. यासह आहेर, बँड, सत्कार, हुंडा, मद��यपान आदींवरील खर्च वेगळेच. सामान्य आदिवासी कुटुंबाचे लग्नासाठी किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च होतात. देण्याघेण्यातील कपडे कोणी वापरत नाही. यासह इतर बाबींवर नाहक खर्च होत असल्याची बाब सर्वाना पटवून देण्यात आल्याचे गांगुर्डे सांगतात.\nगावात लग्नखर्चासाठी घेतलेल्या कर्जामुळे अनेक कुटुंबांची शेती आज सावकारांकडे गहाण पडली आहे. काहींना ती विकावी लागली. परिसरातील आदिवासीबहुल गावांमध्ये १०० पैकी ७० कुटुंबांची जमीन ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत गहाण असल्याकडे नंदू चौरे यांनी लक्ष वेधले. कर्ज काढून दिमाखात झालेले लग्न पुढील काही वर्षे पती-पत्नीसह त्यांच्या कुटुंबाची परीक्षा पाहणारे ठरते. उन्हाळ्यात लग्न करायचे. कर्ज फेडण्यासाठी दिवाळीनंतर लगेच पती-पत्नीला ऊसतोडणीसाठी पाठवायचे. पुढील दोन-तीन वर्षे भरपाई करूनही कर्ज फिटत नाही. या दाम्पत्याला मुले होतात, पण कर्जाचे चक्र सुरू राहते. खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी सामान्य कुटुंब लग्न तोलामोलाचे करण्याच्या नादात खर्चाचे धोरण अपरिहार्यपणे स्वीकारावे लागत होते. पैसे नसल्याने आई-वडिलांना मुला-मुलींचे लग्न पुढे ढकलावे लागते. यामुळे कुटुंबात निर्माण होणारा तणाव वेगळाच. या सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामसभेत तरुणांसह ग्रामस्थांनी अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सरपंच भास्कर गांगुर्डे यांनी सांगितले. अनाठायी खर्च कमी झाल्यामुळे गोरगरीब कुटुंबांचे पैसे वाचतील. या पैशांचा वापर संबंधितांना घर किंवा तत्सम कामांसाठी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिवासी भागातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यास हा निर्णय हातभार लावणारा ठरणार असल्याची भावना गांगुर्डे यांनी व्यक्त केली. लग्नात आहेर, बँड, मद्यपान, सत्कार, हुंडय़ाला बंदी घालताना अक्षताऐवजी फुलांचा वापर, पानांच्या पत्रावळीचा वापर करून पर्यावरण रक्षणाकडे लक्ष देण्यात आले आहे. या निर्णयाला नाशिक, धुळे जिल्ह्य़ातील २५ गावांनी पाठिंबा देऊन तो अमलात आणण्याचे ठराव ग्रामसभेत केले आहेत.\nलग्न सोहळ्यातील अवास्तव खर्च कमी करण्यासाठी अलियाबादपैकी चाफ्याचा पाडा गावाने नवीन पायंडा पाडला आहे. लग्न सोहळ्यात आहेर, बँड, मद्यपान, सत्कार, हुंडय़ावर बंदी आणली आहे. लग्नात अक्षताऐवजी फुले वापरली जातील. भोजनावळीत प्लास्टिक पत्रावळीऐवजी पानांची पत्रावळ वापरली जाईल.\nलग्नं जमतात, पण पैसे नसल्याने ते मोडतात. अशा उपवर मुलीचे पुन्हा लग्न जमविताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. बहुतांश कुटुंबांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याने शिक्षण हा गौण विषय झाला आहे. ऊसतोड, सालदारकी अशा कामांमुळे मुलांचे शिक्षण होत नाही. ही स्थिती पाहून मुला-मुलीच्या लग्न सोहळ्यामुळे आई-वडिलांवर कर्जाचा बोजा पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक गावांमधून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.\n– जयवंती चौरे (सरपंच, अलियाबाद)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-%E0%A5%A8-percent-profit-of-entrepreneurs-for-games/", "date_download": "2019-03-26T08:43:52Z", "digest": "sha1:NA4V273JKSC4INE63HOTERDUTF2GD3YX", "length": 7648, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता उद्योजकांचा २ टक्के नफा खेळांसाठी | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Pune › आता उद्योजकांचा २ टक्के नफा खेळांसाठी\nआता उद्योजकांचा २ टक्के नफा खेळांसाठी\nपुणे ः सुनील जगताप\nकेंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निश्‍चित करण्याच्या हेतूने क्रीडा क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये उद्योजकांच्या नफ्यातील 2 टक्के वाटा हा सीएसआर धोरणासाठी राखून ठेवण्यात येणार असून त्यामध्ये क्रीडा विभागाचाही समावेश करण्यात आलेला आहे. या धोरणामुळे क्रीडा क्षेत्राला, खेळाडूंना, तसेच सोयी-सुविधांना चालना मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nशासनाच्या या उत्तरदायित्व धोरणानुसार 500 कोटींपेक्षा जास्त निव्वळ मूल्य असणार्‍या, 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणार्‍या किंवा पाच कोटींपेक्षा जास्त नफा असणार्‍या कंपन्यांनी त्यांच्या नफ्याच्या 2 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे बंधनकारक असणार आहे. या धोरणामध्ये विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये युवा पिढीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने शैक्षणिक, विविध सामाजिक उपक्रम आणि क्रीडा क्षेत्राला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे.\nया उपक्रमांतर्गत क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करणे, पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणे, खेळाच्या सुविधा किमान गाव पातळीवर उपलब्ध करून देणे, मुलांमध्ये लहान वयातच खेळाची आवड निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाकडे वळविणे आणि त्याकरिता आवश्यक अशा उपाययोजना करण्यासाठी हे धोरण आखण्यात आलेले आहे. या धोरणांतर्गत उद्योजकांची चाचपणी राज्य पातळीवर सुरू असून काही उद्योजकांचा खेळाडूंनाही थेट फायदा होत आहे.\nयाबाबत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल म्हणाले की, क्रीडा क्षेत्राची प्रगती होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, विविध सामाजिक संस्थांचाही समावेश आहे. वास्तविक पाहता पूर्वीपासूनच काही उ���्योजकांचे खेळाडूंना सहकार्य असल्याचे निदर्शनास आलेले आहे. परंतु या धोरणामुळे अधिक प्रभाव पडू शकणार आहे.\nवल्लभनगर आगारातून नाताळ सुटीनिमित्त बस\nविद्यापीठाच्या मुख्य इमारतीत होणार संग्रहालय\nकारवाई टाळण्यासाठी स्वत:वर ब्लेडने वार\nवन विभागाकडून ट्री क्रेडिट योजना\nआरटीई प्रवेश करा अन्यथा कारवाई\nमालधक्का सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-26T08:19:42Z", "digest": "sha1:MBGV2D4UM3ORYLBQ77FXLEAP3BV3R4MN", "length": 9006, "nlines": 108, "source_domain": "yashwantho.com", "title": "माझं चॉकलेट आणि येथे कविता लिहून मिळतील - Yashwantho", "raw_content": "\nमाझं चॉकलेट आणि येथे कविता लिहून मिळतील\nआमच्या कॉलेजचा ‘चॉकलेट डे’ उद्यावर आला होता, संध्याकाळचे ५ वाजून गेले तरी आम्ही सगळे कॉलेजमध्येच उद्याची प्लानिंग करत बसलेलो. तेव्हा ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रहातल्या १०-१२ कविताच लिहून झाल्या होत्या. कवितासंग्रह प्रकाशित होईल कि नाही, त्याचं नक्की नाव काय असेल, काहीच फिक्स नव्हतं. ‘माझं चॉकलेट’ हि त्यातलीच एक अचानक लिहिलेली कविता.\nहे थोड फिल्मीच आहे खरंतर, कारण अगदी ‘चॉकलेट डे’च्या आदल्यादिवशी संध्याकाळी मी मित्राच्या सांगण्यावरून हि कविता लिहिली. आणि मग ‘लेट्स ट्राय इट विथ गिटार’ बोलत मी ती तासाभरात कंपोज करून सेट सुद्धा केली. भविष्यात हि कविता मला इतकी प्रसिद्धी देईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.\nआता मी जिथे कुठेही जातो तिथे ‘माझं चॉकलेट’ कवितेची गोडी चाखलेले श्रोते असले तर पहिली रिक्वेस्ट ह्याच कवितेची होते.\n२ नोव्हेंबर २०१४ ला मी माझा हा ‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर माझा मित्र नितीन वारंगच्या मदतीने ���्याचं Android app ‘प्ले स्टोर’वर अपलोड केलं. वर्चूअल जगतात पदार्पण केल्याचा मला खूप फायदा झाला, मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कविता लिहून देण्याच्या रिक्वेस्ट्स आल्या. यवतमाळ, बुलढाणा, सातारा, आमची मुंबई आणि एवढच नाही तर एक रिक्वेस्ट मध्यप्रदेशहून सुद्धा आली. या निरनिराळ्या जागेवरून अनोळखी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या गोष्टी शेयर केल्या, याचा मला फार अभिमान वाटतो. माझा हा प्रवास अजूनही चालूच आहे.\n‘येथे कविता लिहून मिळतील’ हा बाकीच्यांसाठी जरी एक कवितासंग्रह असला, तरी माझ्यासाठी त्या कविता माझ्या मित्रांची, माझ्या सहवासात आलेल्या मंडळींची जीवन कथा आहेत. कवितासंग्रहातील ‘येथे कविता लिहून मिळतील’ ह्या मुख्य कवितेत सांगितल्याप्रमाणे मी कवितेतील काही पात्रांची नावं जाहीररित्या सांगितली, काहींची गुप्त ठेवली.\nप्रकाशित होण्याआधीपासूनच हा संग्रह सर्वांच्या आवडीस पात्र ठरला याचं श्रेय माझ्या त्या सर्व मित्र- मैत्रिणींना जातं ज्यांनी माझ्या कविता वाचल्या, अनुभवल्या.. आणि त्यांच्यासाठी माझ्याकडून लिहून घेतल्या. त्यामुळे बऱ्याच जणांची ब्रेकअप्स होता होता वाचली, काहींनी यातल्या कविता स्वतःच्या नावावर चिकटवून घेतल्या. (मीच त्यांना तसं करायला सागितलं खरं तर.. 🙂 ) कारण येथे कविता लिहून देण्यामागचा मूळ उद्देश जो आहे तो त्याने सफल झाला. ‘तिचं नी त्याचं यशवंत नातं’ या भागात ‘तिला’ आणि ‘त्याला’ जवळ आणण्यासाठी मी अजून एक निराळाच प्रयत्न केला आहे, लेट्स होप तुमचं नातं आमच्या लिखाणामुळे अजून घट्ट होईल.\nमी ‘येथे कविता लिहून मिळतील’ मध्यल्या इतर कविता देखील कंपोज करून ठेवल्या आहेत, बऱ्याच ‘under process’ आहेत, लवकरात लवकर त्या तुमच्यासाठी घेऊन येईन. तुम्हाला देखील येथे कविता लिहून हव्या असतील तर नक्की कळवा.\nछत्रपती शिवाजी टर्मिनस (CST)\nन्यू लॉ कॉलेज मधली – ‘गुलाबी आंखे’\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-samrudhi-highway-93320", "date_download": "2019-03-26T08:39:08Z", "digest": "sha1:6DMZAFFGERFYSFJMREHP5BDIO22OZRX2", "length": 14422, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news samrudhi highway ‘समृद्धी’साठी कंपन्यांची नियुक्ती होणार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n‘समृद्धी’साठी कंपन्यांची नियुक्ती होणार\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कंपन्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांकडून पाच पॅकेजमधील कामांच्या आधारावर प्रस्ताव मागविले आहेत.\nऔरंगाबाद - समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कंपन्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू करण्यात आली आहे. कंपन्यांकडून पाच पॅकेजमधील कामांच्या आधारावर प्रस्ताव मागविले आहेत.\n७०१ किलोमीटर लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या रस्त्याची पाच पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली असून, या पॅकेजेसमधील बारकावे आणि निविदा प्रक्रियेच्या नियम व अटी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपन्यांना गेल्या पाच वर्षांचा अहवाल आणि आपल्या आर्थिक क्षमता सिद्ध कराव्या लागणार आहेत. या प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी इच्छुक कंपन्यांकडून त्यांच्या वाट्याला आलेल्या कामासाठीचा अपेक्षित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा अवधी तपासण्यात येणार आहे. कंपन्यांना आपला प्रस्ताव सादर करताना दुरुस्तीचा एकूण कालावधी सांगावा लागणार आहे. एकूण सहापदरी असलेल्या या रस्त्यावर विमानांसाठी तीन आपत्कालीन धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपानी कंपन्यांकडून यापूर्वी विचारणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया आता सुमारे महिनाभर चालणार असून, २१ फेब्रुवारीला कंपन्यांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यांच्यातील सर्वांत कमी बोली लावणाऱ्या कंपनीच्या हाती या प्रकल्पाचे काम दिले जाणार असल्याचे एमएसआरडीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले.\nमहामार्ग लांबी - ७०१.०५ किमी\nवाहनांचा वेग ः १५० किमी प्रति तास\nपदर ः ६ (३+३), बोगदा ः १\nविश्रामतळ ः प्रत्येकी ५० किमीवर\nआपत्कालीन धावपट्ट्या ः ३\nट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, ���ोलर लायटिंग\nअंडरपास ः ४४, रेल्वे उड्डाणपूल ः १\nमोठे पूल ः ४, लहान पूल ः ६१\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nपुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने...\nजालना, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये रस्त्याची भरणी सुरू महामार्ग उभारणीसाठी रस्त्यांचे जाळे सज्ज औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या...\nचाळीस लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य\nमुंबई - शाश्‍वत विकासाला चालना देत जास्तीत जास्त गुंतवणुकीला आकर्षित करणारे नवे औद्योगिक धोरण (२०१९-२०२४) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना...\nशिवसेनेपुढे भुजबळांचे कडवे आव्हान\nयुतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन...\nसाहित्य संमेलन आणि मूल्यसंघर्ष\nनयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत...\nसमृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ\nमुंबई - नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/260/", "date_download": "2019-03-26T08:55:51Z", "digest": "sha1:MAN2PNRFLKKGLSQS3ECNYDZSJCSWHRFW", "length": 12434, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 260", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधका��वर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nअशी शोभायात्रा बघितली आहे कधी \nडोंबिवलीच्या स्वागत यात्रेत भेटला ‘पीके’\n डोंबिवली पारंपारिक वेश, ढोलताशे, ऐतिहासिक चरित्र, चित्ररथ हे डोंबिवलीतल्या नववर्ष स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे. यंदा मात्र त्यात आणखी एकाची भर पडली ती...\nममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी\n ठाणे ‘इफेड्रीन’ नामक ड्रग बाळगल्याप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ माफिया विकी गोस्वामीविरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट ��ारी केलं आहे....\nठाणे: नववर्ष स्वागत यात्रेत तरुणांचा जोश, ढोल पथकाचा थरार\nLive: डोंबिवलीत स्वागत यात्रेत महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन\nठाणे: स्वागत यात्रेत जवानांना सलामी, ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या रथचित्राचे आकर्षण\nLive: डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत बुलेट पथकाची शान\nLive: डोंबिवलीत स्वागत यात्रेचा उत्साह, ढोल-लेझिम पथकांचा दणदणाट\nडोंबिवली नववर्ष स्वागत यात्रा, हिंदू बांधवांची तुफान गर्दी\nफुटपाथवर चढलेल्या कारखाली चिरडून दोन ठार\n नवी मुंबई भरधाव वेगातील कार चालकाचे व्हीलवरील नियंत्रण सुटल्याने ही कार फुटपाथवर चढून दुकानावर जोरदार आदळली. अपघातात दोन जण ठार झाले. ही दुर्घटना...\nमधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/2018/02/", "date_download": "2019-03-26T08:04:17Z", "digest": "sha1:IGCLFL5GV5YNST7CF7HEOR6M4JOUDTG6", "length": 1857, "nlines": 44, "source_domain": "yashwantho.com", "title": "February 2018 - Yashwantho", "raw_content": "\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nआज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल...\nयशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nरिलेशनशिप मध्ये ‘आय लव्ह यु’ बोलणं जितकं महत्वाचं असत तितकंच ते मनापासून वाटणं देखील महत्वाच आहे. मग तुम्�...\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:49:26Z", "digest": "sha1:XA6NVXVMZXCKXADDF6WXY26MQ54AFBLX", "length": 6056, "nlines": 57, "source_domain": "lokvruttant.com", "title": "मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nमुंबई : गेल्यावर्षी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर पुन्हा आज मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते आहे.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळय़ांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.\nयुती हुई तो ठीक नहीं तो पटक देंगे : अमित शाह\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्ण�� डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6521-sachit-patil-to-play-lord-vitthal-in-film-vitthal", "date_download": "2019-03-26T08:30:22Z", "digest": "sha1:WMUTJNBYV2OODB4MOCJULBZN6GVVPXOZ", "length": 7763, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सचित पाटील साकारणार 'विठ्ठल' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसचित पाटील साकारणार 'विठ्ठल'\nPrevious Article 'माझ्या बायकोचा प्रियकर' चं दुसरं पोस्टर प्रदर्शित\nNext Article ‘लव्ह यु जिंदगी’मध्ये सचिन पिळगांवकर या अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर\nमहाराष्ट्राच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित असलेल्या 'विठ्ठल' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. मूर्तरुपी विठ्ठलाचे मनुष्यस्वरूप दाखवणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे.\nराजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. सावळ्या विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखवणाऱ्या या पोस्टरवर सचित पाटील दिसत असून, सचितचा हा विठ्ठल अवतार प्रेक्षकांना देखील भावतो आहे. आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.\n'विठ्ठल' नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाची दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. 'विठ्ठल' या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंतवते यांनी संवादलेखन केले आहे. तसेच, या सिनेमात हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार असून अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.\nPrevious Article 'माझ्या बायकोचा प्रियकर' चं दुसरं पोस्टर प्रदर्शित\nNext Article ‘लव्ह यु जिंदगी’मध्ये सचिन पिळगांवकर या अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर\nसचित पाटील साकारणार 'विठ्ठल'\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/terrorist-organization-draws-youths-status-kashmir-139954", "date_download": "2019-03-26T08:55:57Z", "digest": "sha1:G3X3CVAUBRR5PB3TDXAQNUIBDLHZE6D7", "length": 12489, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "Terrorist organization draws youths, Status in Kashmir दहशतवादी संघटनेकडे युवकांचा वाढता ओढा; काश्‍मीरमधील स्थिती | eSakal", "raw_content": "\nदहशतवादी संघटनेकडे युवकांचा वाढता ओढा; काश्‍मीरमधील स्थिती\nदहशतवादी संघटनेकडे युवकांचा वाढता ओढा; काश्‍मीरमधील स्थिती\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nकाश्‍मीर खोऱ्यातील युवकांचा दहशतवादी संघटनांकडे ओढा वाढत चालला असून यावर्षी सात महिन्यांत 130 युवक विविध दहशतवादी संघटनेत सामील झाले असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी 126 युवकांनी बंदूक उचलली होती आणि हा आकडा 2010 च्या तुलनेत सर्वाधिक होता.\nश्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यातील युवकांचा दहशतवादी संघटनांकडे ओढा वाढत चालला असून यावर्षी सात महिन्यांत 130 युवक विविध दहशतवादी संघटनेत सामील झाले असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी 126 युवकांनी बंदूक उचलली होती आणि हा आकडा 2010 च्या तुलनेत सर्वाधिक होता.\nकाश्‍मीरमधील युवकांनी दहशतवादी चळवळ किंवा कारवायात सहभागी होऊ नये, यासाठी सरकारी आणि लष्कराच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. दहशतवादी संघटनेत सहभागी होणारे सर्वाधिक तरुण हे दक्षिण काश्‍मीरमधील चार जिल्ह्यांतील पुलवामा, शोपियॉं, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील आहेत. शोपियॉं, पुलवामा या दोन जिल्ह्यांतील सुमारे 70 टक्के युवक भरती होत आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या भरतीचे प्रमाण वाढल्याने चकमकीदेखील वाढत चालल्या आहेत. एक एप्रिलला झालेल्या दोन चकमकीत 13 दहशतवादी मारले गेले होते. त्यात हिज्बुलचा कमांडर सद्दाम पड्डर आणि प्रोफेसरचा दहशतवादी झालेला मोहंमद रफीचा समावेश आहे. लष्कराने अनेक मोहि��ा यशस्वी केल्या असल्या तरी दहशतवाद्यांकडे युवकांचा ओढा वाढतच चालला असून तो चिंताजनक आहे. 2016 च्या जुलैमध्ये हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर युवकांची दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर लष्करे तैयबामध्ये किमान 25 नव्याने दहशतवादी झाले आहेत. पूर्वी निष्क्रिय असलेल्या अल बदर दहशतवादी संघटनेत आता नऊ युवक सहभागी झाले आहेत.\nदहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या\n'पाकला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन'\nश्रीनगरः पाकिस्तानला जर कोणी एक शिवी दिली तर त्याला मी दहा शिव्या देईन. पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची मैत्री वाढावी. त्या मैत्रिचा मी...\nश्रीनगर : जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 24 तासांत 5 ठार\nश्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक...\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवान हुतात्मा\nश्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या...\nसीआरपीएफ जवानाकडून 3 सहकाऱ्यांवर गोळीबार\nश्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून...\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे...\nजम्मू काश्‍मीरचा नवा राजकीय चेहरा : शाह फैजल\n17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4801150322141825469&title=Ganimi%20Kava&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:19:46Z", "digest": "sha1:RWVA4QGBXBFQI3YV5G4OFQNNZYYUGYZZ", "length": 7640, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "गनिमी कावा", "raw_content": "\nशत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांनी अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे.\nगनिमी काव्याने लढण्याचा मुख्य हेतू, त्याचे नियोजन, उद्दिष्टे प्रथम विषद केली आहेत. मराठ्यांनी या युद्धतंत्राचा वापर केलेल्या प्रसंगांची जंत्री यात दिली आहे. शिवाजी महाराजांनी केलेली सैन्य रचना व व्यवस्थापन, गनिमी काव्यात राखली जाणारी शिस्त, गनिमी काव्यासाठी नैसर्गिक गोष्टी व परिस्थितीचा महाराजांनी केलेला उपयोग, रणक्षेत्राची अचूक निवड याची माहिती दिली आहे.\nशिवरायांची पहिली लढाई, पहिला छापा, प्रतापगडाचा प्रसंग, उघड्या मैदानातील पहिली लढाई, पन्हाळ्याहून सुटका, उंबरखिंड, लालमहालातील पराक्रम, सुरतेवर चाल, पहिली आरमारी मोहीम अशा विविध मोहिमा, युद्ध व शत्रूला नामोहरम करण्याच्या रणनीतीबद्दल सांगितले आहे.\nपुस्तक : गनिमी कावा\nलेखक : प्रा. नामदेवराव जाधव\nप्रकाशक : राजमाता प्रकाशन\nकिंमत : ४८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: गनिमी कावाप्रा. नामदेवराव जाधवऐतिहासिकराजमाता प्रकाशनGanimi KavaNamdevrao JadhavRajmata PrakashanBOI\nउद्योजक शिवाजी महाराज जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज् उद्योजक- शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र श्रीकृष्ण द मॅनेजमेंट गुरू\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘त���न’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-drama-soyare-sakal/", "date_download": "2019-03-26T08:14:35Z", "digest": "sha1:C6VAV6MAPKPNNH6DVIN4LBLBXAMYWS4C", "length": 24009, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "भारदस्त नाट्यानुभव | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\n‘सोयरे सकळ’ भद्रकाली संस्थेचे अजून एक सकस नाटक. आशयघनता आणि अभिजातता ह�� मराठी रंगभूमीची ओळख या नाटकातही दिसून येते.\nया वर्षीच्या सुरुवातीपासूनच मराठी नाटकाच्या निर्मिती मूल्यांमध्ये खूप बदल झालेला दिसतोय. नाटक हे प्रेक्षकांना थक्क करून अनुभूती देण्याचं माध्यम आहे हे नाटय़कर्मींना पुन्हा एकदा पटलेलं आहे असं चित्र समोर येत आहे. मराठी नाटक हे नेहमीच आशयघन असते. मराठी माणूस गोष्टीत रमतो. त्यामुळे मराठी नाटक कथाप्रधान आहे. नाटकाची गोष्ट जितकी जास्त भावणारी तितकं ते नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस अधिक उतरणारं असं आपल्या नाटय़सृष्टीचं समीकरण आहे. या वर्षी वर्णी लागलेल्या बहुतांश नाटकांची कथाबीजं ही रुचकर, मनोरंजक, नावीन्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहेत. या उत्तम कथाबीजांना यथासांग फुलवून त्यांना योग्य कोंदणात बसवून प्रेक्षकांसमोर पेश करण्याकडे आता निर्मात्यांचा कल आहे. मराठी नाटक मॉडर्न करण्याचा प्रयत्न प्रत्येक निर्मितीत दिसू लागलाय. निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या काही कॉर्पोरेट संस्थांनी हा मार्ग दाखवला आणि आता पूर्वापार चालत आलेले निर्माते हे पुढे रेटत आहेत. मराठी नाटय़ निर्मितीतल्या जुन्या नाटक संस्थांपैकी आता कार्यरत असलेल्या ‘भद्रकाली’ या संस्थेने आता एक नवं कोरं करकरीत मराठी नाटक रंगभूमीवर आणलंय- ‘सोयरे सकळ’.\n‘सोयरे सकळ’ हे एक विलक्षण नाटक आहे. यात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीची – आजची – अमेरिका आहे आणि विसाव्या शतकाच्या मध्यावरचा हिंदुस्थानदेखील आहे. येथे परंपरेच्या कर्मठतेमुळे वैफल्यग्रस्त पिढी आहे. तिथेच घरातल्या देवघरातल्या देवांच्या टाकाचं माहात्म्य जाणून देऊळ उभारण्याचा भारदस्तपणा असणारी पिढीही आहे, पण याहीपेक्षा पुढे जाऊन या दोन पिढय़ांमधला दुवा शोधणारी एक तिसरी पिढीसुद्धा ‘सोयरे सकळ’मध्ये आहे. म्हणजे ‘सोयरे सकळ’ हे ‘मधुमती’, ‘कर्ज’ या हिंदी चित्रपटांसारखं किंवा ‘गोष्ट जन्मांतरीची’ या गाजलेल्या नाटकासारखं पुनर्जन्मावर बेतलेलं नाटक आहे का तर अजिबात नाही. ‘सोयरे सकळ’ हे एक अत्यंत वास्तववादी नाटक आहे. पण ही तीन पिढय़ांची सातासमुद्रापलीकडे पोहोचणारी कहाणी लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नटांनी कशी मांडली आहे हे अनुभवण्यात खरी गंमत आहे. ‘सोयरे सकळ’ आपल्याला पहिल्या प्रवेशापासून चकित करू लागतं. त्यातील पात्ररचना, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा या सग���्या शाखा कमालीच्या चपळतेने आणि व्यावसायिकतेने साकारलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे नाटकांमध्ये सर्व बाजू इतक्या परफेक्ट साध्य होणं दुर्मिळ आहे. ‘सोयरे सकळ’ याबाबतीत खरोखर भारदस्त नाटक आहे. बऱयाचदा एका गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देताना बाकीच्या बाजू या जशास तशा उभ्या राहतात. ‘सोयरे सकळ’मध्ये कुठेही बोट ठेवायला जागा नाही. नाटक सतत बेमालूमपणे वर्तमान आणि भूतकाळात शिरत राहतं आणि या सगळ्या शाखा अत्यंत कसोशीने ते साकारण्यात मदत करतात. ‘सोयरे सकळ’ हे एक असं नाटक आहे, ज्याच्या एका अंगाबद्दल आपण बोलूच शकत नाही. नाटक ही सांघिक क्रिया आहे हे ‘भद्रकाली’च्या या नाटय़ प्रयोगातून आपल्याला ठायी ठायी जाणवत राहतं.\n‘सोयरे सकळ’चे लेखक डॉ. समीर कुलकर्णी हे एक सिद्धहस्त नाटककार आहेत. ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘तुझ्या माझ्यात’ आणि ‘काळा वजीर पांढरा राजा’ ही त्यांची या आधीची गाजलेली नाटके आहेत. ‘सोयरे सकळ’चं लेखन त्यांनी खूप सुंदर भाषेत केलेलं आहे. नाटक ऐकताना संवाद आपल्याला न जाणवता आवडतात तेव्हा नाटककार जिंकलेला असतो. हे आपल्याला ‘सोयरे सकळ’मध्ये आढळतं. आदित्य इंगळे याने ‘सोयरे सकळ’चं दिग्दर्शन केलंय. सतत काळ पुढेमागे सरकणाऱया कथानकाचं नाटय़ उभारताना एखाद्याची त्रेधा उडली असती. आदित्यने येथे हे सगळं अत्यंत लीलया सांभाळलेलं आहे. लेखन-दिग्दर्शनाचा कमालीचा उच्च दर्जा ‘सोयरे सकळ’ला एक विलक्षण उंची प्राप्त करुन देतो. या नाटकाचा प्रभाव पाडणारा एक प्रमुख घटक म्हणजे प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य. अमेरिकेतल्या राहत्या घरापासून ते महाराष्ट्रातल्या पारंपरिक वाडय़ापर्यंतची सगळी स्थळं मुळ्यांनी अफाट खरी वाटतील आणि तरीही हे नाटक सुरू आहे हे लक्षात राहील असं करून दाखवण्याची किमया केलेली आहे. अजित परब यांचं संगीत नाटकातले प्रसंग अधोरेखित करत आपल्यावर गारुड घालण्यात यशस्वी होतं.\nकोणतंही नाटक प्रेक्षकांना पहिल्यांदा भेटतं ते कलाकारांच्या माध्यमातून. येथे ‘सोयरे सकळ’ खूपच परिणामकारक ठरतं. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे दांपत्य ‘सोयरे सकळ’ समर्थपणे पेलून धरतं. ऐश्वर्याने आत्याबाईंच्या वयस्क रूपात सुरुवातीला पहिल्याच प्रवेशात जो सूर लावलाय तो लाजवाब आहे. त्यामुळे नाटकाची पट्टीच सेट होते. अविनाशने बाप आणि मुलगा ही दोन्ही पात्रे सहजगत्या उभी केल��� आहेत. दोघांच्या भावनांचा कल्लोळ तो इतक्या शिताफीने साधून जातो की, प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायलाच हवेत. आशुतोष गोखले आपल्या वाटय़ाला आलेल्या मामा-भाच्याच्या दोन्ही भूमिका उत्तम साकारतो. स्वतः आदित्य इंगळे भाऊ म्हणून शोभतो आणि पोक्तपणे भूमिका साकारतो. अश्विनी कासार, अनुया वैद्य आणि सुनील तांबट ही सर्व मंडळी ‘सोयरे सकळ’मध्ये हिरीरीने काम करताना आढळतात. कसदार कलाकारांच्या संचामुळे नाटक अत्यंत ताजं वाटतं आणि घडणाऱया घटनाक्रमामुळे ते उत्तरोत्तर रंगत जातं. सगळ्या कलाकारांना दोन काळात उडय़ा मारत राहावं लागतं आणि त्यामुळे वेशभूषा, रंगभूषा आणि स्त्राr कलाकारांना केशभूषादेखील पटापट बदलावी लागते. हे सर्वांनी इतकं सहज जमवलंय की, प्रेक्षक अवाक होतो. हे साध्य करणाऱया गीता गोडबोलेंचं विशेष अभिनंदन.\n‘सोयरे सकळ’ ही कविताजींनी प्रसाद कांबळींबरोबर ‘भद्रकाली’च्या बॅनरखाली एक सुंदर कलाकृती दिलेली आहे. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षाला शोभणारं नाटक म्हणून ‘सोयरे सकळ’ शंभर टक्के पात्र ठरतं.\nनाटक – सोयरे सकळ\nनिर्मिती – भद्रकाली प्रॉडक्शन्स\nसादरकर्ते – प्रसाद कांबळी\nनिर्माती – कविता मच्छिंद्र कांबळी\nलेखक – डॉ. समीर कुलकर्णी\nनेपथ्य, प्रकाशयोजना – प्रदिप मुळ्ये\nसंगीत – अजित परब\nदिग्दर्शक – आदित्य इंगळे\nकलाकार – ऐश्वर्या नारकर, अश्विनी कासार, अनुया टेंबे, सुनील तांबट, आशुतोष गोखले आणि अविनाश नारकर\nदर्जा – साडे तीन स्टार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्ह�� शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recruitment-of-constables-8619-posts-in-railway-protection-force/", "date_download": "2019-03-26T08:50:55Z", "digest": "sha1:KGB7QB23SI6G7NAAVX2ZXYOZGC5EYUXB", "length": 5542, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती", "raw_content": "\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nरेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती\nकॉन्स्टेबल्स – पुरुष – ४४०३ आणि महिलांसाठी- ४२१६ जागा\nशैक्षणिक पात्रता– दहावी उत्तीर्ण\nवयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी\nपुरुषांकरिता – १६५ सें.मी. महिलांकरिता- १५७ सें.मी.\nपुरुषांकरिता – १६० सें.मी. तर महिलांकरिता – १५३ सें.मी\n● गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी\nपुरुषांकरिता – १६३ सें.मी तर महिलांसाठी १५५ सें.मी\n● खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी तसेच गढवाली, गोरखा, मराठा आदींसाठी –\nन फुगविता – ८० सें.मी फुगवून – ८५ सें.मी\n●अनुसूचित जाती-जमातीसाठी- न फुगविता – ७६.२ सें.मी फुगवून – ८१.२ सें.मी\n🔅 ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात – १ जून सकाळी १० वाजेपासून\n🔅 अर्ज करण्याची अंतिम मुदत – ३० जून २०१८\n🔅 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा- https://goo.gl/Mesc88\nकॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्�� \nहे घ्या अच्छे दिन पेट्रोल गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त\nजितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण: दिपक मानकर यांच्या साथीदारांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/neha-kakkar-grooves-to-tony-kakkars-ludo-song-in-this-viral-video-watch-2594.html", "date_download": "2019-03-26T08:56:19Z", "digest": "sha1:CIF5V5UFKIUUKNVRGYM3RJHGYFPMG55B", "length": 27394, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नेहा कक्कडच्या मादक अदांसोबत 'खेला लूडो'चा Video व्हायरल | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nIPL 2019: CSK v RCB - शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव���हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nनेहा कक्कडच्या मादक अदांसोबत 'खेला लूडो'चा Video व्हायरल\nमनोरंजन अण्णासाहेब चवरे Oct 04, 2018 12:40 PM IST\nलोकप्रिय गायिका नेहा कक्कड आणि कोरिओग्राफर मेल्विन लुईस डान्स करताना ((Photo credits: YouTube)\nआपल्या सुरेल आवाजाने तरुणाईला फिदा करणारी गायिका नेहा कक्कडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेहा गाताना नव्हे तर, चक्क डान्स करताना दिसत आहे. नेहा पहिल्यांदाच डान्स फ्लोरवर उतरली आहे. पण, बाकी काही असले तरी, डान्स करताना नेहाच्या एक-एक आदा पाहणाऱ्यांचा कलेजा खलास करतात. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड लाईक आणि शेअर केले जात आहे.\nया व्हिडिओत नेहा आपला भाऊ टोनी कक्कडचे गाणे 'लोडो'ला प्रमोट करताना दिसते. या गाण्यासाठी म्हणे ती पहिल्यांदाच डान्स फ्लोरवर उतरली. आपल्या या हटके डान्सचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण तिच्या बहुतांश चाहत्यांनी आजवर तिला केवळ गातानाच पाहिले आहे.\nदरम्यान, या व्हिडिओत नेहासोबत कोरिओग्राफर 'मेल्विन लुईस'ही दिसत आहे. लाल रंगाच्या आउटफिट्समध्ये नेहाचा अंदाज काही वेगळाच दिसतो आहे. नेहाचा भाऊ टोनी याने हा व्हिडिओ युट्यूब चॅनल मेल्विनवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ युट्युबवर आल्यावर आतापर्यंत सुमारे १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.\nआपल्याला माहितीच असेल आतापर्यंत नेहा कक्कड बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आहे. तसेच, अलिकडे आलेल्या 'काला चश्मा', 'लडकी ब्यूटीफूल' ���ा तिच्या गाण्यांनीही तरुणाईला चांगलेच आकर्शीत केले होते. दरम्यान, ती सध्या 'इंडियन आयडॉल'नावाच्या एका रिअॅलिटी शोसाठी जज म्हणूनही काम पाहते आहे.\nTags: Ludo Song Neha Kakkar इंडियन आयडॉल खेला लूडो गायिका नेहा कक्कड नेहा कक्कड व्हायरल व्हिडिओ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट ह��ळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\n नितीन गडकरी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 140 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती\nशरद पवार यांच्या Wikipedia प्रोफाईलमध्ये 24 तासात तीन वेळा छेडछाड; 'भ्रष्टाचारी' नेता म्हणून उल्लेख\nबलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bad-loans-of-indian-banks-cross-rs-800000-core-1643139/", "date_download": "2019-03-26T08:40:06Z", "digest": "sha1:CTN7IZNAS7KUHBL62SG5CTM4KMXVXCC2", "length": 13855, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bad loans of Indian banks cross Rs 8,00,000 core | Loksatta", "raw_content": "\nमा���ी, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nबँकांची थकीत कर्जे ८.४० लाख कोटींवर\nबँकांची थकीत कर्जे ८.४० लाख कोटींवर\nडिसेंबर २०१७ अखेर सर्व बँकांमधील ढोबळ अनुत्पादित मालमत्तेची रक्कम ८,४०,९५८ कोटी रुपयांवर गेली आहे.\nउद्योगांचाच कर्जथकीतात सर्वाधिक वाटा\nडिसेंबर २०१७ अखेर सर्व बँकांमधील ढोबळ अनुत्पादित मालमत्तेची रक्कम ८,४०,९५८ कोटी रुपयांवर गेली आहे. यामध्ये उद्योगांकडील थकीत कर्जे सर्वाधिक रकमेची आहेत.\nकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात याबद्दल माहिती दिली. ३१ डिसेंबर २०१७ अखेर व्यापारी बँकांच्या ढोबळ थकीत कर्जामध्ये सर्वाधिक ६,०९,२२२ कोटी रुपयांची कर्जे ही उद्योग क्षेत्रातील आहेत. बँकांमार्फत एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण २०.४१ टक्के आहे.\nसेवा क्षेत्राला दिलेल्या एकूण कर्जापैकी ५.७७ टक्के कर्ज थकीत आहे. ही रक्कम १,१०,५२० कोटी रुपये आहे, तर कृषी क्षेत्राकडून ६९,६०० कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. बिगरअन्न पतपुरवठय़ासाठीचे आणि किरकोळ कर्जाची रक्कम अनुक्रमे १४,९८६ व ३६,६३० कोटी रुपये आहे.\nसर्वाधिक ढोबळ अनुत्पादित कर्जे ही देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेची आहेत. ही रक्कम २,०१,५६० कोटी रुपये आहे, तर पाठोपाठ पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, अलाहाबाद बँक, आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक यांना मोठय़ा रकमेची कर्जे येणे अपेक्षित आहे.\nस्टेट बँकेची २० हजार कोटींची कर्जे निर्लेखित\n* देशातील सर्वात मोठय़ा व सर्वाधिक थकीत कर्जे असलेल्या स्टेट बँकेची २०,३३९ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी संसदेत दिली. २०१६-१७ मध्ये सर्व बँकांनी निर्लेखित केलेल्या एकूण रकमेपैकी स्टेट बँकेच्या निर्लेखित कर्जाचे प्रमाण २४.९ टक्के असल्य���चेही या वेळी नमूद करण्यात आले. थकीत कर्जे आणि ती वसूल करण्यासाठीच्या प्रक्रियेकरिता राष्ट्रीय कंपनी कायदे लवाद आणि राष्ट्रीय कंपनी कायदे अपील लवादात अनुक्रमे ८,४५७ व २६४ खटले प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.\nथकीत कर्जामध्ये स्टेट बँक आघाडीवर\n* स्टेट बँक २,०१,५६०\n* आयडीबीआय बँक ४४,५४२\n* बँक ऑफ इंडिया ४३,४७४\n* बँक ऑफ बडोदा ४१,६४९\n* युनियन बँक ३८,०४७\n* कॅनरा बँक ३७,७९४\n* इंडियन ओव्हरसीज ३१,७२४\n* सेंट्रल बँक ३२,४९१\n(डिसेंबर २०१७ अखेर; रक्कम कोटी रुपयांमध्ये)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/3/2/Article-on-Hari-Narayan-Apate.html", "date_download": "2019-03-26T08:40:26Z", "digest": "sha1:IROUF5CML55PNKSR4V6FWFQW5U7AS4EL", "length": 23248, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आधुनिक म��ाठी कादंबरीचे जनक", "raw_content": "\nआधुनिक मराठी कादंबरीचे जनक\nजुन्या पिढीतील नामवंत मराठी साहित्यिक ह. ना. आपटे यांची दि. ३ मार्च रोजी १०० वी पुण्यतिथी असून, त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्त विशेष लेख प्रकाशित करत आहोत...\nमराठी साहित्यातील ‘कादंबरी’ या प्रकारात अनेक साहित्यिकांनी आपला विशेष असा ठसा उमटवला. सर्व प्रथम बाबा पद्मजी यांनी ‘यमुना पर्यटन’ ही मराठी कादंबरी लिहून ‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार सर्वश्रुत केला. पण मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप देणारे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणजे हरी नारायण आपटे. ते हरिभाऊ आपटे या नावानेही प्रसिद्ध होते. दि. ८ मार्च, १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या एका लहान खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शाळेत व गिरगाव बँक रोडवरील बिशप हायस्कूल येथे इंग्रजी तिसरीपर्यंत झाले. सन १८७८ मध्ये आपटे कुटुंबीय विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत आले व तेथील शेवडे बोळातील जानवेकर यांच्या वाड्यात कायमचे वास्तव्य केले. पुणे येथील सरकारी पुना हायस्कूल या शाळेत आपटे यांनी प्रवेश घेतला. त्यावेळेस त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, जीन्सिवले व म. मो. कुंटे यांसारखे गुरुवर्य लाभले. सन १८८० मध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वामन शिवराम आपटे, ह. कृ. दामले या त्याकाळच्या नामवंत मंडळींनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल या मराठी शाळेची स्थापना केली. त्यामुळे या सर्वांच्या प्रेरणेमुळे आपटे यांनी पुना सरकारी हायस्कूल सोडून नव्याने स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी सहावीत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेच्या सुरुवातीच्या वेळी जे ११ उपस्थित होते, त्या विद्यार्थ्यांपैकी आपटेही एक होते. या शाळेने त्यांना इंग्रजी व संस्कृत वाङ्मयाचे जे लेणे दिले, त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. सन १८८२ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वांप्रमाणेच आपटे यांना धक्का बसला व यातून त्यांनी अनेक मराठी वृत्तात रचलेले काव्य ‘शिष्याजनविलाप’ हे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. पण प्रसिद्धी पराङ्मुख असलेल्या आपटे यांनी त्या पुस्तकावर आपले नाव छापले नव्हते. त्या काळी या पुस्तकाच्या एक हजार प्रती सुमारे दोन दिवसांत संपल्या.\nसन १८८३ मध्ये आपटे मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले व त्यानंतर त्यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण त्यांचा गणित हा विषय कच्चा असल्याने त्यांना परीक्षेत अपयश आले व त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पुन्हा तेथेही अपयश आल्याने त्यांनी सन १८८६ मध्ये शिक्षणाला पूर्णविराम दिला. त्या वेळेस फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य व साप्ताहिक ‘केसरी’चे संपादक गोपाळ गणेश आगरकरांनी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकावरून रचलेल्या ‘विकारविलसित’ या नाटकावरील सुमारे ७२ पानांची सडेतोड व विस्तृत टीका आपटे यांनी लिहून ती ‘निबंध चंद्रिके’त प्रसिद्ध केली. तसेच त्याकाळी कालिदास व भवभूती यांच्या श्रेष्ठत्वासंबंधी ‘केसरी’मधून चाललेल्या वादात आपटे यांनी कालिदासाची बाजू मांडणारे एक मार्मिक पत्र लिहिले. त्यामुळे आगरकर यांच्यासह इतर जाणकारांकडून त्या लेखाची प्रशंसा झाली व मराठी साहित्यात एका नव्या लेखकाची भर पडली. याच काळात का. र. मित्र यांच्या मनोरंजन मासिकात व ‘निबंधचंद्रिका’ यातून त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. सन १८८६ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी आपटे यांची ‘मधली स्थिती’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. ही कादंबरी रेनॉल्डच्या ‘मिस्ट्री ऑफ ओल्ड लंडन’ या कादंबरीवर आधारित आहे. त्या काळी पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘पुणे वैभव’ या साप्ताहिकाची मासिक पुरवणी म्हणून त्यांची ही कादंबरी प्रसिद्ध होत असे. सन १८८८ मध्ये कुलकर्णी आणि मंडळी या प्रकाशन संस्थेने ‘मधली स्थिती’ ही कादंबरी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली व एक तरुण कादंबरीकार म्हणून आपटे उदयाला आले. सन १८९० पासून त्यांनी ‘करमणूक’ या साप्ताहिकातून पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. या साप्ताहिकाच्या प्रथम अंकापासून त्यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होऊ लागली. तत्कालीन साहित्याचा विचार करता आपटे यांची ही कादंबरी आधुनिक विचारसरणीने युक्त असून, अनेक अनिष्ट वाङ्मयीन विषयातून मराठी कादंबरीला मुक्त करणारे ते पहिले साहित्यिक असल्याने, मराठी साहित्यातील वेगळी वाट चोखळणारा कादंबरीकार म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. त्यामुळे ‘पण लक्ष���त कोण घेतो' या कादंबरीने हरिभाऊ मात्र सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिले.\nकादंबरीप्रमाणे त्यांनी आधुनिक मराठी कथेचा पाया घालून, कल्पनारम्य वातावरणात रमलेल्या कथेला आपल्या रोजच्या जीवनातील वास्तव शोधण्यास शिकवले. त्यांच्या सर्व कथांची वैशिष्ट्ये म्हणजे, साधी घरगुती भाषा, वास्तव चित्रण, उत्कृष्ट स्वभावलेखन, चटकदार निवेदन हे होय. त्यांच्या कथा ‘स्फुट गोष्टी : भाग १ ते ४’ या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. हरिभाऊंना फ्रेंच व बंगाली भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांनी ‘चाणाक्षपणाचा कळस’ हा फ्रेंच रहस्यकथेवर आधारित कथासंग्रह लिहिला. याप्रमाणे ‘भासकवींच्या नाट्यकथा’ व ‘घटकाभर करमणूक’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. तसेच व्हिक्टर ह्युगो, मोलिअर शेक्सपिअर, काँन्ग्रीव या पाश्चिमात्य नाटककारांच्या नाटकांची त्यांनी मराठीत रूपांतर करून ‘तीन नाटके व तीन प्रहसने’ हे पुस्तक सन १९१० मध्ये प्रसिद्ध केले. तसेच ‘संत सखुबाई’ (१९११ ) व ‘सती पिंगला’ ही दोन स्वतंत्र संगीत नाटकेही प्रसिद्ध केली. ही संगीत नाटके त्याकाळी प्रवर्तक संगीत मंडळींनी सादर केली व तेव्हापासून हरिभाऊ कादंबरीकाराप्रमाणे नाटककार झाले. ही नाटके त्याकाळी खूप गाजली. सन १९१३ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला साहित्याचे नोबेल मिळाले व रवींद्रनाथांचे चरित्र आणि गीतांजलीचा काव्यविवेचनासह केलेला गद्यानुवाद आपटे यांनी सन १९१७ मध्ये पुस्तकरूपात प्रसिद्ध करून हरिभाऊ महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींच्या गळ्यातील जणू नोबेल झाले. त्यांचा मराठी वाङ्मयाचा अभ्यास फार मोठा होता.\nत्यांच्या मराठी वाङ्मयाचा अभ्यास (१९०३ ), विदग्ध वाङ्मय (१९११ ) व ‘Marathi Its Sources And Development’ या ग्रंथांवरून त्यांच्या लेखनशैलीची आणि परिपूर्ण अभ्यासाची कल्पना येते. त्यांच्या विविधांगी साहित्यसंपदेने नटलेले साहित्य म्हणजे, ‘करमणूकीतील करमणूक,’ ‘करमणुकीची निबंधमाला,’ ‘करमणूतील स्वभावचित्रे’ व त्यांनी गो. वि. कानेटकर व काशिबाई कानेटकर यांना लिहिलेली पत्रे ही ‘हरिभाऊंची पत्रे’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ‘म्हैसूरचा वाघ’ ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी असून ती इंग्रजी लेखक मेडोज टेलर यांच्या ‘टिपू सुलतान’ या कादंबरीवर आधारित आहे. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘मधली स्थिती,’ ���पण लक्षात कोण घेतो ,’ ‘जग हे असेच आहे,’ ‘यशवंतराव खरे,’ ‘मी,’ ‘गणपतराव,’ ‘कर्मयोग,’ ‘आजच,’ ‘मायेचा बाजार,’ ‘भयंकरदिव्या’ या सामाजिक; तर ‘म्हैसूरचा वाघ,’ ‘गड आला पण सिंह गेला,’ ‘चंद्रगुप्त,’ ‘रुपनगरची राजकन्या,’ ‘विजयनगरचा विनाशकाल,’ ‘सूर्योदय,’ ‘केवळ स्वराज्यासाठी,’ ‘सूर्यग्रहण,’ ‘मध्यान्ह,’ ‘उष:काल,’ ‘वज्रघात’ या ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर चित्रपती व्ही. शांताराम यांनी सन १९३७ मध्ये ‘कुंकू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या कादंबरीतील ‘निर्मला’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शांता आपटे यांनी चित्रपटात साकारली आहे. हरिभाऊंचे विचार पुरोगामी असून, त्यांचा पिंड ध्येयवादी सुधारकाचा होता. मनोरंजनाबरोबर समाजाला सुबोध करण्याची दृष्टी सतत नजरेसमोर ठेवून त्यांची लीलया लेखणी साहित्यविश्वात संचारली. ‘काळ तर फार मोठा कठीण आला आहे,’ ही त्यांची कथा त्यांनी ‘Ramji - A- Tragedy of Indian Faming’ या शीर्षकाखाली अनुवादित केली होती. त्यांच्या काही कादंबऱ्यांत, लेखनात तत्कालीन पाल्हाळीक भाषाशैलीचा दोष जाणवतो, पण तरीही तत्कालीन मध्यमवर्गीय जीवनाचे रंगवलेले विविधरंगी रूप वाचकांच्या मनास भावते. सन १९१२ मध्ये अकोला येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. ते पदवीधर नसतानाही मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे फेलो म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. विद्यापीठांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे परीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांनी साहित्यलेखनासह सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालय’ या शाळेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाट होता. तसेच ‘के. इ. एम.रुग्णालय’ही त्यांच्या संकल्पनेतून साकारले.\nसन १९०० ते १९१९ या काळात ते पुणे म्युन्सिपाल्टीचे सभासद होते. हरिभाऊंना कौटुंबिक सुख म्हणावे तसे लाभले नाही. अगदी बालपणी ते मातृसुखाला पारखे झाले. जुन्या वळणाच्या विचारांमुळे त्यांना पितृसुखही लाभले नाही. ऐन तारुण्यात त्यांची पत्नी व तीन मुले आकस्मित वारली. दुसऱ्या विवाहानंतर उशिरा झालेली त्यांची कन्या ऐन तारुण्यात एकाएकी वारली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारखे त्यांचे परमप्रिय स्नेही गेले. या सर्वांच्या वियोगाने त्यांचे मन खिन्न झ���ले, पण त्यांच्या प्रेमळ स्वभावात, सौजन्यात, आदरातिथ्य वृत्तीत कधीही बदल झाला नाही. सन १९१८ च्या सुमारास त्यांच्या एका डोळ्यास पक्षघाताचा विकार झाला. त्यातून ते बरे होताच पुन्हा त्यांना जलोदराचा विकार झाला व त्यांचे दुखणे विकोपाला गेले. दि. ३ मार्च, १९१९ चा तो दिवस हरीभाऊ दुपारी १ वाजता मुंबईहून पुण्याला आनंदाश्रम, २२, बुधवार पेठ या आपल्या निवास्थानी आले व याच दिवशी सायंकाळी ७ वाजता साहित्यविश्वातील दरबारातून वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी कायमचा निरोप घेतला. अवघ्या ५ दिवसांनी ८ मार्चला त्यांचा ५५ वा वाढदिवस त्यांच्या समकालीन साहित्यिकांनी साजरा करण्याचे ठरवले होते. पण दुर्दैव हरीभाऊ दुपारी १ वाजता मुंबईहून पुण्याला आनंदाश्रम, २२, बुधवार पेठ या आपल्या निवास्थानी आले व याच दिवशी सायंकाळी ७ वाजता साहित्यविश्वातील दरबारातून वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी कायमचा निरोप घेतला. अवघ्या ५ दिवसांनी ८ मार्चला त्यांचा ५५ वा वाढदिवस त्यांच्या समकालीन साहित्यिकांनी साजरा करण्याचे ठरवले होते. पण दुर्दैवत्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्यासारखा आधुनिक विचारसरणीचा लेखक पुन्हा होणे नाही. या मराठी कादंबरीच्या आधुनिक जनकास स्मृतिशताब्दीनिमित्त त्रिवार वंदन\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-26T08:42:59Z", "digest": "sha1:RYAYHOJLYJJQCJXR4EPC5X4C7ULPSHBK", "length": 7419, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आर्थिकदृष्ट्या मागस सवर्णांना १० टक्के आरक्षण – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआर्थि���दृष्ट्या मागस सवर्णांना १० टक्के आरक्षण\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 7, 2019\nनवी दिल्ली : आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमडळाने मंजुरी दिली आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरमोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार घटनादुरुस्ती करुन आरक्षण कोट्यात वाढ करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱयांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे. परिणामी आरक्षणाचा कोटा 49 टक्क्यांवरुन 59 टक्क्यांवर पोहचेल. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण वर्गाला फायदा होणार आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लमि किंवा राज्याबाहेर पटेल, जाट, गुर्जर समाजाकडून आरक्षणासाठी मागणी होत आहे. या सर्वांची एकत्रित डोकेदुखी कमी करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. शिक्षण आणि नोकरीमध्ये हे आरक्षण दिलं जाईल. सरकार यासंबंधीची घटनादुरुस्ती उद्या संसदेत मांडणार आहे.\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही - महावितरण\nपीआरटीएस प्रकल्पाचे आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण: प्रकल्प लवकर सुरू करण्याची केली सूचना\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडण���कीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/1/Article-on-Meditation.html", "date_download": "2019-03-26T07:53:29Z", "digest": "sha1:QYI32FMJ5AGR3Q7NFLYV4PYMOPZK7DYH", "length": 13391, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " गूढ उकलणारा साधनामार्ग गूढ उकलणारा साधनामार्ग", "raw_content": "\nदृश्य सृष्टीपेक्षा अदृश्य सृष्टी जास्त शक्तिशाली आहे. ही शक्ती अफाट, अचाट, अनाकलनीय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही. साधनेने, तपाने जाणवते. तीच शक्ती अंर्तबाह्य खेळत असते व खेळवतदेखील असते. या सकल गोष्टींचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या साधकांवर अदृश्य सृष्टीतील शक्ती प्रसन्न होते. मग अशा साधकाला शक्तीच्या प्रचितीने संतुष्टता व समाधानाची प्राप्ती होते.\nआकाशाचा निळा रंग अधिकच निळा झाला. सूर्यनारायणाने रथामधून डौलदारपणे प्रवेश केला. अवनीवर पक्षी किलबिलाट करू लागले. पवन मुग्ध कलिकांवर हळूवार फुंकर घालू लागला. सूर्यनारायणाच्या दर्शनाची अनावर ओढ लागली आणि कळीचं बघता बघता फुलात रूपांतर झालं. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा निसर्ग नियम आहे. पूर्णपणे संपूर्ण अवनी दिनकराच्या आगमनाने पुलकीत झाली. किरणांचा कोवळेपणा हा हवाहवासा वाटणारा उबदारपणाची शाल पांघरलेली वसुंधरा सूर्यनारायणाला मनोभावे वंदन करू लागली. पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच हा संपूर्ण निसर्ग उबदारपणाची शाल पांघरलेली वसुंधरा सूर्यनारायणाला मनोभावे वंदन करू लागली. पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच हा संपूर्ण निसर्ग सकल सृष्टी पंचमहाभूतांनी भरलेली. सगळा निसर्ग हे एक न उलगडणारे कोडे आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यानंतरची स्थिती आणि अंतिम लय हे एक सुस्पष्ट सत्य आहे. निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण केलं की, परमात्मा परमेश्वराची अगाध करणी बघून मन थक्क होतं. पंचमहाभूतांचा सकल जीवयोनींचा देह, त्यांची वाढ आणि त्याचा शेवट हे अभ्यासण्याजोगं आहे. चल आणि अचल सृष्टीमध्ये परमात्मा परमेश्वर भरून उरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अचल अशा भिंतीला चल केलं, तिला चालवलं सकल सृष्टी पंचमहाभूतांनी भरलेली. सगळा निसर्ग हे एक न उलगडणारे कोडे आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यानंतरची स्थिती आणि अंतिम लय हे एक सुस्पष्ट सत्य आहे. निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण केलं की, परमात्मा परमेश्वराची अगाध करणी बघून मन थक्क होतं. पंचमहाभूतांचा सकल जीवयोनींचा देह, त्यांची वाढ आण��� त्याचा शेवट हे अभ्यासण्याजोगं आहे. चल आणि अचल सृष्टीमध्ये परमात्मा परमेश्वर भरून उरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अचल अशा भिंतीला चल केलं, तिला चालवलं म्हणजेच जड, अचलमध्येदेखील चैतन्य भरून राहिलेलं आहे, हे सिद्ध केलं. समाज त्याला ‘चमत्कार’ म्हणतो. असामान्य गोष्ट घडवून आणण्याला चमत्कारामध्ये गणलं जातं. मग नमस्कार आपोआप केला जातो. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे संत गजानन महाराजांनी ठणठणीत कोरड्या विहिरीमध्ये जलाची निर्मिती केली. गजानन महाराजांचा शिष्य पितांबर याने वाळलेल्या, वठलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी आणली. त्याचप्रमाणे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी एका ब्राह्मणाला वाळलेल्या झाडास पाणी घालायला सांगितले. त्याने नियमित जलसिंचन केल्यावर त्याला संजीवनी प्राप्त झाली. संतांना सकल सृष्टीमधील चैतन्याचं ज्ञान होतं. त्यांच्या साधनेमधून त्यांना शक्ती प्राप्त झाली.\nगूढ, गहन चैतन्याचं ज्ञान झाल्यावर ‘अशक्य’ हा शब्द त्यांच्या जीवनकोशात उरत नाही. चैतन्याला जाणून घेऊन त्याचं व्यापक, विशाल अस्तित्व जाणवणं हीच साधना होय. चैतन्यामध्येच अफाट ऊर्जाशक्ती आहे. मन विश्वमनाशी एकरूप करणं, ही साधना. मग अशा व्यापक मनाचं विश्वमनात विरघळून जाणं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संकुचित मन मग उरतच नाही. ते ‘अ-मन’ होऊन जातं. अग्नितत्त्वाचं पूजन करून त्यातील ऊर्जा जाणून घेणं. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले. ही एक योगसाधना आहे. गजानन महाराजांनी अग्निशिवाय चिलीम पेटवली. साईबाबांनी दिवे प्रज्वलित केले. अग्नितत्त्व ताब्यात ठेवणारे महान संत पंचमहाभूतांवर आपली सत्ता स्थापन करून त्यांच्यावर ताबा मिळवणारे संत आजच्या काळातही आहेत. पाऊस न पडता कोरडा दुष्काळ येण्याची चिन्ह दिसल्यावर भृगू ऋषींची मातीची प्रतिमा ठेवून जलाभिषेक करून पावसाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडणारे प. पू. विष्णुदास महाराज पंचमहाभूतांवर आपली सत्ता स्थापन करून त्यांच्यावर ताबा मिळवणारे संत आजच्या काळातही आहेत. पाऊस न पडता कोरडा दुष्काळ येण्याची चिन्ह दिसल्यावर भृगू ऋषींची मातीची प्रतिमा ठेवून जलाभिषेक करून पावसाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडणारे प. पू. विष्णुदास महाराज अतिवृष्टी थोपवू शकणारे संत. पावसाळा काही वेळाकरिता रोखून ठेवणारे संत. असे अनेक संत, ���हंत चैतन्याला जाणून, त्यामधील ऊर्जेच्या अफाट स्रोताची अनुभूती घेत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच तत्त्वं आहेत. ती महाभूतं आहेत. ही भूतं समतोल साधतात. ध्यान, नाम, जप, पारायणं अशा अनेक साधनांचा अवलंब करून साधना साधली की, या पाचांचे रहस्य उकलते. पाच वायू, पाच प्राण, पाच देह आणि पंचमहाभूतांची पंचारती करणारे साधक अतिवृष्टी थोपवू शकणारे संत. पावसाळा काही वेळाकरिता रोखून ठेवणारे संत. असे अनेक संत, महंत चैतन्याला जाणून, त्यामधील ऊर्जेच्या अफाट स्रोताची अनुभूती घेत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच तत्त्वं आहेत. ती महाभूतं आहेत. ही भूतं समतोल साधतात. ध्यान, नाम, जप, पारायणं अशा अनेक साधनांचा अवलंब करून साधना साधली की, या पाचांचे रहस्य उकलते. पाच वायू, पाच प्राण, पाच देह आणि पंचमहाभूतांची पंचारती करणारे साधक संत आणि भक्त, गुरू आणि शिष्य आपलं अवघं आयुष्य अशा गूढ, गहन, अनाकलनीय, अगम्य गोष्टी समजून घेण्यात व्यतीत करतात. त्यांची चिकाटी, निग्रह थक्क करणारा\nपरमात्मा, चैतन्य, परब्रह्म यांचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी भक्ती, ज्ञान व कर्म असे तीन मार्ग आहेत. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये ते प्रत्यक्ष भगवंताने विस्तारपूर्वक सांगितले आहे. या मार्गाद्वारे जाणारा साधक परब्रह्माला जाणू शकतो. प्रत्येक मार्गामध्ये अडथळे असतातच. अडथळे पार करण्यासाठी दृढ निर्धार हवा. निश्चय, निग्रह, निर्धार या तीन ‘नि’च्या बळावर सामान्य जीवाचा साधक होतो. हळूहळू साधकाचा संत होतो. हे संत सदैव सावध तसेच संयमी असतात. अकारण प्रेम करणं, हा त्यांचा स्वभाव होतो. दृश्य सृष्टीपेक्षा अदृश्य सृष्टी जास्त शक्तिशाली आहे. ही शक्ती अफाट, अचाट, अनाकलनीय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही. साधनेने, तपाने जाणवते. तीच शक्ती अंर्तबाह्य खेळत असतेव खेळवतदेखील असते. या सकल गोष्टींचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या साधकांवर अदृश्य सृष्टीतील शक्ती प्रसन्न होते. मग अशा साधकाला शक्तीच्या प्रचितीने संतुष्टता व समाधानाची प्राप्ती होते. त्याला साधनामार्गावर चालताना प्रकाशाने उजळून गेलेलं अवघं दृश्य आणि अदृश्य जगत, ती अफाट शक्ती दिसते. त्या साधकाभोवती साधनेचं, प्रकाशाचं तेजोवलय तयार होतं, ज्याचे चित्त शुद्ध झाले असेल, त्याला ते तेजोवलय दिसते. हा सगळा सुंदर साधनामार्ग आहे. दैवी गुणांचा अंगीकार करून विवेक, वैराग्याचे अलंकार घालून सदैव चालत राहणे महत्त्वाचे आहे. अनेक सिद्धी प्राप्त होऊन प्रसिद्धीच्या मोहाचे क्षण बाजूला सारणं हे यासाठी अत्यावश्यक आहे. हे जो साधतो त्याला सर्वच साध्य होतं. मनुष्यजन्माचं परमात्यानं दिलेल्या संधीचं सोनं करणारा श्रेष्ठ ठरतो, अशा साधक संतांचं जीवन सुवर्णाप्रमाणे लखलखीत होऊन जातं. आयुष्य लखलखीत करायचं की, मलिनतेने झाकोळून टाकायचं ते आपल्याच हातात आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/18/Article-on-Ya-Ba-drug-dealers-surrendering-to-Bangladesh-Police.html", "date_download": "2019-03-26T08:48:13Z", "digest": "sha1:BNR7YBY32JGEX3BCSF2BG5WCGHHYOHZO", "length": 11331, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘याबा’चा बांगलादेशी बंदोबस्त ‘याबा’चा बांगलादेशी बंदोबस्त", "raw_content": "\nबांगलादेश सरकारनेही फिलिपिन्सच्या धर्तीवर देशातील सर्व ड्रग्जमाफियांना सरकारला शरण जा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याचा गंभीर इशारा दिला. बांगलादेशच्या किनाऱ्यावरील टेकनफ शहरात तब्बल १०२ ‘मेथ’नामक ड्रग्जची विक्री करणाऱ्यांनी, तर २४ ‘याबा’ नावाच्या ड्रग्जविक्रीतील माफियांनी बांगलादेशी सरकारपुढे शरणागती पत्करली.\n‘ड्रग्ज’ आणि ‘नशाखोरी’च्या समस्येने आज जवळपास जगातील बहुतांश देश त्रस्त आहेत. मग यामध्ये अमेरिकेसारखे प्रगत देश असो, भारतासारखे विकसनशील देश किंवा आफ्रिकेतील अविकसित देश. पण, ड्रग्जच्या समस्येने प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशिया, द. अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना सर्वाधिक पोखरून काढले. या समस्येकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, बेरोजगार तरुणांची फौज आणि वाढती गुन्हेगारी ही यामागची काही सामायिक कारणे सांगता येतील. सुरुवातीला हे विविध प्रकारचे ड्रग्ज अगदी स्वस्तात तरुणाईला उपलब्ध करून दिले गेले आणि एकदा का त्यांना त्या ड्रग्जचे व्यसन लागले की, मग त्यांच्या किंमतीत घवघवीत वाढ केली जाते. परिणामी, नैराश्यग्रस्त असंख्य तरुण या ड्रग्जच्या भयानक नशेसाठी कोणत्याही थराला जाऊन पैशांची जमवाजमव करतात आणि या नशाखोरीला बळी पडतात. द. अमेरिकेतील व्हेनेझुएला, ब्राझील हे देश ड्रग्जविरोधी मोहिमा राबवून आपल्या देशातील तरुणाईला या नशेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी गेल्या काही काळापासून आवर्जून प्रयत्न करताना दिसत आहेत. तीच गत द. पूर्व आशियातील फिलिपिन्स आणि थायलंडचीही. सरकारने केलेले कडक कायदे आणि ड्रग्जमाफियांवर केलेल्या धडक कारवाईने सध्या या देशांमध्येही नशाबाजांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. पण, जवळच्याच म्यानमार आणि बांगलादेशमध्येही ड्रग्जचे जाळे चांगलेच मुरलेले दिसते. त्यातही रोहिंग्या मुसलमानांसाठी ड्रग्जविक्री हा रोजीरोटीचा धंदाच होऊन बसला. याची गांभीर्याने दखल घेत बांगलादेशातील शेख हसिना सरकारने ड्रग्जमाफियांच्या नाड्याच आवळायला सुरुवात केली. कारण, बांगलादेशच्या जवळपास १६५ दशलक्ष लोकसंख्येपैकी जवळपास पाच दशलक्ष लोकसंख्या ही नशेच्या अधीन असल्याचे निष्पन्न झाले.\nबांगलादेश सरकारनेही फिलिपिन्सच्या धर्तीवर देशातील सर्व ड्रग्जमाफियांना सरकारला शरण जा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याचा गंभीर इशारा दिला. सध्या त्याचेच सकारात्मक परिणाम बांगलादेशमध्ये दिसून येण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल. बांगलादेशच्या किनाऱ्यावरील टेकनफ शहरात तब्बल १०२ ‘मेथ’नामक ड्रग्जची विक्री करणाऱ्यांनी, तर २४ ‘याबा’ नावाच्या ड्रग्जविक्रीतील माफियांनी बांगलादेशी सरकारपुढे शरणागती पत्करली. ‘याबा’ नावाचे हे ड्रग्ज छोट्या लाल गोळ्यांच्या स्वरूपात म्यानमारमधून बांगलादेशात तस्करी करून रोहिंग्यांच्या माध्यमातून पोहोचवले जायचे. त्यामुळे बांगलादेशमध्ये या नशाखोर गोळ्यांची मागणीही प्रचंड वाढली होती. खरं तर ‘याबा’च्या मूळ गोळ्या या थायलंडच्या. त्याचा थाय भाषेतला अर्थही ‘वेड लावणाऱ्या गोळ्या’ असाच होतो. थायलंड सरकारने १९७० सालीच कायदा करून ‘याबा’वर बंदी लादली खरी, पण तरीही ‘याबा’च्या नशेची जादू काही कमी झाली नाही. थायलंडमधून ‘याबा’चे हे प्रस्थ म्यानमार, लाओस, कंबोडिया, फिलिपिन्स, बांगलादेश तसेच जवळच्या द. पूर्व आशियाई देशांतही त्सुनामीच्या वेगाने पसरले. पण, आज तितक्याच वेगाने बांगलादेश सरकारने ‘याबामाफियां’ची नसबंदी सुरू केलेली दिसते. गेल्या मे महिन्यापासून बांगलादेशच्या पोलिसांनी ड्रग्जविरोधी कायद्यांतर्गत तब्बल २५ हजार जणांना अटक केली आहे, तर यामध्ये ३०० बांगलादेशींचा बळीही गेला आहे. पण, ही लढाई अद्यापही सुरू आहे. कारण, म्यानमारमार्गे बांगलादेशात आलेल्या रोहिंग्यांच्या माध्यमातून ‘याबा’ची ही विषवल्ली पेरली गेली. गेल्या शुक्रवारीच बांगलादेशी पोलिसांनी म्यानमार सीमेवर तब्बल ५ लाख, ७० हजार ‘याबा’च्या गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशातील ड्रग्जमाफियांचे धाबेही चांगलेच दणाणले आहेत. तसेच ऑक्टोबर महिन्यापासून ‘याबा’सारख्या हानिकारक ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कडक कायदाही बांगलादेश सरकारने पारित केला आहे. त्यामुळे आगामी काळात बांगलादेशातील एकूणच ड्रग्जमाफियांचा सुळसुळाट कमी होईल, यात शंका नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, याचा फायदा भारतालाही होईल. कारण, भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीमध्ये ‘याबा’ नसले तरी गांजा, कफ सिरपच्या बाटल्या यांचे प्रमाणही दखलपात्र आहेत. त्यामुळे बांगलादेश सरकारने ड्रग्जमाफियांविरोधात उघडलेल्या या धडक मोहिमेचे सकारात्मक परिणाम आगामी काळात बांगलादेशातही दिसून येतील, अशी अपेक्षा.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?id=l1l1350", "date_download": "2019-03-26T08:47:08Z", "digest": "sha1:VQ5HGVFNCWZBY3JG75SVFUP3B5UZQIJM", "length": 7880, "nlines": 172, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Tornado 3D-Live Wallpapper अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली निसर्ग\nTornado 3D-Live Wallpapper अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच अँड्रॉइड थेट वॉलपेपर वर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Tornado 3D-Live Wallpapper अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-dhing-tang-139952", "date_download": "2019-03-26T08:45:44Z", "digest": "sha1:IZ7LTGWFANV5JBSGZR7QCF3STT3K3WSK", "length": 16638, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Article on Dhing Tang लंबी रेस ! (ढिंग टांग ! ) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nमम्मामॅडम : (संयमानं) तू परत इकडे निघून ये पाहू..\nबेटा : (पुन्हा दिलासा देत) कमॉन मम्मा, मी काही सुट्‌टीवर नाही आलोय ह्यावेळेला ऑन ड्यूटी आलोय काम झालं की येणारच आहे परत\nबेटा : (फोनवर) मम्मा....मी बोलतोय\nमम्मामॅडम : (काळजीनं) कुठे आहेस\nबेटा : (एक पॉज घेऊन) लंडन\nमम्मामॅडम : (धक्‍का बसून) क्‍काय लंडनला काय करतो आहेस\nबेटा : (एक पॉज...) भाषण होतं...माझं\nमम्मामॅडम : (आणखी एक धक्‍का...) ओह माय गॉड\nबेटा : (दिलासा देत) डोण्ट वरी...नेहेमीचंच भाषण केलं मी..आरेसेस, बेरोजगारी, राफेल, मोदीअंकलचा अहंकार वगैरे...नथिंग न्यू ऍक्‍चुअली..आरेसेस, बेरोजगारी, राफेल, मोदीअंकलचा अहंकार वगैरे...नथिंग न्यू ऍक्‍चुअली पण लोकांना खूप आवडलं पण लोकांना खूप आवडलं मला म्हणाले पुढल्या इलेक्‍शनला तुम्हालाच मत देणार\nमम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) लंडनची माणसं कशाला मतं देणार आहेत\nबेटा : (दुर्लक्ष करत) 1984च्या कुठल्यातरी ���ंगलीबद्दल विचारत होते मी म्हटलं, आय डोण्ट नो... आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही\nमम्मामॅडम : (संयमानं) तू परत इकडे निघून ये पाहू..\nबेटा : (पुन्हा दिलासा देत) कमॉन मम्मा, मी काही सुट्‌टीवर नाही आलोय ह्यावेळेला ऑन ड्यूटी आलोय काम झालं की येणारच आहे परत\nमम्मामॅडम : (अजीजीनं) नक्‍की ना\nबेटा : (दुर्लक्ष करत) इथं माझी भाषणं जोरदार होतायत कसला रिस्पॉन्स आहे, माहितीये कसला रिस्पॉन्स आहे, माहितीये माझं तर मत आहे की इथंच घ्याव्यात निवडणुका\nमम्मामॅडम : (घाईघाईने) तुझा दौरा आटपला की ताबडतोब इथं निघून ये खूप कामं बाकी आहेत पक्षाची\nबेटा : (समजूत घालत) तुम समझती क्‍यों नही मम्मा मी पक्षाचं काम करण्यासाठीच इथं आलोय ना मी पक्षाचं काम करण्यासाठीच इथं आलोय ना आय ऍम ऑन ड्यूटी चोवीस तास\nमम्मामॅडम : (अजीजीने) काही दिवस भाषणं थांबवलीस तर नाही का चालणार\nबेटा : (चिडून) ह्याला काय अर्थ आहे मिठ्या मारू नका, डोळे मिचकावू नका मिठ्या मारू नका, डोळे मिचकावू नका जोक सांगू नका, भाषणं करू नका जोक सांगू नका, भाषणं करू नका मुलाखती देऊ नका, ट्विट करू नका मुलाखती देऊ नका, ट्विट करू नका अरे, लोकशाही नावाची काही गोष्ट आहे की नाही अरे, लोकशाही नावाची काही गोष्ट आहे की नाही आपल्याकडे इतके निर्बंध असतात म्हणूनच मी अधून मधून परदेशात येत असतो आपल्याकडे इतके निर्बंध असतात म्हणूनच मी अधून मधून परदेशात येत असतो\nमम्मामॅडम : (उदास होत) रागावू नकोस बेटा\nबेटा : (घुश्‍शात) माझं भलं मला कळतं मम्मा मी आता मोठा झालोय\nमम्मामॅडम : (जाब विचारल्यागत) मी पीएम होण्याच्या शर्यतीत नाही, असं म्हणालास का तू\nबेटा : (बाणेदारपणाने) अर्थात म्हणालो हम लंबी रेस के लिए दौड रहे है...\nमम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) छान तुझ्या त्या वाक्‍यामुळे इथं आनंदी आनंद सुरू आहे, हे कळतंय का तुला\nबेटा : (कपाळाला आठ्या घालत) त्या कमळवाल्यांना आनंद झाला असेल पण मम्मा, तो आनंद टिकणार नाही पण मम्मा, तो आनंद टिकणार नाही पीएमच्या रेसमध्ये नसलो तरी पुढलं इलेक्‍शन जिंकणार आहे मीच पीएमच्या रेसमध्ये नसलो तरी पुढलं इलेक्‍शन जिंकणार आहे मीच माझी लोकप्रियता प्रचंड वाढतेय, हे बघून शत्रूपक्ष सावध झाला होता, त्यांना बेसावध करण्याची ही माझी स्ट्रॅटेजी आहे..\nमम्मामॅडम : (कपाळावर हात मारत) डोंबलाची स्ट्रॅटेजी... करायला जावं एक तर होतंय भलतंच किती दिवस आप��्या पक्षात हे असं चालणार आहे... कुणास ठाऊक\nबेटा : (आत्मविश्‍वासानं) आपला पक्ष उत्तम प्रगती करतोय मम्मा\nमम्मामॅडम : (निक्षून सांगत) मी पीएमपदाच्या शर्यतीत नाही, हे कृपा करून पुन्हा बोलू नकोस, एवढंच सांगणं आहे माझं तुझ्या घोषणेनं कमळवाल्यांना आनंद झाला असेल नसेल, पण...\nबेटा : (कान टवकारून) पण\nमम्मामॅडम : (थंड आवाजात) आपल्या पक्षातले डझनभर पुढारी आनंदानं उतावीळ होऊन देव पाण्यात बुडवून बसलेत, त्यांचं काय करायचं\nनितीन गडकरींनी पंतप्रधान व्हावे - सुलेखा कुंभारे\nनागपूर - नागपूरचे खासदार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात विकास केला. देशभरातील तथागताची पवित्र स्थळे बुद्धिस्ट टूरिस्ट सर्किटच्या नावाने...\nमुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना. मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला....\nअसा अडकला नीरव मोदी जाळ्यात...\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर...\nनीरव मोदी अखेर जाळ्यात; २९ मार्चपर्यंत कोठडी\nलंडन : पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी...\nकेंब्रिज ऍनालिटिका : डेटा चोरीची फेसबुकला होती माहिती\nलंडन - केंब्रिज ऍनालिटिका कंपनीकडून फेबुकचा डेटा चोरीला गेल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. यामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले...\nनीरव मोदीला ब्रिटन सरकारकडून 'गोल्डन व्हिसा'\nलंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tea-wine-made-by-indian-scientist/", "date_download": "2019-03-26T08:42:28Z", "digest": "sha1:3WRSYSUTZVXRXHPPSXR5WKEXKJETY6FW", "length": 12762, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात 'टी वाइन'", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय वैज्ञानिकांनी बनवली अनोखी चहायुक्त दारू अर्थात ‘टी वाइन’\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nचहा… सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत आपल्या दिवसात जर सर्वात जास्त कशाला महत्व असेल तर ते चहा आहे. झोपेतून उठल्यावर आणखी काही नको बस एक कप गरमागरम चहा हवा. मग ऑफिसला गेल्यावर चहा हवा, आळस येतोय म्हणून चहा हवा, संध्याकाळचा चहा हवा, ऑफिसमधून आल्यावर चहा हवा. जसे काही हा चहा नसेल तर आपलं जीवनच अपूर्ण… चहा पिल्याने ताजेतवाने वाटते, घरी पाहुणे आले की आपण त्यांना एक कप चहा नक्की पाजतो, टपरीवर मित्रांसोबत गप्पा करत चहाचा आस्वाद घेतो. एवढचं काय तर आपल्या राजकारणातही चहाला महत्त्व देतात, ‘चाय पे चर्चा’ हे त्यातलच एक… आपल्या भारतीयांसाठी तर चहाचे एक वेगळेच महत्व आहे.\nचहावरील आपल्या याच प्रेमापायी काही वैज्ञानिकांनी मिळून या चहाला एक वेगळे स्वरूप प्राप्त करवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ५ वैज्ञानिकांच्या एका टीमने मिळून या चहापासून चक्क वाइन बनविली आहे. आसामची राजधानी जोरहाट येथे असणाऱ्या टोकलाई चहा अनुसंधान संस्थानाच्या या वैज्ञानिकांनी खूप दिवसांच्या संशोधनातून ‘Tea Wine’ म्हणजेच चहा पासून बनणारी वाइन तयार केली आहे.\nया संस्थांनच्या माईकोलॉजी आणि माइक्रो-बायोलॉजी विभागाच्या या वैज्ञानिकांनी टी वाइन च्या तीन वेरायटी तयार केल्या आहेत, ज्यात सीटीसी वाइन, ऑर्थोडॉक्स वाइन आणि ग्रीन टी वाइन यांचा समावेश आहे. हे युनिक फ्लेवर्स ऑरगैनिक, पेस्टिसाइड फ्री ग्रीन टी यांपासून बनविण्यात आले आहेत.\nवैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चहा ने बनलेली ही वाइन ब्लड प्रेशर, हृदया संबंधी बिमारी, ब्लड शुगर च्या रोग्यांसाठी खूप गुणकारी असेल. सोबतच सर्दी, खोकला, शरीरात रक्ताची कमतरता, डोळे, दात इत्यादी आरोग्या संबंधित रोगांवर देखील ही वाइन उपायकारक असेल.\nया शोधात समाविष्ट असलेल्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, इतर वाइन लिवर ला नुकसान पोहोचवतात पण या वाइनला पिल्याने लिवरवर कुठल्याही प्रकारच नुकसान होत नाही. कारण यात अल्कोहोल ची मात्र खूप कमी ठेवण्यात आली आहे.\nजर ही ‘टी वाइन’ लोकप्रिय झाली तर आसामचा चहा व्यापाराचा चेहरा मोहराच बदलून जाईल…\nजर तुम्हालाही वाइन आवडत असेल तर या स्वदेशी टी वाइनचे फ्लेवर्स नक्की ट्राय करा…\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← शिव कर्माचे हे ७ नियम तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकतात\nसारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका\nदेशभक्तीची परिसीमा गाठणाऱ्या “त्या” व्हायरल फोटोमागील कटू सत्य…\nजास्त काळ साठवलेली वाईन चवदार का लागते\nमहागाच्या दारूपेक्षा स्वस्त दारू जास्त “चढते” विज्ञानाकडे उत्तर आहे\nपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा\nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी जे विचित्र उपाय करायचे ते वाचून थक्क व्हायला होतं\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\n“माझे आईबाबा “स्टॅच्यु ऑफ युनिटी” बघून आले, आणि त्यांना जे दिसलं ते फारच आश्चर्यजनक आहे”\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nभारतीय महिला पायलटचं उत्कृष्ट प्रसंगावधान, २६१ प्रवाशांचे प्राण वाचले\n“नेहरूंचा ‘हा’ कायदा शेतकरी आत्महत्येस कारणीभूत होता” सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nएकाच वेळी अनेक औषधं घेणं धोकादायक असू शकतं का वाचा तज्ञ काय म्हणताहेत\nभारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी\nflipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले\nBitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक\nएका लहान मुलीने दिलेल्या विचित्र सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले होते\nबनावट लग्ने, पहिल्या रात्रीचे व्हिडीओ आणि ब्लॅकमेल : पाकिस्तान्यांचा इंग्लंडमधील क्रूर चेहरा\nहॉकीचा जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या 11 आठवणी\nलाडकी लेक वयात येताना : भाग १\nएनाबेले चित्रपट काल्पनिक नाही…जाणून घ्या खऱ्या एनाबेले बाहुलीची कथा\nबुलेट ट्रेन (१) : आर्थिक दृष्ट्या तोट्यातील ताजमहाल अन जगप्रसि��्ध हूवर धरण\n…म्हणून तर म्हणतात “खोटं कधी बोलू नये\nभारतीय सेनेचं ते “सीक्रेट-मिशन” ज्यामुळे आणखी एक राज्य भारतात विलीन झालं\nआरोग्यास हानीकारण म्हणून बदनाम असणारं पेय आहे ह्या आजीचं “हेल्थ सिक्रेट”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/176115-", "date_download": "2019-03-26T08:00:31Z", "digest": "sha1:EDBJSPR7C7EWPXSUZFMSQ3SQJ23CPNU4", "length": 10159, "nlines": 30, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "शक्तिशाली दुवा इमारत प्रोफाइलसाठी योग्य बॅकलिंक्स काय आहेत?", "raw_content": "\nशक्तिशाली दुवा इमारत प्रोफाइलसाठी योग्य बॅकलिंक्स काय आहेत\nहा लेख आपल्याला सर्वात अत्यावश्यक आधुनिक शोध इंजिन ऑप्टिमायझेशन रचनेची मूलभूत माहिती समजून घेण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे - दुवा इमारत.\nएक चांगला व्यवसाय ऑनलाइन उपस्थिती तयार करण्यासाठी बॅकलिंक्स आवश्यक आहेत. वेबमास्टर्स आणि लिंक बिल्डर्स नियमितपणे वादविवाद करतात की इनबाउंड दुवे कसे प्राप्त करायचे, त्यांना व्यवस्थितपणे कसा बनवायचा आणि उच्च-गुणवत्ता दुवा इमारत संधी कशा शोधाव्या. गोष्ट अशी आहे की आपल्याला शोध इंजिन दंड टाळण्यासाठी दर्जेदार आणि सेंद्रीय दुवा प्रोफाइल तयार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आपल्या साइटच्या प्रतिष्ठाबद्दल शोध इंजिने सांगते कारण आपले दुवे येत आहेत त्या ठिकाणाच्या अधिकार आणि प्रतिष्ठा बद्दल काळजी आवश्यक आहे - sesiones fotograficas de modelos profesionales. आपले येणारे दुवे आपल्या साइटचे स्थान निश्चित करतात, म्हणूनच दुवा इमारत विपणन आणि शोध इंजिनांचे ऑप्टिमायझेशन मोहिमांचा एक अत्यावश्यक भाग असावा.\nआज आम्ही कोणत्या बॅकलिंक्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि वेबसाइट प्रचारात ते का प्रमुख भूमिका निभावतात\nमग बॅकलिंक्स काय आहेत\nबॅकलिंक एक हायपरलिंक आहे जी एका साइटवरून दुसरीकडे येते. दोन प्रकारचे बॅकलिंक्स dofollow आणि nofollow आहेत. Dofollow दुवे ते आहेत जे आम्हाला आमच्या दुवा प्रोफाइलची आवश्यकता आहेत. या लिंक्समध्ये लिंक्ड वेब स्रोताचे मूल्य असे आहे जे \"लिंक जूस. \"गुगल बॉट्स डफलो बॅकलिंक्स पार्स करते आणि संदर्भित केलेल्या साइटच्या रँकपेक्षा जास्त. Nofollow बॅकलिंक्स आपल्या लिंक प्रोफाइलमध्ये देखील Google ला दर्शविले पाहिजेत की आपण केवळ वेगवेगळ्या वेब स्त्रोतांसह जोडता नाही फक्त दुवा रस प्रा��्त करण्यासाठी नाही. या लिंक्समध्ये nofollow टॅग आहे आणि लिंक केलेल्या स्त्रोताला कोणतेही मूल्य पुरवू नका. ते शोध सांगकामे आणि नियम म्हणून दृश्यमान नाहीत, सरासरी वापरकर्त्यांनी अनुसरण केले जाऊ शकत नाही. ते फक्त ब्रँड म्हणून उल्लेख करतात. तथापि, आपल्या दुव्याच्या बिल्डिंग मोहिमेकडे योग्य दृष्टिकोन असल्यास, आपण डफ्लोअर असलेल्या nofollow बॅकलिंक्सला बदलण्यात सक्षम असाल.\nबॅकलिंक्स Google मध्ये क्रमवारीतील निकष म्हणून काम करतात का\nजेव्हा Google आपल्या साइटवर परत दर्शविणारा दुवा विश्लेषित करते, तेव्हा हे आपल्या साइटचे मूल्य वेब स्रोताच्या संपर्कासह संबद्ध करते जे लिंक चालू आहे. Google वेबसाइटसाठी मत म्हणून त्याला आकर्षित करते. मत जर सन्माननीय साइटवरुन येत असेल, तर हे वेबसाइट रँक आणि त्याउलट व्होट स्पॅमयुक्त, कमी गुणवत्तेच्या वेब स्रोतापासून येत असेल तर ते आपल्या साइटवरील एसइओवर नकारात्मक परिणाम करेल.\nसर्वसाधारणपणे, एक सामान्य दुवा इमारत योजना अशा प्रकारे दिसते: \"जर विशिष्ट वेब स्त्रोत त्यास जोडण्यासाठी पुरेसे मूल्यवान असेल तर, आणि हे स्रोत चांगले-अनुक्रमित आणि अधिकृत आहे, तर लिंक्ड वेबसाइट सुद्धा चांगली वेबसाइट असणे आवश्यक आहे \".\nआपल्या बॅकलिंक्स धोरणाबद्दल विचार करण्याची गरज असलेल्या गोष्टी\nदर्जेदार बॅकलिंक प्रोफाइल तयार करण्यासाठी, आपल्याला त्या वेबसाइटच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे जिथे आपण दुवे तयार करू इच्छित आहेत. म्हणूनच आपल्या दुवा इमारत मोहिमेच्या तळाशी आपण एक व्यापक बाजार ठिकाण संशोधन आणि आपले लक्ष वाचतो की वेब स्रोत शोधण्यासाठी आवश्यक. सर्वोत्तम पर्याय हा उच्च PageRank वेबसाइट आणि आपल्या उद्योगांशी संबंधित ब्लॉगशी संपर्क साधणे हा आहे.\nबॅकलिंक्स मिळविण्याचे सर्वोत्तम मार्ग म्हणजे अतिथी पोस्टिंग. आपण आपल्या अतिथी पोस्टवर एक दुवा घालून सहजपणे आपल्या साइटवर बॅकलिंक्स मिळवू शकता. दुर्दैवाने, या दुवा इमारत तंत्राबाहेरील भरपूर स्पॅमयुक्त क्रियाकलाप अतिथी पोस्टिंग प्रतिष्ठा कलंकित. 2012 मध्ये Google ने स्थापन केलेले पेंग्विन अपडेट जे स्पॅमयुक्त लिंक बिल्डिंग तंत्र वापरणार्या वेबसाइट्सच्या रँकिंगचा नाश केला.\nम्हणूनच आमच्या दिवसांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी केवळ कार्बन टेक्स्टचा वापर करून सल्ला घ्यावा:\nएखाद्या म��कुराशी सहजपणे जुळणारा शब्द आणि लक्ष्यित कीवर्ड जुळत नाही.\nएक वाक्यांश जे आपल्या ब्रॅंड नावाशी जुळत नाही.\nआपण उल्लेख करत असलेल्या लेखाचे नाव.\nएसइओ अनुकूलित अँकर मजकूराने आपल्या बॅकलिंकची लपवण्याऐवजी, आपल्या वाचकांना अधिक माहिती द्या की त्यांना आपल्या दुव्याचे पालन करण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यातून कसा लाभ घेऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vishwakarmasrd.com/login.php", "date_download": "2019-03-26T08:30:26Z", "digest": "sha1:JVNK2O26GVP54OD5FPLPWJJP4OTEAERT", "length": 2089, "nlines": 36, "source_domain": "vishwakarmasrd.com", "title": "Vishwakarma Self Research & Development Pvt. Ltd.", "raw_content": "\nनविन विचाराचे, नव्या उन्नतीचे, सर्वांगीण उत्कर्षाचे... शाश्वत शेती अभियान\nभारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारीत होती आणी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा आधार होता. 'हरितक्रांतीची' गरज म्हणून रासायनिक खतांचा वापर वाढत गेला. रोग आणि किड नियंत्रणासाठी रासायनिक बुरशी नासके व किडनाशकांचाही वापर वाढत गेला. या रासायनिक औषधांचे अंश हे पिके व फळांच्या माध्यमातून मानवी शरीरावर दुष्परिणाम करीत आहेत. रोगांची आणी रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. मानवी जीवनच धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.exchange-rates.org/converter/ERN/CHF/1", "date_download": "2019-03-26T09:11:38Z", "digest": "sha1:JETD3MXALE6W4ZCSLUIQG5NZPHTA6PJQ", "length": 8054, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "एरिट्रेयन नाकफंमधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nएरिट्रेयन नाकफंमधून स्विस फ्रँकमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%A9", "date_download": "2019-03-26T08:01:00Z", "digest": "sha1:2B2MGMSLCUF27QNWHCKPRXQYJE7XOAY6", "length": 4305, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३९३ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १३९३ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १३९३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/ahmednagar-model-village-development-157679", "date_download": "2019-03-26T08:43:17Z", "digest": "sha1:25X2WNFT45LE3XJFHOELSO5H2QL47PDR", "length": 26832, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ahmednagar Model of Village Development एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे 'अनगर मॉडेल' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे 'अनगर मॉडेल'\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक न होता गावपातळीवर आरक्षणानुसार बिनविरोध सदस्य व सरपंचाची निवड होते. एकमुखी निर्णयामुळे नावन्यपूर्ण योजना, उपक्रम यामध्येही गावाने नेहमीच आघाडी घेतली आहे. साहजिकच, यशवंत पंचायत राज, तंटामुक्त गाव समिती, निर्मलग्राम, पर्यावरण पूरक ते जिल्हास्तरीय स्मार्टग्राम असे विविध पुरस्कार आज अनगरच्या नावावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते.\nसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने\nझाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात होत असल्याने बाजारपेठेचे गाव म्हणूनही ओळख आहे. सध्या अंकुश गुंड हे सरपंच आणि अमर मुलाणी हे उपसरपंच ���हेत. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. त्यात सर्वाधिक ९ महिला सदस्या आहेत. सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांचे गाव असल्याने अनगर गावातील विकासावर त्यांचे लक्ष असते. त्यांच्यामुळेच गावात सामाजिक बदलाचे चित्र उभे राहू शकल्याचे गावकरी सांगतात. गावामध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि वीज अशा पायाभूत सुविधांवर चांगले काम झाल्याचे दिसते. तसेच गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, कंपोस्ट खत असे उपक्रम राबवते जातात. त्यातून पर्यावरणासोबतच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची संकल्पना गावाने साधली आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे तीन हजार हेक्‍टर इतके असून, त्यातील ८० टक्के क्षेत्रावर शेती होते. ऊस हे प्रमुख पीक असले, तरी कांदा, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब ही पिकेही घेतली जातात. हे गाव भाजीपाल्याच्या रोपवटिकांसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून, येथे सुमारे दोन डझन रोपवाटिका आहेत.\nशुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी\nगावात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने ताशी दोन हजार लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ) बसवला आहे. सोबत पाच टनी चिलर, क्वाइन बॉक्‍स व पंचकार्ड यंत्रणाही उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना स्वस्तामध्ये पिण्याचे पाणी शुद्ध मिळते. गावातील पाण्याचा स्रोत जिवंत राहण्यासाठी विंधन विहिरींचे पुनर्भरण केले आहे.\nवीज बचतीसाठी ग्रामपंचायतीने वेगवेगळे पर्याय वापरले आहेत. गावातील ११५ पोलवर एलईडी दिवे लावले असून, पाचपीर, सावतामाळी मंदिर, इनाम वस्ती, कॉलेज परिसर येथे सौर ऊर्जेचे एक एचपीचे पंप बसवले आहेत. त्याशिवाय गाव परिसरातील वाड्या वस्त्यावरही २१६ सौरदिवे लावले आहेत.\nस्वच्छता आणि निर्मल ग्राम\nगावात कचरा कुंड्यासाठी जागा करण्यात आली आहे. तसेच कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सुविधाही आहे. त्याशिवाय गावात बहुतेक ठिकाणी सेफ्टिटॅंक आहेत. सर्व गटारे भूमिगत केले असून, गटारीची लांबी ४८५० मीटर इतकी आहे. वाड्या-वस्त्यावरही शोषखड्ड्याचे शौचालय आहे. गावाने स्वच्छतेसाठी उचललेल्या कामगिरीमुळे आठ वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गावातील एकूण कुटुंब संख्या १३५४ इतकी आहे. त्यापैकी १२०१ कुटूंबांकडे स्वतःची शौचालये असून, दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली आहे. दोन वर्षापूर्वीच शासनाच्या या उपक्रमाने दखल घेतली असून, सन २०१६-१७ मध्ये गाव पूर्ण हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाले.\nशिक्षण, आरोग्यासह पायाभूत सुविधा\nगावातील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे केले आहेत. भूमिगत गटार असल्यामुळे ते पुरेसे रुंद आणि दर्जेदार आहेत. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने एक प्राथमिक आरोग्य केंद्र, १६ अंगणवाड्या, १२ प्राथमिक शाळा, एक माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय तर एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. गावातील शंभू महादेव मंदिर आणि श्री गणपती मंदिर आहे. तेथे चांगल्या सोयीसुविधा पुरवल्यामुळे लोकांची आवक जावक वाढली आहे. परिसरातील पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाली आहेत.\nथेट संपर्कासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर\nग्रामपंचायतीच्या वतीने खास गावकऱ्यांसाठी व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला असून, त्यावर सर्व शासकीय योजना, शासनाचे नवे निर्णय आणि ग्रामपंचायतीचे विविध उपक्रम यांची माहितीही दिली जाते. त्यातून ग्रामपंचायत आणि गावकरी असा थेट संपर्क साध्य झाला आहे.\nपर्यावरण जागृतीचे प्रयत्न सुरू\nगावपातळीवर वृक्षारोपणासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी गावातील दानशुरांचीही मदत घेतली आहे. त्यातून १७०० झाडे लावली असून, त्यांच्या संरक्षणासाठी ५०० ट्री गार्ड बसवणे शक्य झाले. कुऱ्हाडबंदी, चराई बंदीसाठी सध्या प्रयत्न केले जात असून, त्याला थोडाथोडा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय गावालगतच्या ओढ्यातून वाळू उपशास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.\nअनगर हे जवळपास १८ वाड्या-वस्त्यांनी वेढलेले गाव आहे. या गावांसाठी मुख्य बाजारपेठ अनगर आहे. येथील आठवडी बाजार गुरुवारी भरतो. या बाजारासाठी स्वतंत्र जागा दिली आहे. तिथे पत्र्याच्या शेडसह आडोसा आणि प्रत्येक विक्रेत्यासाठी सुसज्ज ओटाही बांधला आहे. प्रशस्त सुविधांमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनाही आठवडे बाजारात खरेदीचा वेगळा आनंद घेता येतो.\nराजकारणविरहित विकासावर विविध पुरस्कारांची मोहोर\nग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक झालेली नाही. सर्व निवडणुका या आरक्षणानुसारच मात्र बिनविरोध होतात. यातून राजकारण टाळले जात असल्याने वादाचे प्रसंग ��मी होतात. एकमुखी निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते. नावीन्यपूर्ण योजना, उपक्रमासह ग्रामपंचायत शासनाच्या प्रत्येक योजना, उपक्रमात तेवढ्याच हिरिरीने भाग घेते. गावकऱ्यांच्या एकीमुळे त्यात यशही मिळाले आहे. आजपर्यंत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, निर्मलग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन ग्रामसमृद्ध अभियान, तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम, यशवंत पंचायतराज पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत.\nखोलीकरणातून वाढवली साठवण क्षमता\nअनगरच्या गावाजवळ वाफळे-अनगर मार्गावर गावओढा आहे. पूर्वी अतिक्रमण, झाडे झुडूपे यामुळे ओढा दिसत नव्हता. मात्र, गावकऱ्यांनी श्रमदानातून या ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण केले. या गाळाचा वापर विविध शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केला. ओढ्यातून सुमारे ५६ हजार १८ घनमीटर इतका म्हणजे १९ हजार ७९४ ब्रास इतका गाळ निघाला. या कामाची अंदाजित किंमत सुमारे ३५ लाख ३ हजार ६६२ रुपये इतकी झाली. श्रमदानातून झालेल्या या कामामुळे या ओढ्याची पाणी साठवण क्षमता ५६.१८ टीसीएम इतकी झाली आहे. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आटणाऱ्या या परिसरातील सुमारे ६८ बोअर व विहिरींनाही यावर्षी चांगले पाणी आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम चांगला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nगावकऱ्यांच्या एकी, सहकार्य आणि पाठिंवा यामुळेच गावामध्ये विविध उपक्रम राबवणे शक्य झाले. सर्व प्रशासकीय खर्च भागवून ग्रामपंचायतीचे एक कोटी ६१ लाख रु. निव्वळ शिल्लक मुदत ठेव म्हणून ठेवली आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे.\nसचिन कदम, ९७६३३५३०९५, ग्रामविकास अधिकारी, अनगर\nभविष्यात गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरण्याचे आमचे नियोजन आहे. त्यामुळे गावातील डासमुक्तीबरोबरच शेतीसाठीही अतिरीक्त पाण्याचा पर्याय उपलब्ध होईल.\nअंकुश गुंड, ९८६०३५९२६४, सरपंच, अनगर\nरसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय बळ\nजळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये काकडीचे पीक घेतले जाते. त्यातील वाळके नावाने लोकप्रिय असलेल्या काकडीला उन्हाळ्यात...\nबॅंक अधिकारी झाला पूर्णव���ळ प्रयोगशील शेतकरी\nनिंभा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील अनिकेत वैद्य हे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांनी विशाखापट्टणम व त्यानंतर हैदराबाद येथे खाजगी बॅंकेत नोकरी केली....\nमच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धी\nजालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यातील शहापूर येथील सुरेश गव्हाणे यांनी गणित विषयातील पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका २००७ मध्ये पूर्ण केली. त्यानंतर...\nनांदेडचे देशमुख दोन लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे विजेते\n‘अॅग्रोवन समृद्ध शेती’ बक्षीस योजना २०१८ ची सोडत जाहीर; १ हजार ७३८ बक्षिसांची लयलूट पुणे - सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८` च्या...\nमक्याच्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड\nखेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या चौधरी पितापुत्रांची सुमारे चार एकर जमीन आहे. आपल्या गावालगत आव्हाणे, ममुराबाद (जि. जळगाव) शिवारात...\nतूप, खवानिर्मितीसह उभारली सक्षम विक्रीव्यवस्था\nदहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=18", "date_download": "2019-03-26T08:30:26Z", "digest": "sha1:SBNYFVYPNIT7TEJLDKF5DFZ2OLOKCIET", "length": 11937, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nनवा जन्म नवी स्वप्नं | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nएखाद्या खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा माणसाच्या आयुष्याचा प्रवास संकटातून मार्ग काढत, सुखाचा आनंद घेत पुढे जात असतानाच अचानक एखाद्या वळणावर अडसर येऊन काही काळ प्रवास थांबला तर डोळे बंद, कुठली संवेदना नाही की आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाणीव नाही. म्हणायला श्वास चालू आहे पण वाहत जाणारं पाणी पुढे न जात�� एका जागी शांत थांबावं अगदी तसंच आयुष्य काही काळ शांत झाल्याचा अनुभव मी घेतला आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलो.\nगायक 'नकाश अजीज' - आला रे \"लाल्या\" बेफिकराचा कडडडडडक आवाज\nमराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा असा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होत आहे. तो म्हणजे, आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर. या चित्रपटातील काही गाणी रिक्रिएटेड आहेत. तर काही ओरिजनल कम्पोजिशन्स आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा डॉ. काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तीरेखा रिफ्लेक्ट करणारं गाणं म्हणजे आला रे लाल्या बेफिकरा... चा कडक आवाज असलेला गायक नकाश अजीज याने त्याचा अनुभव मांडला आहे.\n'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील अभिनेत्री 'दिप्ती धोत्रे' च्या अभिनयाचे रंग\nमराठी चित्रपटात नवनवीन चेहरे दिसू लागलेत. ही नवीन मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवं नाव समाविष्ट झालेय अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. ‘डोंब’, ‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.\nमातृभूमीचे ऋण | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nज्याप्रमाणे जन्म देणाऱ्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, त्याप्रमाणे मातूभूमीचे पण आपल्यावर खूप उपकार आहेत ही भावना मनात ठेवून देशाच्या रक्षणासाठी ऊन वारा पावसातही बॉर्डरवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी माझा 'मराठी तारका' कार्यक्रम करण्याची संधी वेळोवेळी मला मिळाली.\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव - क्षितीश दाते\nगेल्या ८ वर्षांपासून रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनुभव असलेला क्षितीश दाते आगामी बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत क्षितीशने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे नटवर्य केशावारात दाते, दिग्दर्शनाचे गणपतराव बोडस पारितोषिक पटकावलेले आहे. तसेच योगेश सोमण दिग्दर्शित ‘माझ भिरभिर’ या चित्रपटातून तो चमकला आहे, तर ‘देवा शप्पथ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘मुळशी पॅटर्न’हा चित्रपट येत्या शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nदिलदार बाळासाहेब | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nआवाजातील जरब, मोडेल पण वाकणार नाही हा बाणा आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम ह्या गोष्टीमुळे बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल मला खूपच कुतूहल होते, पण कधी प्रत्यक्ष भेट झाली न्हवती. 2007 मध्ये माझ्या 'मराठी तारका' कार्यक्रमाचा पहिला शो पुण्यात झाला आणि दुसरा मुंबईत. मुंबईत शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांमधून त्याच्या बातम्या आणि फोटो छापून आले. 'सामना' पेपरमध्ये पहिल्याच पानावर मोठा फोटो आणि ठळक बातमी आली. ते पाहून मलाही आनंद झाला. तीन चार दिवसांनी मला 'मातोश्री' वरून फोन आला \"साहेबांनी भेटायला बोलावलंय\". मी जरा गोंधळून विचारलं\" कोणत्या साहेबांनी बोलावलंय\" उत्तर मिळालं \"बाळासाहेबांनी बोलवलंय\".\nH2O - तरुणाई देणार पाण्यासाठी लढा\n\"धोंडी चम्प्या एक प्रेमकथा\" चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न\nपानिपतच्या लढाईनंतरचे सत्य सांगणारा \"बलोच\"\n'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला भेटणार दोन नवीन गायक\n‘क्रिकेट नाका’ - क्रिकेटप्रेमींसाठी ‘स्टार प्रवाह’कडून अनोखी पर्वणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-26T08:02:57Z", "digest": "sha1:IQ2S2GMAL5B4SFMV45J5KGU2S2PQDYZU", "length": 9121, "nlines": 60, "source_domain": "lokvruttant.com", "title": "रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करूत – उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्था ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nरेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करूत – उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्था \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 27, 2018\nठाणे-: उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेने सन २००९ पासून प्रवाशांच्या हितसंवर्धनासाठी कामास सुरुवात केली. त्यावेळी बऱ्याच व्यक्ती स्थानिक पातळीवर रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करीत होत्या, त्यातील बरेच कार्येकर्ते आज उपनगरीय रेल्वे प्रवाशी एकता संस्थेम्ध्ये सामील झाले.\nउपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेने आजपर्यंत एक सामुहिक निषेध मोर्चा व मुंबई येथे पत्रकार परीषद आयोजित केलेली होती. वट्या अनुशंगाने सद्दस्थितीत सतत रेल्वे अधिकार्यांना संपर्क साधून , चर्चा-बेठक करून प्रवाशांचे प्रश्न तत्काळ सुटावेत यांसाठी पर्यन्त करीत आहेत. परंतु प्रत्येक बाबतीत समाधानकारक यश मिळतच असं नाही.\nजुन्या काळात रेल्वेमध्ये अशी पद्धत होती कि, विविध खात्यातील अधिकारी नेहमी रेल्वे स्थानकांना भेट द्यायचे व त्यामुळे प्रवाशांसोबत स्थानिक प्रश्नावर वार्तालाप करून त्या स्थानकांचे व प्रवाशांचे संबंधीत प्रश्न जागेवरच सोडवत असे. त्याशिवाय प्रत्येक वर्षी विभागीय रेल्वे अधीक्षक, विभागीय अधिकार्यंश संपुर्ण विभागाच्या निरीक्षणासाठी जात असत. मात्र आता हि पद्धत बंद झालेली असावी असे दिसते. त्या गोष्टीचा पर्याय म्हणून आता रेल्वे प्रवासी संघटना डी आर एम किंवा विभागीय अधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना भेट देखील लवकर मिळत नाही. त्यामुळे रेल्वे अधिकारी व प्रवाशांमध्ये काहीच संपर्क राहत नाही.\nतरी सदर बाबत कारवाई करणेकमी उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेमार्फत रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. तरी रेल्वेच्या अधिकार्यांनी किमान नोंदणीकृत प्रवासीसंघटनाना तरी अशा भेटी दिल्या तर बरेच विषय सामंज्यासपणे सुटू शकतात याची आम्हाला खात्री आहे. असे पत्रकार परिषदेत उपनगरीय रेल्वे संस्था प्रवासी एकता संस्थेची मागणी मांडली.\nIS terror plot च्या दहशतवाद्यांना अटक केली, त्यांच्यामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापासून ऑटोरिक्षा चालकाचा समावेश.\nसैराट-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर मह��राष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:01:25Z", "digest": "sha1:USSMJJRYGLWN2NYVRON2DBUFRJZGDTWA", "length": 5004, "nlines": 50, "source_domain": "lokvruttant.com", "title": "Tuesday, March 26 2019 1:31 pm", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nTag: #आरोग्य विभागातील #रिक्त पदे कालमर्यादेत भरून #शेवटच्या घटकाला #अपेक्षित से�\nआरोग्य विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत भरून शेवटच्या घटकाला अपेक्षित सेवा द्यावी- पहिल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 11, 2019\nमुंबई -: आरोग्य विभागातील रिक्त पदे विहित कालमर्यादेत भरण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे. टाटा कर्करोग रुग्णालयाचे केंद्र ठाणे येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सर्वच जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/top-16-indian-adult-movies-and-bold-series/", "date_download": "2019-03-26T09:07:00Z", "digest": "sha1:M3ZQD7UXLMZHH4IU32AXPOZJPAPUZNUZ", "length": 27383, "nlines": 163, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका! मनावर वाईट संस्कार होतील", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसंस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nआपल्या देशात संस्कारांना फार महत्व आहे. घराघरांतील लोक आम्ही आमच्या मुलांवर किती चांगले संस्कार करतो ह्याची सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात.\nएखादा मुलगा मुलीबरोबर दिसला किंवा एखादी मुलगी रात्री उशिरा घरी आली किंवा एखाद्या जोडप्याचा घटस्फोट झाला की लोक म्हणतात, “त्यांच्यावर चांगले संस्कारच नाहीत” आणि आपल्या मुलांनी अशा “संस्कारहीन” लोकांपासून लांब राहिले पाहिजे. नाहीतर त्यांच्यावरही वाईट संस्कार होतील.\nमुलीने उशिरा घरी येणे, सेक्सबद्दल उघडपणे चर्चा करणे, एखाद्या विचित्र रूढीला विरोध करणे, नवरा बायकोने विभक्त होणे अशा अनेक गोष्टी घराघरांत, कॉलनीमध्ये असलेल्या “गॉसिप काकूंच्या” व “सॅटेलाईट काकांच्या” मते संस्कारहीन आहेत.\nतुम्हालाही जर ह्या अशा गॉसिप क्वीन काकू आणि रिकामटेकडया काकांच्या “तुमचा मुलगा/मुलगी वाया जात आहेत” ह्या रोषाला बळी पडायचे नसेल तर, कृपया खाली दिलेले चित्रपट अजिबात बघू नका.\nनाहीतर इन्स्टंट मॅगी सारखे तुमच्याही मनावर इन्स्टंट वाईट परिणाम होतील.\n२०१५ साली आलेल्या ह्या चित्रपटात लेस्बियन संबंधांविषयी भाष्य केले आहे. ह्याच विषयावर दीपा मेहता ह्यांनी १९९६ साली फायर हा चित्रपट केला होता. दोन्हीही चित्रपट सेन्सॉर बोर्डाने आधी बॅन केले व अनेक लोकांनी ह्याचा निषेध केल्यानंतर ते प्रदर्शित झाले.\n१९९६ ते २०१५ इतक्या वर्षात सेन्सॉर बोर्डाच्या विचारसरणीत अजिबात बदल घडलेला नाही. ते काळाबरोबर पुढे जायला तयार नाहीत. ठेविले अनंते तैसेची राहावे ह्यावर सेन्सॉर बोर्डाचा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्हाला बोलणी खायची असतील तर तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स वर बघू शकता.\n२. द पेंटेड हाऊस – चायम पूसिया वीडू\nसेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली कारण ह्यात स्त्री पात्र संपूर्ण न्यूड दाखवले आहे. तशीच ह्या चित्रपटाची कथा म्हणजे एक सनसनीखेज सायकॉलॉजीकल ड्रामा आहे. उत्सुकता असल्यास हा चित्रपट सुद्धा ऑनलाइन उपलब्ध आहे.\n३. द पिंक मिरर (गुलाबी आईना)\nहा चित्रपट तृतीयपंथी लोकांच्या आयुष्याची गोष्ट सांगतो. कथेची व सादरीकरणाची आवश्यकता असल्याने ह्यात अनेक भडक गोष्टी दाखवल्या आहेत. तसेच ह्या चित्रपटात भाषा सुद्धा कथेची गरज म्हणून बेधडक वापरली आहे. म्हणूनच सेन्सॉर बोर्डाने ह्या चित्रपटावर बंदी घातली आहे. तुम्हाला हा चित्रपट ऑनलाईन बघता येईल.\nदीपा मेहतांचा हा आणखी एक वादग्रस्त चित्रपट आहे. या चित्रपटाच्या वेळी चांगलेच वादंग माजले होते. ह्या चित्रपटात अजूनही काही ठिकाणी विधवांना काय काय सहन करावे लागते ह्याची गोष्ट सांगितली आहे.\nविधवांचे केशवपन तसेच अनिष्ट रुढी व परंपरांवर या चित्रपटात प्रकाश टाकला आहे. यातील वादग्रस्त सीन्समुळे सेन्सॉर बोर्डाने ह्या चित्रपटावर बंदी घातली होती. हा चित्रपट तुम्ही ऍमेझॉन वर बघू शकता.\nनेटफ्लिक्स वर सुरू असलेली सिरीज लस्ट स्टोरीज ही एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे. ह्यात व्हायब्रेटर पासून ते ऑरगॅसम पर्यंत सर्व गोष्टी पडद्यावर दाखवल्या आहेत. पण ह्यात सर्वात सनसनीखेज गोष्ट म्हणजे ह्यात स्त्रिया स्वतःच स्वतःला आनंद देत आहेत हे दाखवले आहे. ते आपल्या समाजात अजूनही ऍक्सेप्टेड नाही.\nही एक शॉर्ट फिल्म आहे.बहुतेक ह्याच्या क्लिप्स अनेकांनी पाहिल्या असतील. ह्यात एक मध्यमवयीन जोडप्याची सेक्स व BDSM ची इच्छा असते व ते ह्यासाठी काय करतात हे दाखवले आहे . या दोन्ही गोष्टी भारतीय लोकांसाठी एलियन आहेत.\nसेक्स ही फक्त नवीन लग्न झालेल्या लोकांसाठी करण्याची गोष्ट आहे, बोलण्याची तर नाहीच मध्यम���यीन लोकांनी याविषयी विचार करणे सुद्धा चूक आहे, अशी विचारसरणी समाजात असताना ही शॉर्ट फिल्म अनेक लोकांसाठी धक्कादायक ठरते.\nह्या चित्रपटात पांडव व द्रौपदी ह्यांच्या लग्नाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पण ह्यात एक डेंजरस ट्विस्ट आहे. तो ट्विट काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर युट्युब वर हा चित्रपट उपलब्ध आहे तो बघा.\nदुसरीकडे तुम्हाला हा चित्रपट बघता येणार नाही कारण सेन्सॉर बोर्डाला ह्या चित्रपटावर आक्षेप आहे. महाभारताशी भारतीयांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यातच जर भेसळ करून ती गोष्ट काहितरी वेगळीच दाखवली तर, भारतीयांच्या भावना दुखावू शकतील अशी भीती सेन्सॉर बोर्डाला वाटली असावी.\nहा चित्रपट बघताना त्यात नायक ज्या गोष्टी करतो ते बघून तुम्हाला त्याचा राग येण्याची शक्यता आहे.\nतीन मित्रांची ही गोष्ट आहे जे शारीरिक सुखापासून वंचीत असतात. तेच अनुभवायला मिळेल ह्या आशेने ते कोलकाताला जातात. तरुणांना मिळत नसणारे शारीरिक सुख हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.\nही समाजात घडणारी खरी गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट बघायची असल्यास नेटफ्लिक्स वर बघू शकता.\n९. लिपस्टिक अंडर माय बुरखा\nह्या चित्रपटाने मध्यंतरी वादळ निर्माण केले होते. लहान,तरुण, म्हातारी, मध्यमवयीन, श्रीमंत, गरीब अशी स्त्री कुठल्याही वयाची, कुठल्याही घरातली का असेना, तिने स्वतःच्या इच्छा, स्वप्न सगळं बाजूला ठेवून फक्त समाजाने घालून दिलेले नियम पाळत आयुष्य जगायचं\nते नियम कितीही जाचक आणि निरर्थक असले तरीही तिने ते नियम मोडायचे नाहीत. तसा विचारही करायचा नाही हा ह्या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राईम वर बघू शकता.\nस्त्रियांच्या एकमेकांशी असलेल्या मैत्रीवर हा सुंदर चित्रपट आहे. चांगली व खरी मैत्री आयुष्यात सगळ्या परिस्थितीत पाठीशी उभी राहून खंबीरपणे आधार देते. मैत्रीच्या आधाराने निरर्थक रूढी व पुरुषसत्ताक समाजाला विरोध करता येतो. अशी ह्या चित्रपटाची गोष्ट आहे. हा चित्रपट सुद्धा तुम्ही अमेझॉन प्राईम वर बघू शकता.\n११. अँग्री इंडियन गॉडेसेस\nसहा वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या मैत्रिणी त्यांच्यातीलच एका मैत्रिणीच्या लग्नासाठी गोव्याला एकत्र येतात. त्यांना तिचा होणारा नवरा कोण हे माहीत नसतं. तेव्हाच त्यांना कळतं की ती त्यांच्यातीलच एका म���त्रिणीशी लग्न करणार आहे.\nतिच्या ह्या निर्णयाला तिच्या मैत्रिणी पाठिंबा देतात. लग्नाच्या आदल्याच रात्री त्यांच्यातील एकीचा बलात्कार होऊन खून होतो. पुढे त्या काय करतात हे बघायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. ह्यात बलात्कार ही स्त्रीचीच चूक आहे असा विचार करणाऱ्यांना सणसणीत चपराक बसते.\n१२. कमला की मौत\nहा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काळाच्या खूप पुढे होता. ह्यात प्री मॅरीटल सेक्स, नको असलेली गर्भधारणा ह्या गोष्टी बेधडकपणे दाखवल्या होत्या. ह्या गोष्टी अजूनही समाजाने स्वीकारल्या नाहीयेत.\nह्याच इश्यूवर क्या कहना हा चित्रपट सुद्धा आला होता पण तो चित्रपट ह्या कलाकृतीच्या जराही जवळपास जात नाही. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार वर बघू शकता.\n“साजूक तुंप”च्या धोतरात गुंतलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत आता गावरान झुणका भाकर धुडगूस घालतेय\nहास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय\nनावावरूनच हा चित्रपट वादग्रस्त वाटतो. हा कृष्णधवल चित्रपट संस्कार लव्हिंग लोकांसाठी अजिबात नाही.\nकारण ह्या चित्रपटात भाषा अतिशय बोल्ड व सामान्य लोकांना रुचणार नाही अशी वापरली आहे. शिवाय ह्यात अनेक न्यूडिस्ट प्रसंग सुद्धा आहेत.\nतरीही हा चित्रपट अनेक लोकांना आवडला कारण ह्यात एका रॅपरचा प्रवास अतिशय सुंदर प्रकारे दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघता येईल.\nहा एक सुंदर रोमँटिक चित्रपट आहे. ह्यात दोन पुरुषांची गे रिलेशनशिप दाखवण्यात आली आहे. ह्यात त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दाखवलेले नाही तर त्यांचे नाते किती सहज आहे हे दाखवले आहे.\nगे नात्यांवर असलेला एक चांगला चित्रपट असे लोकांनी ह्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.\nहा चित्रपट प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांच्यावर आहे.\nसमाजात स्त्रियांना त्यातल्या त्यात वेश्यांना काय स्थान आहेत्यांना कसे वागवले जातेत्यांना कसे वागवले जाते तसेच पुरुषांचाही ह्यात सहभाग असून सुद्धा फक्त वेश्यांवरच कसे सगळे आरोप होतात, त्यांनाच कसे सगळे बोल लावतात असा ह्या चित्रपटाचा आशय आहे.\nशिवाय ह्यात काही आक्षेपार्ह दृश्य सुद्धा आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स वर हा चित्रपट बघायला मिळेल.\n१६. पप्पू और पापा\nही एक वेब सिरीज आहे. ह्यात फक्त आठ भाग आहेत.\nह्यात लैंगिक शिक्षण हा विषय हाताळण्यात आला आहे. हे आवश्यक असलेले शिक्षण आपण लहान मुलांना देत नाही. ह्या चित्रपटात हा विषय अतिशय उत्तमरित्या हाताळण्यात आला आहे. ही सिरीज युट्यूब वर उपलब्ध आहे.\nतर मुलांनो ह्या गोष्टी चुकूनही बघू नका. नाहीतर तुम्ही भलत्या गोष्टी शिकाल आणि उगाच “संस्कारी” लोकांकडून बोलणी ऐकायची वेळ येईल\n‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर\nचतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← घोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nभारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास →\nOne thought on “संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका मनावर वाईट संस्कार होतील”\nराहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा\nअमेरिकन राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते सोप्या उदाहरणाने समजून घ्या\nजाणून घ्या NEFT आणि RTGS मध्ये काय आहे नेमका फरक\nह्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या एकेकाळी अतिशय गरीब होत्या\nDBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजेनेचा लेखाजोखा \nकट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट\nसुरेश प्रभूंच्या रेल्वेचं मार्कशीट\nऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या कलाकारांची “सॅलरी” चक्रावून टाकणारी आहे\nवादग्रस्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांना सवाल करणारा “किसानपुत्राचा” खरमरीत लेख…\nडेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nडीजीपी साहेबांचा अफलातून प्रयोग- कैद्यांच्या हातच्या चवदार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी रांग लागते\nख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nअसा झाला तब्बल ६०० कोटी रुपयांच्या “रेडबस’चा जन्म\nआलमगीर औरंगजेब वि. छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय इतिहासाचे दोन प्रवाह\nGoogleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र\nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\nराष्ट्रपतींनी या अधिकाऱ्याची “भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर” झालेली बदली चार वेळा रद्द केलीय\nडिश तीच, पण स्वाद नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/all-india-kisan-sabha-march-against-bjp-1641726/", "date_download": "2019-03-26T08:40:53Z", "digest": "sha1:NUY3TO2VN37EVI7TMH3TDXBMR7SMJAJP", "length": 18651, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "All India Kisan Sabha march against BJP | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचा नाशिक-मुंबई मोर्चा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचा नाशिक-मुंबई मोर्चा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचा नाशिक-मुंबई मोर्चा\nनाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने मोर्चापासून अंतर राखले\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे विधानसभेला घेराव घालण्याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चाने सुकाणू समितीच्या छताखाली एकवटलेल्या संघटना आता आपापल्या मार्गाने स्वतंत्रपणे मार्गक्रमण करू लागल्याचे अधोरेखित केले आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाशी निगडित संघटनेच्या या मोर्चाला अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याचा संयोजकांचा दावा आहे. तथापि, सुमारे बारा हजार शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे कूच करणाऱ्या मोर्चात किसान सभा, माकपशी निगडित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी वगळता अन्य पक्षीय अथवा संघटनांचे पदाधिकारी सहभागी नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात आंदोलन उभारणाऱ्या सुकाणू समितीला अंतर्गत बेबनावामुळे अलीकडेच बरखास्त करण्यात आले. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने मोर्चापासून अंतर राखले आहे.\nशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेच्या नाशिक-मुंबई मोर्चाला सुरुवात झाली. सध्या अधिवेशन सुरू असल्याने किसान सभेतर्फे मुंबई येथे विधानभवनाला घेराव घालण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या देण्यात येणार असल्याचे माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी जाहीर केले आहे. मुंबईकडे जात असताना ज्या ज्या ठिकाणी पोलीस अडवतील, त्या ठिकाणी आम्ही ठिय्या देणार. यामुळे विधान भवन किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहचलो नाही तरी तेथील जनजीवन विस्कळीत होईल. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम प्रशासनावर होईल, असा इशारा गावित यांनी दिला. या आंदोलना संदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अजित पवार, सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे गणपत देशमुख यांच्यासह अन्य विरोधकांशी चर्चा झाली आहे. त्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून काही प्रत्यक्ष मोर्चात, तर काही विधानभवनाजवळ सहभागी होणार असल्याचे सभेने म्हटले आहे.\nया पदयात्रेला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, आ. गावित आदी नेत्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. किसान सभा प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नांकडे मोर्चाद्वारे लक्ष वेधत आहे. मागील वर्षीच्या शेतकरी संपामुळे नाशिक हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनले होते. शेतकरी कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आंदोलनात राज्यातील ४५ हून अधिक संघटना सुकाणू समितीच्या छताखाली एकत्रित आल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांच्यापासून शेतकरी प्रश्नांवर लढा देणारे अनेक दिग्गज नेते या निमित्ताने एकत्र आले. काँग्रेस, राष्ट्रवादीला त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नव्हता. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेऊन आंदोलनाची धग कमी करण्यासाठी धडपड केली. दरम्यानच्या काळात सुकाणू समितीतील अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले. शेतीशी संबंध नसलेले घटक निर्णय प्रक्रिया राबवत असल्याने अनेकांनी त्यास आक्षेप घेतला. अखेरीस नाशिक येथे स्थापन झालेली सुकाणू समिती अलीकडेच बरखास्त करण्यात आल्याचे समितीचे पदाधिकारी हंसराज वडघुले यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्य़ात शेतकरी आंदोलन समिती कार्यरत आहे. ती देखील मोर्चात सहभागी झालेली नाही. शेतकरी प्रश्नांवर लढा देणाऱ्यांचे स्वागत आहे, परंतु, त्यात प्रत्यक्ष आमचा सहभाग नसल्याचे वडघुले यांनी स्पष्ट केले. सुकाणू समितीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये फारसे सौहार्दपूर्ण संबंध राहिलेले नाहीत. काही नेत्यांनी या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळाला, याची हस्ते परहस्ते माहिती मिळवत दूर राहणे पसंत केले. मागील वर्षी शेतकरी आंदोलनामुळे संघटित झालेली शक्ती क्षीण होण्याच्या मार्गावर आहे.\nकसत असलेल्या वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवीत पूर्वेकडील गिरणा, गोदावरी खोऱ्यात वळवावे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा गरजू आणि पात्र व्यक्तींना तत्काळ लाभ द्यावा, ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या जीर्ण शिधापत्रिका बदलून द्याव्यात, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्यावी, शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावी, आदी मागण्यांकडे किसान सभा सरकारचे लक्ष वेधणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीती��� वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/780", "date_download": "2019-03-26T08:04:43Z", "digest": "sha1:QUBMWDYEIHM6XPWMS3C3JO6SSQDWZJUF", "length": 10008, "nlines": 140, "source_domain": "misalpav.com", "title": "सुके | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nहनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nRead more about हनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-26T08:45:54Z", "digest": "sha1:L2LVR4WYH7JSBD5O3RDQNZ2WSSJEZMQR", "length": 7100, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nबहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nअलवर-: माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मला दगडाचं उत्तर एके-47नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं ते पुढे म्हणाले. सिंह यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालं आहे.\nजगत सिंह यांच्या विधानावर अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लवकरच यावरुन मोठा वादंग माजण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या या विधानाचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जगत सिंह यांच्या विधानाबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.\nTags: # बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे #मोठा वाद निर्माण हो�\n२० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय-म्हात्रेनगर\nबेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/angry-commuters-halt-local-trains-at-diwa/", "date_download": "2019-03-26T08:52:59Z", "digest": "sha1:HIS2CE47DL5HCRHJ5UJGAPN7MHST2FGF", "length": 13187, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिव्यामध्ये पुन्हा प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मि��वा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nदिव्यामध्ये पुन्हा प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक\nकाही महिन्यांपूर्वी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उद्रेक दिवा इथे झाला होता. या उद्रेकामुळे दिवा स्टेशनला फास्ट ट्रेनचा थांबा देण्याचा निर्णय झाला. बुधवारी रात्री पुन्हा एकदा दिवा स्टेशनमध्ये प्रवाशांचा उद्रेक झाला. दिवा-रोहा पॅसेंजर गाडी रोज उशिरा येत असल्याने प्रवासी भडकले होते. ज्यामुळे त्यांनी रूळावर उतरून आंदोलन केलं.\nदिवामध्ये ही पॅसेंजर रात्री ८ वाजता येणं अपेक्षित असतं मात्र ही गाडी बुधवारी एक तास उशिराने आली. गाडीमध्ये शौचालयाची सोय नाही, रोज गाडी उशिरा येते असं म्हणत प्रवासी रूळावर उतरले. त्यांनी कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन अडवून धरल्या. आरपीएफ च्या जवानांनी कसंबसं या प्रवाशांना रूळावरून हटवलं.\nआंदोलन करणाऱ्या प्रवाशांची कशीबशी समजूत काढत अखेर दिवा-रोहा पॅसेंजर रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी रवाना करण्यात आली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनोटाबंदीचा परिणाम, ‘फिच’ने हिंदुस्थानचे आर्थिक मानांकन घटवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nLok Sabha 2019 सुरेश टावरेंच्या उमेदवारीवरून भिवंडी काँग्रेसमध्ये उभी फूट\nPalghar election पालघरात युतीचे वर्चस्व,पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-26T08:00:24Z", "digest": "sha1:2WUVOCPUOLRIC4Q5APMS74LD4WBGH6XV", "length": 14245, "nlines": 136, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "'अर्��संस्कार' - Thinkmarathi.com", "raw_content": "\nआईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.\nलहान मुलांना पाढे, श्लोक मुखोद् गत होण्यासाठी रोज म्हणायला लावतात तसंच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तशाच शिस्तीने आणि सातत्याने बचतीची सवय लागणे आवश्यक आहे.\nकिती गुंतवणूक होते त्यापेक्षा ती गुंतवणूक किती काळ होते हे अधिक महत्वाचे आहे. छोट्याशा बीजापासून सुरुवात केलेली गुंतवणूक वृक्ष कधी बनते ते समजत देखील नाही. सुरुवात मासिक उत्पन्नाच्या एक दशांश रकमेने करावी.\nनोकरीला लागल्यावर पहिली गुंतवणूक करावी ती म्हणजे life insurance corporation किंवा L .I .C . मध्ये. याची करणे ,\n१. जेवढे कमी वय तेवढा हप्ता कमी.\n२.जेवढे वय लहान तेवढा बचतीचा कालावधी मोठा होऊ शकतो.\n३. कमी हप्त्यांमध्ये निवृत्तीच्या वेळी हाती येणारे पैसे अधिक.\nस्वत:च्या आयुष्याचा विमा उतरवताना मोठ्या रकमेचा Term Plan घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण ज्या प्लॅन मध्ये बचतीची सवय लागते त्याचे उदाहरण देते.\nसमजा ‘प्रणव’ ही व्यक्ती २५ वर्षे वयाची असून व्यवसायाने Software Engineer आहे. मासिक उत्पन्न ५००००/-. म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे महिना ५०००/- इतकी रक्कम L .I .C . च्या Jeevan Saral (जीवन सरल) या प्लॅनमध्ये गुंतवायला सुरुवात केली. प्रणवचे निवृत्तीचे वय असेल ६० वर्षे तर तो ३५ वर्षे गुंतवणूक करू शकतो.\nत्यामध्ये त्याला विमा मिळतो १२,५०,००० इतका ,म्हणजेच जर त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला १२,५०,०००/- इतकी रक्कम मिळेल. जर अपघाती मृत्यू झाल्यास २५,००,०००/- * मिळतात. ( * यासाठी फक्त १००/- रु. अधिक भरून हा फायदा घेता येतो.)\nउदाहरणातील व्यक्तीला ६० व्या वर्षी अंदाजे १ करोड १५ लाख इतकी रक्कम (करमुक्त) मिळेल.\nभरलेल्या हप्त्यांवर दरवर्षी आयकरात सूट मिळेल. दहा वर्षांनी कधीही गरज पडल्यास भरलेले पैसे काढून घेता येतात. यामध्ये व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी वाढत जाईल आणि त्याला दरमहा हप्ता जाणवेनासा ���ोईल.\nस्वत:चा विमा दर काही वर्षांनी पडताळून पहाणे गरजेचे आहे. वेळोवेळी विमा वाढवायची गरज असते. विमा साधारणपणे कधी वाढवावा ,\n१. जेव्हा स्वत:चे उत्पन्न वाढेल तेव्हा.\n२.जेव्हा आपल्यावरील जबाबदारी वाढते.(उदा. लग्न, अपत्यप्राप्ती वगैरे)\n३. जेव्हा गृहकार्जासारखे मोठे कर्ज घ्यावे लागेल.\nशिस्त आणि निगुतीने केलेली बचत आणि दूरदृष्टी व संयमाने केलेली गुतंवणूक म्हणजेच अर्थसंस्कार होय.\n← वाईनच्या माहेरघरी जगाच्या पाठीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/781", "date_download": "2019-03-26T08:06:33Z", "digest": "sha1:N62OBQCYEPCDWTCON64NVIGGHZDULGAZ", "length": 9979, "nlines": 137, "source_domain": "misalpav.com", "title": "ओव्हन पाककृती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हाप��रीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nहनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nRead more about हनी अँड ब्लॅक पेपर चिकन\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rbi-may-have-stopped-printing-rs-2000-notes/", "date_download": "2019-03-26T08:34:36Z", "digest": "sha1:NDTORLI7QQLGCGOJS3NF2I4VIU7TE5C7", "length": 5850, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२००० रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : स्टेटबँक अहवाल", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \n२००० रुपयांच्या नोटा छापून तयार, मात्र पुरवठा बंद : स्टेटबँक अहवाल\nटीम महाराष्ट्र देशा: गेल्यावर्षीच्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेली २००० रुपयांची नोट पुन्हा बंद होते की काय अशा शक्यता व्यक्त होत आ���े. त्यामुळे जनतेला पुन्हा नोटाबंदीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे पण ही नोटाबंदी केंद्र सरकार जाहीर नाही तर हळूहळू २००० च्या नोटा चलनातून कमी केल्या जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालात रिझर्व्ह बँकेने २००० च्या नोटांची छपाई बंद केली किंवा नोटा चलनात न आणता राखून ठेवल्या असाव्यात अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.\nरिझर्व्ह बँकेचा अहवाल अर्थमंत्रालयाने ८ डिसेंबरला लोकसभेत सादर केला. त्या आकडेवारीचा आधार घेऊन एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी रिसर्च रिपोर्ट दिला आहे. रिझर्व्ह बँकेने ८ डिसेंबर २०१७ पर्यंत १५,९८७ अब्ज रुपये मूल्याच्या मोठय़ा नोटांची (५००, २०००) छपाई केली, मात्र यातील २४६३ अब्ज रुपये मूल्याच्या मोठय़ा नोटा चलनात आणल्याच नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविली आहे का अशी शंका एसबीआयच्या अहवालात उपस्थितीत केली आहे. दरम्यान, सध्या अर्थव्यवस्थेत ३५ टक्के कमी मूल्याचे चलन आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nमाझ्या मैत्रिणीला अखेर न्याय मिळाला: सुप्रिया सुळे\nगुजरात विधानसभेत कमी झालेल्या जागांचा भाजपला राज्यसभेत फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/woolen-wear-price-increased/", "date_download": "2019-03-26T08:37:22Z", "digest": "sha1:NW7WU7A4TPTC7DOXSXQWB5PUJNDQ2KVH", "length": 4269, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थंडीची चाहूल लागताच लोकरीचे कपडे महागले", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nथंडीची चाहूल लागताच लोकरीचे कपडे महागले\nऔरंगाबाद: शहरात थंडीची चाहूल लागताच लोकरीच्या कपड्यांनी अनेक दुकानांची दालने साजली आहेत. तर तिबेटियन दुकानदारांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दुकाने थाटली आहेत. टिळकपथ, गुलमंडी, रंग���रगल्‍ली आणि कुंभारवाडा येथील दुकानातही या कपड्यांना मागणी वाढली आहे. औरंगाबादच्या कापड व्यावसायिकांनी पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्‍ली येथून लोकर व लोकरीचे कपडे मागवले आहेत. यंदा जीएसटीमुळे सरासरी १५ ते २० टक्क्यांनी लोकरीच्या कपडे दरात वाढ झाली आहे.हिंदुस्थान समाचार\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nबिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या ‘त्या’ अटीचा निषेध\nमूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी – विनोद तावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:25:28Z", "digest": "sha1:E7QR7HHXZNNKV4H7H4OFJNMZLHI2NQ46", "length": 30026, "nlines": 356, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समतेचा पुतळा - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक\nप्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत\nचालू (२०२१ मध्ये होईल)\nअंदाजे ₹ ५९१ कोटी\n३५० फुट (११० मीटर)\n४८,४१४.८३ चौरस मीटर (सुमारे १२.५ एकर)\nसमतेचा पुतळा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई किंवा स्टॅचू ऑफ इक्वालिटी)[१][२][३] हे ११० मीटर (३५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेले मुंबई, महाराष्ट्रातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.[४] हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.[५][६][७][८] बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला \"स्टॅचू ऑफ इक्वालिटी\" अर्थात \"समतेचा पुतळा\" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ५९१ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.[९]\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि न्यायासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना समतेचे प्रतिक असे म्हटले जाते.\n��� हे सुद्धा पहा\n४ संदर्भ आणि नोंदी\nमुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत १८ ऑगस्ट २०१२ रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी घोषित केले होते की, या स्मारक दादर येथील जुन्या हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (इंदू मिलच्या) जागेवर उभारण्यात येईल.[१०] पुढे नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ नोव्हेंबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.[११] तेव्हाही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. याबाबत ५ एप्रिल २०१५ रोजी राज्य सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.[१२]\nस्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच आंबेडकरानुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक चैत्यभूमीला जोडले जात आहे. स्मारकाचा अंदाजित खर्च ५५० कोटी रुपये असून १२ एकरच्या इंदू मिलच्या जागेत स्मारक बांधले जाणार आहे.[१३] स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने २५००० चौरस फुट स्तूप असेल. दगडाचे २४ आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार अशोक चक्रासारखा असेल तसेच ३९,६२२ चौरस फुट जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे. स्मारक परिसरात ५०० वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी \"मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण\" (MMRDA) कडे सोपवण्यात आली आहे.[१४][१५]\nस्तूप 110.95 कोटी रूपये असा सर्वात असा महागडा हिस्सा असेल (यूएस $ में 16.2 मिलियन). स्तूप ४० मीटर (१४० फुट) ऊंच व ८० मीटर (११० फुट) परिधी व्यासाचे असेल. एक धारीदार छत्र यासारखे बौद्ध चैत्य बनेल. एक आठ स्तरीय कांस्य चंदवा गुंबदाच्या पायामध्ये एक कमल तलाव समवेत 2,400 वर्ग मीटरचे एक निर्मित क्षेत्रात स्तूपाच्या शीर्षावर बुद्धांची आठ पट मार्गाचे प्रतिनिधीत्व.[१६]\nसदर स्मारकात १३००० लोक विपश्यना करू शकतील एक्ढ्या क्षमतेच विपश्यना हॉल प्रस्तावित आहे.[१७]\nस्मारकात ५०,००० चौ.फुट कलादालनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तैलचित्र, वस्तूसंग्रहालय तसेच भव्य ग्रंथालय असेल.\nस्मारकाच्या उद्घाटनानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर तसेच प्रकाश आंबेडकर स्���ारकाच्या आराखड्यावरून असमाधानी होते. तसेच त्यांचा मते समतेचा पुतळा हा अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा या पेक्षा उंच असावा ही प्रमुख मागणी होती. प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्मारक ‘थिंक टैंक संस्था’, म्हणून जगभरातील विद्वानांसाठी आंतरराष्ट्रीय मानक बौद्धिक केंद्र प्रमाणे असावे कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. आनंदराज आंबेडकर यांनी देखील राज्य सरकार द्वारा निर्मित आराखडा परिपूर्ण नाही असे म्हणत एक भिन्न आराखडा निर्माण केला जावा अशी इच्छा व्यक्त केली. सदर आराखडा केवळ एक बगीचा वाटत आहे, हा आराखडा अंतिम करण्यापूर्वी जागतिक दर्जाच्या उद्योग निर्मिती करणाऱ्या सोबतच बौद्ध धम्म विशेषज्ञ, प्रतिष्ठित आर्किटेक्ट विभिन्न बौद्ध देशातील विशेषज्ञांची मते घ्यावीत, त्याच बरोबर जनतेतून तांत्रिक समिती गठीत करण्याची मागणी केली. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची उंची महत्तम हवी ज्यामुळे समुद्राच्या समोरील भागात परदेशातून मुंबईत प्रवेश करतेवेळी जागतिक आकर्षण म्हणून स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावशाली ठरावा.[१९][२०]\nस्मारकातील नव्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऊंची १५० फुट वरून ३०० फुट केलेली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन\n^ आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७\nइंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ३५० फुट पुतळा\nअसं असेल इंदू मिलवर बाबासाहेबांचं स्मारक\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nमीस्टर गांधी अँड दि इमॅन्सिपेइशन ऑफ दि अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nमहाराष्ट्र अॅझ् अ लिंग्विस्टिक्स स्टेट(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स(१९४८)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nडॉ. आंबेडकर नगर (��हू)\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (समतेचा पुतळा)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nभीमराव: एक गौरव गाथा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जपान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nबाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील ���ेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१९ रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/broadband/", "date_download": "2019-03-26T08:01:25Z", "digest": "sha1:ZOYWWOVNYQZXDZVKDH5BDKRDDW2OJQAU", "length": 6194, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Broadband Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाऊस चालू झाल्यावर तुमचा ‘डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो\nउगाचच आपल्या सर्विस ऑपरेटरवर चिडचिड करू नका कारण ह्यात त्यांचा काहीही दोष नाही.\nअमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा निर्दयी व्यावहारिक चेहरा : हेन्री किसिंजर\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nश्रीमंत बाजीराव पेशवे : एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकविणारा योद्धा\nवस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी : सकारात्मकतेची गरज\nसहारणपूरच्या या तीन भावंडांनी थेट दक्षिण आफ्रिकेला चुना लावलाय\nनिमिषा उभारतेय बेघर कलाकारांसाठी आधारवड – #HomeForArtists\nआयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ\nइतिहास जिवंत ठेवणारी जगातील ५ प्रसिद्ध शहरं\nस्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज\nफेब्रुवारी महिन्यात भटकंती करताय मग ह्या ठिकाणांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे\n“थोडेसे आळशी” व्हा – स्मरणशक्ती तीक्ष्ण करा प्रत्येकाला आवडेल असा हा रिसर्च वाचाच\n“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही\nवस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ…. जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत\nतामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी \nह्या देशांमध्ये ट्रिपल तलाकवर आहे बंदी, यात आपले शेजारी देखील आहेत बरं का\nFreedom 251 – घोटाळा की स्पर्धकांची ईर्ष्या\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\n‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे…..\nपैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे\nगडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ranveer-singh-pushes-fans-away-after-being-ambushed-selfie-watch-video-1645414/", "date_download": "2019-03-26T08:41:53Z", "digest": "sha1:4354FJFFFUOTNMSQLM45F53KWCLGPTYZ", "length": 13162, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ranveer singh pushes fans away after being ambushed selfie watch video | …म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n…म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की\n…म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की\nरणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली\n‘पद्मावत’सारखा हिट सिनेमा केल्यानंतर सध्या रणवीर सिंग ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणामध्ये रणवीर कितीही व्यग्र असला तरी तो चाहत्यांसोबत वेळही घालवतो. अनेकदा त्याला भर रस्त्यात चाहत्यांना सेल्फी देताना पाहण्यात आले आहे. त्याच्या याच गुणांनी अनेकजण त्याचे दिवाने आहेत. पण त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो* जीममधून बाहेर येताना दिसतो. त्याच्यासोबत एक सेल्फी घेता यावा म्हणून त्याचे अनेक चाहते जीमच्या बाहेर उभे असलेले दिसतात. रणवीर तिथे जाऊन प्रत्येकासोबत सेल्फी काढतो पण जे चाहते एकाहून जास्त सेल्फी घेण्याच्या आणि व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना रणवीर धक्का मारून बाजूला सारत होता. रणवीरचा हा व्हिडिओ सीडीएस इंडिया या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला.\nपिंकविलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तिथे उपस्थित एकाने सांगितले की, ‘रणवीर जिममधून निघताना फार चांगल्या मूडमध्ये होता. तो चाहत्यांना सेल्फी देण्यासाठी थांबलाही पण काही चाहत्यांनी फोटो घेण्याएवजी त्याच्यासोबत व्हिडिओ घ्यायला सुरूवात केली. तर काहींनी एकाहून जास्त सेल्फी घ्यायला सुरूवात केली. यामुळे रणवीर आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना फार त्रास सहन करावा लागत होता. रणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली असल्यामुळे रणवीर एक सेल्फी दिल्यानंतर चाहत्यांना पुढे जाण्यास सांगत होता. वाढती रांग पाहून थोड्या वेळात रणवीरने तिकडून काढता पाय घेतला. त्यामुळे अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी घेता आला नाही.’\nरणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात तो एका रॅपरची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्टचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/11/blog-post_26.html", "date_download": "2019-03-26T08:29:43Z", "digest": "sha1:73KMQ4VNNBIGOERRVM3PBYQIZKTZCB2X", "length": 8516, "nlines": 31, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ना��्याच्या अनुबंधाची कहाणी रेखाटणारा परतु", "raw_content": "\nनात्याच्या अनुबंधाची कहाणी रेखाटणारा परतु\nआशय-विषयांचे वैविध्य हामराठी चित्रपटांचा 'यूएसपी' आहे. मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवल्यानंतर अधिकाधिक अमराठी निर्माते मराठी सिनेमाकडे वळले.इतकेच नाहीतर परदेशात स्थायिक असलेल्या निर्मात्यांनीही मराठी सिनेमा बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हॉलीवूडच्या 'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीनेस ‘परतु’च्या माध्यमातून एक चांगली कलाकृती रसिकांसाठी आणली आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा सहवासाच्या, अनुभूतीच्या नात्याचे बंध अधिक बळकट असतात अशाचं जपलेल्या अनोख्या बंधाची वभावभावनांची हृदयस्पर्शीसत्य घटनेवर आधारीत मनाला स्पर्शून जाणारी कथा‘परतु’ सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.\nअमेरिका असो की भारत किंवा अन्य कुठला देश असो, सर्वत्र मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसं यांच्याविषयीची ओढ सारखीच असते. कळत नकळत माणुसकीचे आणि नात्यांचे जे अनुबंध निर्माण होतात. त्या अनुबंधाचा वेध निर्माते-दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे कथालेखक नितीन अडसूळ यांनी ‘परतु’ चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एका मुलाची कथा यात रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचे कथानक, कलावंत आपल्या मातीतले परंतु चित्रपटाची निर्मितीमूल्ये, नियोजन व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात आली आहेत.\n‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे. महाराष्ट्र व राजस्थान दोन राज्यात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी सिनेमा बऱ्याचदा स्टुडीओमध्ये चित्रीत केला जातो, पण ‘परतु’ सिनेमासाठी कथानकाचा विचार करून,आव्हानात्मक लोकेशनवर वास्तवदर्शी चित्रीकरण करण्यात आले आहे. यासाठी राजस्थानमधील जोधपूर शहरात ६८ किमी. आत वाळवंटात चित्रीकरण करण्यात आलंय हे विशेष. चित्रपट पाहताना लोकेशनमधील वैविध्य आणि भव्यता प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारी ठरणार आहे.\nसंजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संकलनप्रसिद्ध संकलक राजेश राव यांनी केले आहे. संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे तर सुप्र��िद्ध गायक शंकर महादेवन यांनी' चित्रपटाचे थीम सॉंग गायले आहे तसेच ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.\nया चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे,नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jitendra-awhad-criticized-to-vinod-tawade/", "date_download": "2019-03-26T08:29:57Z", "digest": "sha1:XAS46VAJBMC5RCAUBQNZ7NTZ5XFXZHJ2", "length": 11202, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारीच आहे - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nबड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारीच आहे – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : घरगुती शिकवण्या घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी तयार केला आहे. हा प्रकार म्हणजे मोठ्या महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली सुपारीच आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.\nकाय आहे जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट\nसमाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची यासाठी भाजपा सरकार प्रत्येक प्रयत्न आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणाऱ्यांना सरकारकडे नोंदणी आवश्यक करणं, त्यांना ५% अधिभार, आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. विषमता आणि वर्णव्यवस्था आणायचा तो एक बिलंदर प्रयत्न आहे हे मी विनोदाने नाही तर अतिशय गंभीरपणे सांगतो.\nशालेय मुलांच्या घरबसल्या शिकवण्या घेणाऱ्यांमध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या शिक्षणाला साजेशी किंवा घराच्या जवळपास नोकरी मिळत नाही, अथवा बाळंतपणानंतर आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडलेल्या महिला यात प्रामुख्याने आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. घरातच काम करून संसाराला चार पैशांचा हातभार लागावा हा या महिलांचा हेतू असतो. निवृत्तीनंतर आयुष्यात अचानक रितेपणा येतो. किंवा पेन्शनमधे भागत नाही म्हणूनही अनेक स्त्रिया हा व्यवसाय करतात. शारीरिक अपंगत्वामुळे कधीच नोकरी न करू शकलेली, अविवाहित आणि आता वार्धक्याकडे झुकलेली एक महिला तर थेट माझ्या माहितीत आहे.\nकोण असतात त्यांचे विद्यार्थी एखाद्या विषयात कच्ची असलेली, शाळेतल्या सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे पालकांची चिंता बनलेली, कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं ज्यांना महागड्या कोचिंग क्लासेसची फी परवडत नाही. चार-दोन मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या या महिलांचं उत्पन्न लाखो रुपयांत नसतं. किंबहुना, हे एक ज्ञानदानाचं काम आहे. कराची कुऱ्हाड आता त्यांच्यावरही घालायला सरकार निघालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या वारशावर आजही केली जात असलेली ही चिखलफेक आहे.\nया छोट्या, सुटसुटीत आणि परवडणाऱ्या शिकवण्या कराच्या ओझ्याखाली बंद पडल्या की तिथल्या मुलांचे हतबल पालक अर्थातच पोटाला आणखी चिमटा काढून त्यांना नाईलाजाने बड्या कोचिंग क्लासमध्ये टाकणार. महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारी आहे, असा आरोप मी आज स्पष्टपणे करतो आहे.\nसरकारने गेल्या चार वर्षांत, केंद्रात आणि राज्यात, दरवर्षी शिक्षणावरचा खर्च सातत्याने कमी केला आहे. तावडे यांनी तर महाराष्ट्रातल्या १३०० शाळा अपुरी विद्यार्थी संख्या या कारणाखाली बंद केल्या. तिथली मुलं आज रोज चारपाच किलोमीटर पायपीट करत दूरच्या शाळेत जातात. काही दिवसांनी ती कंटाळून शिक्षण सोडतील. तिथला बजरंग दलाचा म्होरक्या मग त्यांना ताब्यात घेईल. तो सांगेल तेव्हा दंगे करणं इतकंच त्यांचं आयुष्य उरेल. जे त्याच्या तावडीतून वाचतील ते आहेतच शेतमजुरी, ड्रायव्हर, मेकॅनिक, वाॅचमन अशी कामं करायला.\nथोडक्यात, हलकी कामं करणा���ा एक स्तर समाजात कायम राहील आणि त्यासाठी त्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं पाहिजे, याची नीट काळजी सरकार घेत आहे. राहिला प्रश्न शिकवण्या घेणार्या महिलांचा. मनुस्मृतीत त्यांना कायमच दुय्यम स्थान आहे. किंबहुना स्थानच नाही. तीच मनुस्मृती मागच्या दाराने हे लोक आणू पहात आहेत.\nकन्हैया कुमारने छान सांगितलं. जीएसटी आणताना, एक देश – एक कर, असं सरकार म्हणालं होतं. तर मग, एक देश – एक शिक्षण, असं धोरण का नाही कारण त्यामुळे विषमता नष्ट होईल आणि ते मनुवाद्यांच्या अजेंड्यात बसत नाही.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nकॉंग्रेस नेत्याच्या जावायानेच लावला ओरिएण्टल बँकेला लावला चुना\nबोंडअळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना अखेर मदत जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/you-only-live-once-1641958/", "date_download": "2019-03-26T08:57:05Z", "digest": "sha1:VEIRVGZND4WYIN2AKU3OFG346JV3YGS3", "length": 14120, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "You only live once | ‘कट्टा’उवाच : ‘योलो’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nनिराश वाटत असताना या मंत्राचा नेहमीच उपयोग झाला आहे.\n‘आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवणार’, असा एक संवाद ‘पक पक पकाक’ चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्या तोंडी आहे. आयुष्याचे वाईटात वाईट चटके सोसलेला ‘भुत्या’ स्वत:ला अशा वाक्यांनी जिवंत ठेवत असतो, स्वत:ला जगण्याचं बळ देत असतो. आयुष्य सुंदर आहे हे सतत स्वत:ला बजावत राहून जगण्याची उमेद कायम ठेवणं हा एक प्रकारचा मानसोपचार आहे. निराश वाटत असताना या मंत्राचा नेहमीच उपयोग झाला आहे. याच धर्तीवर उगवलेली संकल्पना म्हणजे ‘योलो’. हा कोणता विशेष शब्द नसून ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ या इंग्रजी वाक्प्रचाराचा शॉर्टफॉर्म अर्थात संक्षिप्त रूप आहे.\nयाचा उगम विशेष करून तरुण रॅपर्सच्या गाण्यांमधून झाला आहे. ‘वी वॉन्ट टू डाय यंग’ म्हणण���रे हे रॅपर्स त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात आणि गाण्यातही ‘योलो’चा वापर करताना दिसतात. तरुणांमध्ये ही संकल्पना भिनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एकदाच माणसाचा जन्म मिळाला आहे आणि त्यात आपल्याला हवं तसं जगून घ्या, असा याचा साधासरळ अर्थ तरुणाईने लावला आहे. ‘योलो’च्या आधारावर एखादा कठीण निर्णय घ्यायलाही अनेकांना अनेकदा मदत होते. परिणामांची चिंता न करता किंवा कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता हिंमतीने एखादी गोष्ट ‘ट्राय’ करण्यासाठी ‘योलो’चा नेहमीच आधार वाटतो. ‘जो होगा देखा जाएगा’ म्हणत धाडसी पाऊ ल टाकणाऱ्यांना ‘योलो’ प्रेरणा देतं. ‘रिस्क’ घेण्याची हिंमत आणि आयुष्य मनसोक्त जगण्याची गंमत ‘योलो’कडून मिळते. एकदाच मिळालेल्या या आयुष्याबद्दल वाटणारी कृतज्ञताही अनेकदा याच भावनेतून जन्माला येते. अनेक जन्म आणि त्यानंतर मिळणारा मनुष्यजन्म या भारतीय तत्त्वज्ञानावर कदाचित तरुणाईचा विश्वास नसेल; पण मिळालेलं आयुष्य पुन्हा मिळणार नाही हे तरुणाईलाही मान्य आहे. त्यामुळे आहे त्या जन्मात चांगलं कर्म करा हे पटत नसलं तरी आहे त्या जन्मात निदान स्वत:साठी तरी चांगलं काही करावं यावर तरुणाई आणि तत्त्वज्ञान यांचं एकमत नक्की आहे.\nफक्त ‘यू ओन्ली लिव्ह वन्स’ आणि ‘माय लाइफ, माय रूल्स’ यात एक बारीक सीमारेषा आहे; कदाचित तीच सीमा जी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये आहे. एकदाच जगायचं आहे आणि ‘यंग डेथ’ हवी आहे म्हणून कोणत्याच चुकीच्या गोष्टींना किंवा व्यसनांना ‘योलो’चं लेबल लावता येणार नाही. कोणत्याही संकल्पनेचा अतिरेक आणि त्या बाबतीतली टोकाची भूमिका हे ‘एकदाच मिळालेलं’ आयुष्य उध्वस्त करू शकते, याचे भान तरुणाईला आहे हेही नसे थोडके\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्��व्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5185038617987718503&title=Kathak%20Dance%20Festival%20in%20Pune&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:22:40Z", "digest": "sha1:I4ALIUAKHO36XYX5NRRMH62EIS46J573", "length": 8757, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "राष्ट्रीय कथक उत्सवाचे पुण्यात आयोजन", "raw_content": "\nराष्ट्रीय कथक उत्सवाचे पुण्यात आयोजन\nऋजुता सोमण कल्चरल अकादमीचा उपक्रम\nपुणे : नवी दिल्लीतील कथक केंद्राच्या वतीने आणि इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे विभागाच्या (आयसर) आणि ऋजुता सोमण कल्चरल अकादमी यांच्या सहयोगाने नऊ आणि दहा मार्च दरम्यान ‘कथक उत्सव’ या राष्ट्रीय कथक नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया बहारदार कथक उत्सवात नवोदित कलाकारांची नृत्य प्रस्तुती प्रेक्षकांना अनुभवता येणार असून, यासोबतच उत्सवात नृत्यगुरु राजेंद्र गंगाणी, मालती श्याम, समीक्षा शर्मा आणि ऋजुता सोमण यांच्यासारखे दिग्गज कलाकारांचा नृत्याविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.\n‘हा उत्सव पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या सी. व्ही. रमण सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे. या उत्सवाला तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित जयतीर्थ ���ेवुंडी, आदिनाथ मंगेशकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे,’ अशी माहिती ऋजुता सोमण कल्चरल अकादमीच्या संचालिका ऋजुता सोमण यांनी दिली.\nया कथक उत्सवामध्ये नऊ मार्च रोजी नवी दिल्ली येथील कथक केंद्राचे विद्यार्थी ‘तालायन’ ही गुरु राजेंद्र गंगाणी द्वारे नृत्य दिग्दर्शित रचना सादर करतील.\nत्यानंतर ऋतुजा सोमण आणि मालती श्याम यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होईल, तर दहा मार्च रोजी कथक केंद्राचे विद्यार्थी ‘नृत्य उल्हास’ आणि ‘नृत्य बसंत’ हा गुरु मालती श्याम यांनी दिग्दर्शित केलेला कार्यक्रम सादर करणार आहेत. नृत्यगुरु राजेंद्र गंगाणी आणि समीक्षा शर्मा यांचे एकल सादरीकरणही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nTags: पुणेकथक उत्सवनवी दिल्लीऋजुता सोमणकथकराजेंद्र गंगाणीइंडियन इन्स्टिट्यूटस ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चआयसरऋजुता सोमण कल्चरल अकादमीPuneKathakNew DelhiRujuta Soman Cultural AcademyRajendra GanganiClassical DanceIISERBOI\n‘नृत्यात भावछटांची मुक्तहस्ते उधळण आवश्यक’ कथक नृत्यामधून अवतरणार ‘नृत्य धारा’ ‘पानिपत युध्दस्मारका’साठी महाराष्ट्र शासनाकडून दोन कोटी ५८ लाखांचा निधी ‘मधुरिता’च्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nदेवी भगवतीच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T08:01:13Z", "digest": "sha1:CQYUTNEOW46G2YZK6FMCRXI2QEN3ATAX", "length": 4911, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पश्चिम गोदावरी जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपश्चिम गोदावरी जिल्हाला जोडलेली पाने\n← पश्चिम गोदावरी जिल्हा\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिप���डिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पश्चिम गोदावरी जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआंध्र प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nआंध्र प्रदेशमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:आंध्र प्रदेश - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअनंतपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचित्तूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगुंटुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकडप्पा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकुर्नूल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनेल्लोर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीकाकुलम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nविशाखापट्टणम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nविजयनगरम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व गोदावरी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकृष्णा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nप्रकाशम जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nएलुरु ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nगोदावरी एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nनरसापूरम ‎ (← दुवे | संपादन)\nदिगामर्रू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/ex-rbi-chief-has-raised-risk-loan-waiver-promises-parties-during-poll-campaign-eci-90897", "date_download": "2019-03-26T09:26:07Z", "digest": "sha1:C56UQWOS34D5QURZLSFZ3E4WJGGH5AEX", "length": 10103, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ex-RBI chief has raised risk of loan waiver promises by parties during poll campaign to ECI \"आरबीआय'च्या माजी गव्हर्नरने दाखवला होता कर्जमाफीचा धोका | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\n\"आरबीआय'च्या माजी गव्हर्नरने दाखवला होता कर्जमाफीचा धोका\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nरिझर्व्ह बॅंकेच्या एका माजी गव्हर्नरने राजकीय पक्षांकडून प्रचारातील कर्जमाफीच्या आश्‍वासनाचे धोके निवडणूक आयोगाला दाखवून दिले होते. कर्जमाफीच्या आश्‍वासनामुळे नियमित कर्जफेड करणारे कर्जदारही फेड करीत नाहीत\nनवी दिल्ली (पीटीआय) : निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांकडून दिल्या जात असलेल्या कर्जमाफीच्या आश्‍वासनांचा धोका रि��र्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) एका माजी गव्हर्नरने निवडणूक आयोगासमोर मांडला होता. कर्जमाफीच्या आशेने आर्थिक स्थिती चांगले असलेले कर्जदारही कर्जाची परतफेड करीत नाहीत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी दिली.\nलोकसभेत लेखी उत्तरात जेटली यांनी म्हटले, की रिझर्व्ह बॅंकेच्या एका माजी गव्हर्नरने राजकीय पक्षांकडून प्रचारातील कर्जमाफीच्या आश्‍वासनाचे धोके निवडणूक आयोगाला दाखवून दिले होते. कर्जमाफीच्या आश्‍वासनामुळे नियमित कर्जफेड करणारे कर्जदारही फेड करीत नाहीत. आर्थिक स्थिती चांगली असतानाही ते थकबाकी ठेवतात. यामुळे बॅंकिंग क्षेत्रासोबतच राज्य व देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होतो. हे संभाव्य धोके या माजी गव्हर्नरने आयोगासमोर पत्राद्वारे मांडले होते.\nया माजी गव्हर्नरने \"नाबार्ड' आणि \"सिडबी' यांच्या वतीने आयोजित परिषदेत कर्जमाफी आणि अंशदानामुळे कर्जाची शिस्त बिघडते, असे मत व्यक्त केले होते, असे जेटली यांनी नमूद केले. जेटली यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या या माजी गव्हर्नरचे नाव, तसेच त्यांनी कधी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, हे स्पष्ट केले नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-paschim-maharashtra/kolhapur-news-ksa-football-competition-92022", "date_download": "2019-03-26T09:26:41Z", "digest": "sha1:OKR7BX4RJHXMZ7MKRUGETGOFZAG3FW2A", "length": 15488, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News KSA Football competition फुलेवाडी जिंकता जिंकता हरले... | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nफुलेवाडी जिंकता जिंकता हरले...\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nकोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सामना संपण्यास केवळ तीन तीन मिनिटे शिल्लक असताना संध्यामठ तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २ विरुद्ध १ गोल फरकाने आज खेळ खल्लास केला.\nकोल��हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सामना संपण्यास केवळ तीन तीन मिनिटे शिल्लक असताना संध्यामठ तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २ विरुद्ध १ गोल फरकाने आज खेळ खल्लास केला. तीन मिनिटांत दोन गोल नोंदवून संध्यामठने फुलेवाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली. अतिरिक्त वेळेत संध्यामठकडून गोल होणार नाही, या अपेक्षेने छत्रपती शाहू स्टेडियमबाहेर गेलेल्या फुटबॉलप्रेमींना संध्यामठ जिंकल्याचे कळताच आश्‍चर्याचा धक्का बसला.\nफुलेवाडीकडून संकेत साळोखेने १६ व्या मिनिटाला गोल केला. रोहित मंडलिक, सूरज शिंगटे, शुभम साळोखे, सिद्धेश यादव यांनी शॉर्ट पास देत पुढच्या फळीतील खेळाडूंना गोल करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. संध्यामठकडून सतीश अहिर, अक्षय पाटील, शाहू भोईटे, आशिष पाटील, सिद्धार्थ कुऱ्हाडे यांनी फुलेवाडीच्या खेळाडूंना चकवत चेंडू गोलक्षेत्रात नेण्यावर भर दिला. एकमेकांना पास देत गोल करण्याचा प्रयत्न केला. परस्परांतील असमन्वय व दिशाहीन फटक्‍यांमुळे चेंडू फुलेवाडीच्या गोलजाळीजवळून गेला. एक गोलची आघाडी घेतल्याने फुलेवाडीने सावध खेळ केला.\nउत्तरार्धात फुलेवाडीच्या सूरज शिंगटेच्या पासवर केन, अक्षय मंडलिकच्या पासवर सूरज, केनच्या पासवर अक्षय गोल करण्यात कमी पडले. रोहित मंडलिने मिळालेली फ्रीकिक दवडली. या वेळेत संध्यामठच्या खेळाडूंनी गोलसाठी इर्षेने खेळ केला; मात्र त्यांच्या चढायात म्हणावा तितका जोर नव्हता. त्यांच्या अजिंक्‍य गुजरने संध्यामठच्या गोलक्षेत्रात चेंडू मिळूनही चेंडूस गोलजाळीबाहेर फटका मारला. ओंकार पावसकरने मारलेला चेंडूही फुलेवाडीच्या गोलजाळीजवळून गेला. त्यानंतर पुन्हा अजिंक्‍य व अक्षयने गोलची संधी गमावल्यानंतर संध्यामठकडून गोल होणारच नाही, अशी अटकळ फुटबॉलप्रेमींनी बांधली.\nसामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असल्याचे चौथ्या पंचांकडून सांगण्यात आल्यानंतर स्टेडियममधील निम्मे फुटबॉलप्रेमी स्टेडियममधून बाहेर पडले आणि याच वेळेत संध्यामठच्या खेळाडूंनी कमाल केली. सतीश अहिरने फुलेवाडीच्या उजव्या बगलेतून गोलक्षेत्रात मुसंडी मारत चेंडूस थेट गोलजाळीची दिशा दाखवली. या गोलने संध्यामठच्या खेळाडूंना स्फूरण चढले, तर फुलेवाडीच्या गोटात चिंता पसरली. या गोलपाठोपाठ झालेल्या चढाईत पुन्हा ���तीशने फुलेवाडीच्या गोलजाळीच्या दिशेने चाल केली आणि चेंडूत पुन्हा गोलजाळीत धाडले.\nपाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ (अ),\nवेळ - दुपारी ४ वाजता.\nदगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक\nकोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले,...\nकोल्हापूरः फुटबॉलला रेड कार्ड\nकोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल...\nघराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या...\n‘क्रीडाप्रेमी’ मनोहरभाई...: किशोर पेटकर\nमनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ...\nचांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्नशील\nऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी...\nशिवनेरीसह सात किल्ल्यांवर एकाच दिवशी दुर्गपुजा\nजुन्नर : दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने आज रविवार (ता.२४) राज्यातील १३१ किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackblog-news/florida-garden-1248951/", "date_download": "2019-03-26T08:47:05Z", "digest": "sha1:LZ4CPNONZGC4N43KGAFVET7BC4VBBLZI", "length": 37408, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "florida garden | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्�� बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.\nजगातल्या विविध प्रकारच्या फळाफुलांच्या, मसाल्यांच्या झाडांचं नुसतं दर्शनच फ्लॉरिडा गार्डनमध्ये होत नाही, तर सोबतच्या गाईडकडून त्यांची माहितीही मिळते. झाडाला हात लावता येत नाही, पण खाली पडलेली फळं चाखताही येतात.\nमायामीहून अर्धा तास साउथ-वेस्टच्या दिशेने ड्राइव्ह केलं, की तुम्ही होमेस्टेडला पोचता. परिसरात झालेला बदल जाणवायला लागतो. हिरवाई वाढलेली दिसते. काँक्रीटची जंगलं कमी झाल्यासारखी वाटतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाज्यांचे मळे, फळबागा डोळ्यांना गारवा देतात. फ्रूट आणि स्पाइस पार्क या निसर्गरम्य परिसरात चपखल बसणारा असाच आहे. अमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.\nमेरी हेन्लीनच्या डोक्यातला विचार, डोळ्यांतलं स्वप्न आणि अथक प्रयत्न यांचं फलित म्हणजे ३५ एकर व्याप्तीचा हा अमेरिकेतला एकमेव स्पाइस पार्क. पार्कचं मोठंच्या मोठं नाव आहे ‘प्रेस्टन बी.बर्ड अ‍ॅण्ड मेरी हेन्लीन फ्रूट अ‍ॅण्ड स्पाइस पार्क’. मेरी हेन्लीन तिच्या वयाच्या सातव्या वर्षी, १९१० साली साउथ फ्लॉरिडामध्ये राहायला आली. झाडांची, बागकामाची आवड तिला लहानपणापासूनच होती. साउथ फ्लॉरिडाच्या सुपीक जमिनीत, आणि सौम्य हवामानात फुलबागा आणि फळबागा फुलवायला लोकांना प्रोत्साहित करावं, अमेरिकेला साउथ फ्लॉरिडाबद्दल जास्ती कळावं असं तिला कळकळीने वाटत होतं. प्रेस्टन बी. बर्डनी या काउंटी कमिशनरच्या मदतीने मेरीने १९४४ साली आपलं स्पाइस पार्कचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. पार्क अर्थातच सरकारच्या मालकीचा आहे. मेरी निवृत्त होईपर्यंत पार्कची मुख्य अधिकारी राहिली. पार्कमधली किती तरी झाडं मेरीच्या स्वत:च्या नर्सरीतून आलेली आहेत. आशिया, आफ्रिका, साउथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया.. सगळीकडून मसाल्याच्या पदार्थाची झाडं मागविली गेली. ती साउथ फ्लॉरिडाच्या मातीत उत्तम रुजली आणि बहरली. आज पार्कमध्ये फळांच्या, भाज्यांच्या आणि मसाल्याच्या पदार्थाच्या अगणित जाती आहेत. बांबू, केळी आणि आंब्याच्या विविध जातींचा साठा इतक्या मोठय़ा संख्येने क्वचितच कुठे पाहायला मिळेल. वर्षांला साधारणपणे ४० हजार लोक या पार्कला भेट देतात.\nफ्लॉरिडामध्ये जून महिन्यापासून सप्टेंबपर्यंत हरिकेन म्हणजे चक्री वादळांचा सीझन. कधी वादळं जवळून जातात, कधी सरळ सरळ फ्लॉरिडामध्येच घुसतात. १९९२ मध्ये हरिकेन अ‍ॅण्डर्य़ूनी साउथ फ्लॉरिडाला चांगलाच दणका दिला. होमस्टेडला टार्गेट केलं. स्पाइस पार्कला अतोनात नुकसान पोचलं. ७५० मोठे वृक्ष उन्मळून पडले. छोटी लावलेली रोपं, पाइप लाइन्स, कुंपण, ऑफिसची जुनी बिल्डिंग, सगळंच होत्याचं नव्हतं झालं. पार्कच्या मॅनेजरने- ख्रिस रोलिन्सनी पडलेल्या झाडांपैकी २५० झाडं पुन्हा उभी केली. हरिकेन कतरिना २००५ मध्ये पार्कला नुकसान करून गेलं. ३० झाडं मेली आणि १५० झाडं पडली, जी परत उभी करता आली. दोन हजारहून जास्त झाडं पार्कमध्ये अजूनही फुलत, फळत आहेत. रोलिन्सने मग पार्कमधली रचना बदलली. एथनोबोटॅनिकल दृष्टिकोन वापरला. म्हणजे पार्कमधली झाडं आता आपल्या देशबांधवांजवळ रहातात. साउथ अमेरिका, आफ्रिका, एशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक रीजन असं ग्रुपिंग केलं.\nपण पार्कमधल्या स्रिटस ट्रीजचं- मुख्यत्वे लिंबू, मोसंबी, संत्री, ग्रेप फ्रूटचं वास्तव्य बरेच वेळा डळमळीत असतं. मोसंबी (ऑरेंज) हे फ्लॉरिडाचं कॅश क्रॉप आहे. कँकर या मोसंब्यांवर पडणाऱ्या रोगापासून मोसंब्याचं पीक वाचवायला सरकारी बागा त्यांच्या जवळच्या परिसरातली सगळी स्रिटस फ्रूट्सची झाडं नष्ट करतात. पार्कमधल्या लिंबू, संत्री, मोसंबी, ग्रेप फ्रूट, या स्रिटस फ्रूटच्या झाडांना या सरकारी फतव्याचा दणका अधेमधे बसत असतो. दोन वर्षांपूर्वी पार्कमधली १२६ प्रकारची स्रिटस झाडं काढून टाकली गेली. येणाऱ्या सगळ्या अडचणींना धीराने तोंड देत पार्क मात्र बहरतो आहे.\nसदा हरित असणारा पार्क वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळं रूप दाखवतो. माझी ट्रिप फेब्रुवारीमध्ये झाली. सकाळी अकराच्या सुमाराला मी, माझी मैत्रीण, आणि व्हीलचेअरमध्ये बसलेली आई अशा तिघी जणी पार्कच्या पार्किंग लॉटमध्ये येऊन पोहोचलो. पार्कच्या ऑफिसची छोटी कौलारू बिल्डिंग नेहमीच गजबजलेली असते. प्रत्येकी आठ डॉलर्सचं (मोठय़ा माणसांचं) तिकीट काढलं, की तुम्हाला सबंध दिवस पार्कमध्ये मुक्त संचार करता येतो. ऑफिसात पार्कमध्ये पिकणाऱ्या फळांचे तुकडे मोठय़ा ट्रेमध्ये टेस्ट करायला ���ेवलेले असतात. इथे मध, जॅम, बी-बियाणांची पाकिटं, वेगवेगळी फ्रूट कॅण्डी, पार्कचं चित्रं असलेले टी शर्ट्स, बागांविषयीची पुस्तकं असं बरंच काही विकायलाही असतं. तुम्हाला सूचना देण्यात येतात- ‘खाली पडलेली फळं खुशाल खा. झाडावरची फळं तोडू नका. खात्री नसेल, तर पडलेली फळं खाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना विचारा.’ वॉकिंग मॅप दिला जातो. पार्कमध्ये फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायचं काम करणं इथे जरुरीचं नसतं. जगाच्या पाठीवरून वेगवेगळ्या देशांमधून आलेले सगळेच लोक अमेरिकेतली शिस्त, नियम काटेकोरपणे पाळतात. झाडांवरच्या फुला-फळांना कोणीही हात लावताना दिसत नाही.\nदिवसातून तीन वेळा ट्रॅमची टूर असते. त्याच्या वेळाही सांगितल्या जातात. पार्कमध्ये सगळीकडे कॉन्क्रीटच्या पायवाटा आहेत. थोडय़ा थोडय़ा अंतरावर पिकनिक टेबल्स आहेत. पार्कमध्ये रेस्टॉरंटही आहे. त्यात बरेच खाद्यपदार्थ बागेतली फळं, भाज्या वापरून केलेले असतात.\nप्रवेशाच्या जवळ उजव्या हाताला कॉन्क्रीटच्या हौदांमध्ये अब्र्ज (अब्र्ज म्हणा, हब्र्ज म्हणा, नावात काय आहे त्यांचे गुण विशेष बदलतात थोडेच त्यांचे गुण विशेष बदलतात थोडेच) आणि काही फळभाज्यांची लागवड केलेली आहे. विडय़ाच्या पानांचा वेल (नागवेल), ओव्याची पानं, आलं, लसूण, तुळस, पुदिना, वेलदोडा यांच्या एकापेक्षा अनेक जाती, पर्पल पानकोबी, नवलकोल, रताळी, बीन्स, टोमॅटो अशा फळभाज्या आणि कंद अशा आपल्या परिचयाच्या, पण अमेरिकन्सना बहुतेक वेळा अनोळखी असणाऱ्या मसाल्यांची/ भाज्यांची रोपं गुण्यागोविंदाने नांदताना दिसली. उतार वयाची रूथ सगळ्या अर्ब्सची माहिती देत होती. आम्हाला काही नवीन माहिती कळली नाही, मात्र रूथ माहिती अगदी बरोबर देत होती.\nअर्ब्स गार्डनच्या जवळ एका हौदात फुललेली वेगवेगळ्या रंगाची कमळं, कारंजे सुखद धक्का देतात. जवळ असलेली चिक्कू, स्टार-फ्रूट, बोरी, जांभूळ अशी झाडं पाहिली. दोन मोठे चिक्कू खाली पडले होते, ते उचलले. मग पिकनिक टेबलाशी बसून घरून आणलेल्या लंचचा समाचार घेऊन आम्ही ट्रॅम राईडकरता थांबलेल्या घोळक्यात सामील झालो. ट्रॅम म्हणजे टप असलेली, दारं नसलेली, जीपच्या उंचीची छोटी बस. आमचा दहा-बारा जणांचा घोळका आणि ड्रायव्हर आणि गाईड असे दोन्ही भूमिका पार पाडणारी डॉना.\nट्रॅमची ट्रिप जितकी आनंददायी तितकीच ज्ञानवृद्धी करणारी आहे. डॉनाने जवळच��याच सरकारी शाळेतल्या मुलांनी बांधलेली छोटी शेड दाखवली. त्यात बरीच केळी ठेवलेली दिसली. निरनिराळ्या केळ्यांच्या जातींची ओळख करून देत तिने छोटे छोटे केळ्यांचे तुकडे सर्वाना वाटले. एक केळ्याचं कमी उंचीचं झाड होतं, त्याला तांबूस रंगाची केळी येतात. केळी आकाशाकडे तोंड केलेली असतात. ही खायला नसून फक्त डेकोरेशनला वापरतात. पुढे गेल्यावर मोरपिसी रंगाचा अननसही पाहिला. तोही खाण्यासाठी नसतो.\nजरा पुढे गेल्यावर डॉनाने ‘बे रम’चं पान वासाला दिलं. पान नुसतंच नाकाजवळ नेलं, तर वास येत नाही, मात्र जरा चुरगळलं की सुगंध येतो. कॅरेबिअन आयलंड्समध्ये ही झाडं प्रामुख्याने असतात. या पानांचा उपयोग जेवणात आणि परफ्यूम्समध्ये करतात. पॉल मिशेल शांपूमध्येही करतात असं डॉना म्हणाली.\nआजूबाजूचे अमेरिकन प्रवासी फणस, आंबे, बोरी, चिंच, जांभूळ अशासारख्या फळ-झाडांना बघून नवल करत होते. आम्ही फारसं लक्ष देत नव्हतो. अतिपरिचयात अवज्ञा, दुसरं काय. ऊस, बेरीज खात, आजूबाजूचं निरीक्षण करताना वेळ छान चालला होता.\n‘हे आफ्रिकेतलं प्रसिद्ध ‘ट्री ऑफ लाईफ’- डॉना म्हणाली, आणि बघितलं, तर एक महाकाय वृक्ष रस्त्याच्या कडेला उभा होता. आफ्रिकेत त्याला ‘बोबॉब’ म्हणतात. झाडाची पानं, फुलं, मोठाली फळं सगळं खाता येतंच, पण इतर अनेक उपयोगांबरोबर या झाडाचं खोड पोखरून त्याच्यात छान खोल्या करता येतात. मीटिंग प्लेस, लग्नाचा हॉल, बीअर बार म्हणून त्यांचा उपयोग आफ्रिकेत होतो. या झाडाच्या खोडामध्ये पाण्याचा साठा असतोच, पण दुष्काळात याच्या ढोलीचा हौदासारखा उपयोग करून त्यात पाणी साठवूनही ठेवतात. ३० मीटर उंच वाढू शकणाऱ्या या झाडाच्या बुंध्याचा घेर दहा- अकरा मीटर सहज असू शकतो. माणसांना, पशू-पक्ष्यांना अन्न, पाणी, उदरनिर्वाहाचं साधन, निवारा, असं सगळं पुरविणाऱ्या या झाडाला ट्री ऑफ लाईफ हे नाव योग्यच आहे.\nडॉनाने ट्रॅम थांबवून मिरॅकल बेरीजचं झाड दाखविलं. या बेरीजची खासियत म्हणजे त्या खाल्ल्या, की तोंडात गोडसर चव मागे राहते. या बेरीजचा उपयोग केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांना होतो. त्यांच्या तोंडाची चव गेलेली असल्यामुळे त्यांना कुठलंही अन्न चविष्ट लागत नाही. काहीही खाण्यापूर्वी एखादी बेरी खाल्ली, तर त्यांना थोडंसं जेवण चवीने जेवता येतं. या बेरींचा उपयोग करून काही औषधांच्या कंपन्यांनी बाजारात नवीन औषधंही आणली आहेत- इति डॉना. बांबूचं वन, कॉफी, काजू, पपया, बकुळी, नागचाफा, चिंच, जायफळ अशी झाडं मागे टाकीत ट्रॅम कासवाच्या गतीने चालली होती. झाडं नीट न्याहाळता येत होती, डॉना प्रवाशांना प्रश्न विचारायला संधी आणि वेळ देत होती, स्वत:वर विनोद करून सगळ्यांना हसवीतही होती. पार्क सरकारी असल्याने झाडं विकायची परवानगी नव्हती, पण जवळच्या काही नर्सरीजमध्ये पार्कमधली काही झाडं विकत घेता येणं शक्य असल्याचं तिने सांगितलं. काहीं झाडांची कलमं पार्कमध्ये मिळू शकतात.\nआंब्याची लोकप्रियता अमेरिकेत हळूहळू वाढते आहे, तरी बहुतेकांना अजूनही आंबा हे खायला फारच ‘मेसी’ फळ वाटतं. ‘सॉसेज ट्री’ची फळं लांब सॉसेजेससारखी दिसतात. फळं कच्ची खायची नसतात. विषारी असतात. वाळवून, भाजून खाण्याचा सल्ला दिला जातो. स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये त्यांचा वापर होतो. या झाडाच्या लाकडापासून वल्ही उत्तम बनतात. केळ्यांच्या ८० जाती, आंब्याच्या १६० जाती, द्राक्षांच्या ४० आणि बांबूच्या ७० जाती पार्कमध्ये आहेत. जाम, आइस्क्रीम बीन्स या फळांची झाडंही आहेत.\nलिपस्टिक ट्रीची छोटी हिरवी फळं डॉनाने प्रत्येकाला दिली. फळाच्या आत पुष्कळ लहान लहान (धन्याच्या आकाराच्या) बिया असतात. बी\nचुरडली, की आतला सुंदर लाल रंग बोटं लाल करत होता. पाण्याने बोटं धुवेपर्यंत रंग जसाच्या तसा होता. अमेरिकेत खाण्याच्या पदार्थांमध्ये, लिपस्टिक्समध्ये वापरायला हा रंग अगदी सुरक्षित समजला जातो. अटेमोया (या झाडाची सीताफळासारखी दिसणारी फळं आईस्क्रीममध्ये घालतात. कधी कधी याला आईस्क्रीम फ्रूट ट्री असंही म्हणतात). पमेलो, लोंगन, लिची, कॅनिस्टेल (याला एग-फ्रूटही म्हणतात, कारण याच्या गराची चव अंडय़ातल्या बलकासारखी असते), कम्क्वाट आणि जुजुबे (बोरं) अशा विविध गुणांच्या आणि रूपाच्या फळझाडांची माहिती ऐकता ऐकता जगातल्या बहुतेक सगळ्या खंडांना दीड तासाची धावती भेट झाली.\nशेवग्याच्या झाडाजवळ आलो, आणि डॉनाकडून कळलं की सध्या शेवग्याला फारच चांगले दिवस येऊ घातलेत. त्याची पाणी शुद्धीकरणाची शक्ती, टय़ूमर, कॅन्सर, अल्सर, मधुमेह या आणि अजून बऱ्याच आजारांवरच्या औषधांमध्ये त्याचा उपयोग होतो.\nआपल्या पातळ केसांचा उल्लेख करून डॉना म्हणाली, ‘‘याच्या बियांचा उपयोग केसांच्या वाढीला होतो असं ऐकलं आहे. थोडा रीसर्च बाकी आहे. लवकरात लवकर मार्क���टमध्ये ते प्रॉडक्ट येऊ दे.’’ आम्ही सगळ्यांनी ‘आमेन’ म्हटलं. बरोबरच्या अमेरिकन व्हिजिटर्सना शेवग्याच्या शेंगा घालून करायच्या आमटीची रेसिपी सांगायचा मोह मी ट्राममधून उतरता उतरता आवरला.\nपार्कमधे ग्रीन हाऊसही आहे. इथे काही मोठी झाडं (ज्यांना हवेमधले चढ-उतार सोसत नाहीत, अशी) बघता येतात.\nपार्कमधला एक भाग तळं, कारंजी, आजूबाजूला झाडं अशा साऱ्यांनी विशेष रमणीय केला आहे. तळ्यामध्ये हंस पक्षी विहरत असतात. पुष्कळ लोक विवाहाकरता किंवा इतर छोटय़ा समारंभांकरता ही साईट निवडतात.\nशनिवारी, रविवारी पार्कमध्ये वेगवेगळे शिक्षण वर्ग असतात- कलमं करणं, सीझनप्रमाणे लागवडी करणं, खतं, छाटणी शिकवणारे. बॉटनीचे विद्यार्थी बरेच वेळा स्टडी-ट्रिपकरता येतात. चायना, आफ्रिका, साउथ अमेरिका इथले अमेरिकेत स्थायिक झालेले लोक इथे येऊन आपापले विविध सण साजरे करतात. सगळ्यांना आनंद देत, कसलीही अपेक्षा न करता पार्कमधले वृक्ष, वेली, झुडपं, रोपं स्तब्ध उभी असतात- आपल्या फळा- फुलांनी, सुगंधाने सगळा परिसर रम्य करत…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nwear हौस : ट्रीपसाठी बॅग भरताना..\nफ्रीडम अ‍ॅट इट्स बेस्ट..\nअपंगांसाठी संवेदना उद्यान गरजेचे\nउद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत\nलोकपूरमच्या मोकळ्या जागेत बाधितांचे पुनर्वसन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dombivli-s-Chapmans-Dahi-Handi-in-prison/", "date_download": "2019-03-26T08:11:23Z", "digest": "sha1:KNSFNBXWKL6BSXPHNCHX22OT5NMUCAY5", "length": 8196, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवलीच्या फेरीवाल्यांचा दहीकाला तुरुंगात | पुढारी\tTop", "raw_content": "\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश\nपालघर : राजेंद्र गावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीच्या फेरीवाल्यांचा दहीकाला तुरुंगात\nडोंबिवलीच्या फेरीवाल्यांचा दहीकाला तुरुंगात\nडोंबिवलीच्या स्टेशन परिसरातून हटविल्यानंतर रहदारीच्या फडके रोडच्या दुतर्फा आपले बस्तान मांडणार्‍या फेरीवाल्यांना बेकायदा जमाव जमवून कायदा हातात घेण्याचे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. अटक सत्र आणि पोलीस कोठडीच्या कारवाईनंतर 20 फेरीवाले तथा आरोपींना कल्याण कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील 5 महिलांची भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात, तर उर्वरित 15 पुरुष आरोपींची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर सोमवारपासून सुनावणी घेण्यात येणार असल्याने सोमवारचा दहीकाला फेरीवाल्यांना तुरुंगातच करावा लागणार आहे.\nनूतन रणदिवे, रेश्मा कुरेशी, आस्मा ठक्कर, आशा मगरे आणि लक्ष्मी थेटे अशी आर्थर रोड तुरुंगात धाडण्यात आलेल्या 5 जणींची नावे आहेत. तर बाबू नायडू, सद्रृद्दीन शेख, नईम खान, अष्टपाल कांबळे, सिकंदर खान, हबीब शेख, संदीप जयस्वाल, जितू मल्लाह, शितलाप्रसाद यादव, बबन कांबळे, दीपक भालेराव, भालचंद्र पाटील, अनंता पाटील, कांचन सिंग आणि संजय सिंग अशी तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलेल्या 15 जणांची नावे आहेत.\nआधारवाडी तुरूंगाची कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी असूनही आजमितीला जवळपास 1400 कैदी असून त्यात 114 महिला कैदी आहेत. या महिला कैद्यांची 23 मुले देखील त्यांच्यासोबत आहेत. 540 क्षमतेच्या कारागृहात जवळपास 1600 कच्चे/पक���के कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. या कैद्यांना झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कारागृह प्रशासनावर भार पडण्यासह कैद्यांमधील वाद देखील होत असतात. त्यामुळे नव्याने कोणताही कैद्याची खोगीरभर्ती नको म्हणून डोंबिवली फेरीवाला दंगा प्रकरणातील 20 आरोपींना तुरूंग प्रशासनाने नाकारले. परिणामी या 20 आरोपींची मुंबईच्या आर्थर रोड आणि नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली.\nडोंबिवली स्टेशन परिसरात 150 मीटर अंतराच्या आत बसणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाईची होत आहे. अशीच कारवाई बुधवारी, 29 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली. केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाने स्टेशन परिसरातून हुसकावून लावलेल्या फेरीवाल्यांनी थेट फडके रोडवर जाऊन बस्तान मांडले. त्याला स्थानिक व्यापार्‍यांनी विरोध केला असता या फेरीवाल्यांनी व्यापार्‍यांशी शिवीगाळ आणि दादागिरी सुरू केली. ही माहिती मिळताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आणि पोलिसांच्या मदतीने त्या फेरीवाल्यांना तेथून हुसकावून लावले. मात्र यावेळी फेरीवाल्यांनी केडीएमसीच्या फेरीवाला पथकाला देखील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यावेळी महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाच्या गाडीचे काच फोडून नुकसान केले होते.\nसुषमा स्वराज यांचा पाकला इशारा; 'त्या' हिंदू मुलींना परत करा\nअभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपमध्‍ये प्रवेश\nचिंच उत्पादनात कमालीची घट\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nनांदेड : बस- कारच्या अपघातात तीन ठार\nगावितांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित; उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nउत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर\nस्ट्रक्‍चरल ऑडिटर देसाईच्या कोठडीमध्ये वाढ\nमुंबईत १६ वर्षांनंतर देवरापर्व ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://parenting.firstcry.com/articles/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-03-26T08:38:59Z", "digest": "sha1:QV3PMM7VU2V2GTCCRF4KW37LILB7N5NI", "length": 20324, "nlines": 282, "source_domain": "parenting.firstcry.com", "title": "बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि ते कसे हाताळावे याबाबतची माहिती", "raw_content": "\nHome Baby Health बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय\nबाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय\nतुमचे बाळ ���ोंडात बोटे का घालत आहे\nआपण आपल्या मुलांना तोंडात बोटे घालण्यापासून कसे थांबवू शकता \nबऱ्याच मुलांमध्ये तोंडात बोटे घालण्याची प्रवृत्ती असते आणि ती दीर्घकाळ टिकून राहते. जर त्यांनी तोंडात घातलेला अंगठा किंवा बोटे आपण दूर खेचली तर ते आपल्याकडे रागाने बघतात आणि जबरदस्तीने पुन्हा बोटे तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा रडत बसतात.\nतुमचे बाळ तोंडात बोटे का घालत आहे\nबाळाने तोंडात बोटे घालण्याची खूप कारणे आहेत. उदा: विशिष्ट वातावरणात, त्यांच्या सभोवताली असणारे वेगवेगळे लोक, वेगवेगळे आवाज ज्यांच्यामुळे उत्तेजित होऊन बाळ तोंडात बोटे घालते. बोटे तोंडात घातल्याने बाळांना सुरक्षित वाटते. तोंडात बोटे घालताना बाळ आरडा ओरडा करते. किंवा डोके एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस हलवित रहाते.\nबाळांनी तोंडात बोटे घालून ती चोखण्याचे एक लोकप्रिय कारण म्हणजे भूक. भुकेले असताना सर्व बाळे रडत नाहीत त्यांना हे समजत नाही की फक्त आईकडून स्तनपानाद्वारे दूध मिळते आणि त्यांना असे वाटत राहते की बोट चोखले तर बोटांमधून पण दूध मिळेल. कधी कधी “मला भूक लागली आहे” असा आईशी संवाद साधण्याचा देखील हा एक मार्ग आहे. वाढीच्या वयात, आहार दिल्यानंतर देखील, स्तनपान करण्याची प्रवृत्ती टिकू शकते आणि मग बोटे चोखून ती बाळे समाधान मानतात.\nबोटे तोंडात घालणे हा बाळासाठी स्वत: ला व्यस्त ठेवण्याचा शेवटचा उपाय असू शकतो. कदाचित दुपारी जेव्हा घरातील सगळे झोपलेले असतील, तेव्हा बाळ मात्र जागे होऊन गप्पा मारायला तयार असते आणि मग कंटाळा आल्यामुळे बोटे तोंडात घालते. इतर वेळी, आपण काय करत आहात ह्याचे बाळ शांतपणे निरीक्षण करीत असते किंवा पाळण्यावर टांगलेल्या कोणत्याही खेळण्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे करताना सहज तोंडात बोटे घातली जातात.\nजर बाळास कोणतीही अस्वस्थता वाटत असेल, जसे की आई वेगळ्या खोलीत असेल किंवा त्यांना शू झाली असेल तर तेव्हा सर्व बाळे रडत नाहीत. काही बाळे शांतपणे पडून राहतात. आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल की बाळाचे सगळं लक्ष बोटे चोखण्याकडे लागून राहिलेलं असते.\nझोपी जाण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या बाळाला सुरक्षित वातावरणाची आवश्यकता भासू शकते. काही वेळा, बाळ इतका थकलेला असतो की त्याला झोपेत अडचण येते. बऱ्याच वेळा झोपताना बाळांना तोंडात निपल ��रण्याची सवय लागते. आणि मग बाळ स्वतःला झोप लागावी म्हणून तोंडात बोटे घालून ठेवते आणि कुठल्याही आवाजाला आणि हाकेला प्रतिसाद देत नाही.\nजसजसे तुमचे बाळ मोठे होते, दात येण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे हिरड्यांमध्ये थोड्या वेदना जाणवतात. पहिला दात प्रत्यक्षात हिरडी मधून बाहेर येण्याची प्रक्रिया बाळाला जाणवते. यामुळे हिरड्यांना अस्वस्थता जाणवते आणि खूप लाळ गळू लागते. बाळाला काहीतरी चावण्याची इच्छा होते. त्यामुळे हिरड्यांवर दाब पडून हिरड्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तोंडात बोट घालणे आणि हिरड्यांवर दाब देणे हा, दात येतानाचे दुखणे हाताळण्याचा सर्वात जलद मार्ग आहे आणि बाळ हा मार्ग चटकन निवडते.\nआपण आपल्या मुलांना तोंडात बोटे घालण्यापासून कसे थांबवू शकता \nबाळाने तोंडात घालण्याचे सर्वात स्पष्ट कारण विशेषत: ते वाढीच्या अवस्थेत असेल तर, ते म्हणजे बाळ भुकेलेलं असेल, शक्य असल्यास लगेच त्याला स्तनपान द्या किंवा आपल्या स्तनांना विश्रांतीची आवश्यकता असल्यास बाटलीतल्या फॉर्म्युलाचा वापर करा. बाळाला नेहमीपेक्षा जास्त स्तनपानाची गरज आहे किंवा पूर्वीपेक्षा जास्त फॉर्मुला-आधारित आहाराची आवश्यक आहे हे आपल्याला समजण्यासाठी हे एक चांगले चिन्ह असू शकते. आपण आपल्या वैद्यांशी आपल्या बाळाच्या प्रगतीबद्दल संपर्कात रहा.\nजर आपल्या बाळाच्या तोंडात त्याची संपूर्ण मूठ असेल, तर आपण बाळाला एक खेळणे देऊन त्याला खेळण्यामध्ये गुंग करून हात काढून टाकण्यास प्रवृत्त करू शकता. बाळाला खेळणे दिले तर ते त्याला धरावेसे वाटेल ज्यामुळे बाळ आपोआप तोंडातील हात काढेल. बाळ खेळण्यायोग्य गोष्टी तोंडात घालू शकेल ह्याची खूप शक्यता आहे.\nम्हणून मऊ,स्वच्छ आणि चावण्यासारखे काहीतरी बाळाला खेळायला देण्यासाठी निवडा. काही हुशार बाळे एका हाताची बोटे तोंडात घालतात आणि दुसरा हात खेळणे खेळण्यासाठी वापरतात.\nहा सल्ला अवास्तविक असू शकतो परंतु बाळ तोंडात बोटे घालून शांत पडून राहिले असेल तर आपल्याला मिळालेला हा शांत वेळ आनंदात घालवा कारण हा खूप अल्पकाळ टिकून राहणार आहे. जर तुमचे बाळ स्वत: ला शांत करू शकत असेल तर प्रत्यक्षात विकास प्रक्रियेसाठी ते एक चांगले चिन्ह आहे. कारण तुमचे बाळ हळूहळू स्वतंत्र होत आहे. बाळाची नॅपी ओली नाही ना हे तपासा किंवा बाळाची कोणत्या���ी प्रकारची गैरसोय होत नाही ना हे ही तपासून पहा.\nदात येताना बाळाला खूप त्रास होतो. थोडासा आराम मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे थंड केलेली दंत चकती (teething rings ) वापरणे. कमी तापमानामुळे बाळाचा त्रास कमी होतो. जर आपले बाळ थंड तापमानाचा प्रतिकार करत असेल तर त्याच्यावर दबाव आणू नका.\nबऱ्याच बाळांना त्यांचे पोट भरले असेल तरी बोटे चोखायला आवडतात. अशा परिस्थितीत, बोटे चोखण्याची सवय तोडण्यासाठी, आपण बाळासाठी एक चांगला चोखणी निवडू शकता आणि स्तनपानानंतर त्याला देऊ शकता. अशी शक्यता असू शकते की आपले बाळ शांततेने एका हाताने चोखणी खेळत बसेल आणि दुसऱ्या हाताची बोटे तोंडात घालणे पुढे चालू ठेवेल.\nलहान मुलांबरोबर व्यस्त रहा. त्यांच्याशी बोला, गाणे गा किंवा त्यांच्या आवडत्या खेळण्याबरोबर खेळा. यामुळे सतत बोटे तोंडात घालण्यापासून ते विचलित होऊ शकतात आणि त्यांच्या विकासात मदतही होऊ शकते.\nबाळ तोंडात हात घालण्याची काही कारणे स्पष्ट तर काही पूर्णपणे निराधार असतात. हातांचे चोखणे हे स्वतःचे तळवे चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा मार्ग आहे. अशा गोष्टी कधी झाल्या आहेत याची नोंद ठेवा. त्यास थांबविण्याकरिता नियमितपणे विविध मार्ग निवडत असताना, आपले मुल एकतर वेगवेगळ्या प्रकारे विचलित होण्यास शिकू शकेल किंवा ह्या सवयीला पूर्णपणे सोडून देऊ शकेल.\nPrevious articleगर्भारपणाचा पहिला महिना: आवर्जून खावेत आणि टाळायला हवेत असे अन्नपदार्थ\nनवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे\nबाळाला मालिश कशी करावी आणि त्याचे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/785", "date_download": "2019-03-26T08:15:29Z", "digest": "sha1:AKNO25FBYI3BYYZJBTH7STC6PRMEQPS3", "length": 12659, "nlines": 158, "source_domain": "misalpav.com", "title": "वाईन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआता फक्त घासफूस ...\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nमाझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून \"आता फक्त घास फुस\" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.\nआता फक्त घास फुस\nढेरी तुडुंब करी मन खु���\nआता फक्त घास फुस\nआता फक्त घास फुस\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nहोम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार \nज्याक आॅफ आॅल in पाककृती\nतर असं की मी (ज्याक), बाबा योगीराज अन डॉक श्रीहास राहतो या थर्ड वर्ल्ड मधल्या अत्यंत म्हणजे अत्यंतच पुढारलेल्या औरंगाबाद नामक शहरात. इथे खानपान अन इंटरमेंट ची ईतकी म्हणजे ईतकी फार-फार ठिकाणं असल्याने सारखं सारखं बाहेरचंच खाऊन घरी काय करता येईल याचा विचार चालला होता, अन तेव्हाच ठरलं, (म्हणजे मी ठरवलं अन बाकीच्यांनी अनुमोदन दिलं). की हो, घरी “वाईन” तयार करायची. सुरुवातीला शिलेदारांना हे जमेल की नाही वाटलं, पण जमेल, करून तर बघू, जमली तर वाईन नाहीतर सरबत, हाकानाका (चाल : बनी तो बनी नई तो परभनी)\nहोम ब्र्यूड वाईन तयार करण्याचे ढोबळ मानाने टप्पे\nRead more about होम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/lenin-clothe/", "date_download": "2019-03-26T08:45:27Z", "digest": "sha1:CQN6MV3SJ7XMBGTE2QX622E3IYPFRITY", "length": 18214, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "हातमाग | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -���ेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nहातमाग म्हणजे जाडं भरडं… पण आज फॅशन जगतात हातमागाचे ग्लॅमर मोठे आहे.\nहातमाग…पारंपरिक, पुरातन कला. त्यावर नक्षीकाम केलेल्या अनेक विविधरंगी, कलाकृतींच्या साडय़ा, ड्रेस, टॉप्स, पलाझो, ओढण्या असे खादीचे नवनवीन पेहराव, भरतकाम केलेल्या पर्सेस, लीननच्या अनेक प्रकारांतील पारंपरिक, आकर्षक मऊसूत साडय़ा कशा दिसतील हे प्रत्यक्ष आजमावून पाहायचे असेल तर उज्ज्वल सामंत या मराठी उद्योजिकेच्या स्टुडिओला भेट द्यायलाच हवी. ‘उज्ज्वल तारा’ हा हातमागावरील कपडय़ांचा ब्रॅण्ड त्यांनी नुकताच सुरू केला आहे. तरुणींसह सगळ्याच वयाच्या महिलांना त्यांना हव्या असलेल्या साडय़ा, ड्रेसेस यामध्ये त्यांचे सौंदर्य कसे खुलते हे अनुभवता येते. हातामागावरील विविधढंगी कपडय़ांच्या या जगात ग्राहकांचा खादीविषयी असलेला गैरसमज नक्कीच दूर होईल.\nलोकांना हिंदुस्थानचं हातमागावरील कौशल्य कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी एक स्टुडिओ तयार करावा हा विचार मनात घोळू लागला. या कल्पनेतून ‘उज्ज्वल तारा’ या बॅण्डचा जन्म झाला. आज काळाची गरज बदललीय. तरुण मुली, स्वतःला तरुण समजणाऱया स्त्रियांना स्टायलिश दिसण्यासाठी एक वेगळा लूक हवा असतो. याकरिता पश्चिम बंगाल, गुजरात, कश्मीर ते कन्याकुमारी अशा सर्वच प्रांतांतील हातमागावरचे पेहराव या बॅण्डअंतर्गत उपलब्ध करून देण्याची इच्छा त्या व्यक्त करतात.\nहातमागाचे कापड म्हणजे जाडंभरडं. त्यात काही सौंदर्य नाही. पारंपरिकता जपण्यासाठी महागडय़ा पैठणी साडय़ा महिला विकत घेतात. मात्र या साडय़ा कमी किमतीतही उपलब्ध आहेत हा सर्वसामान्यांमधला गैरसमज दूर होण्याची आज गरज आहे. यासाठी तळागाळातल्या कारागीरांमध्येही याबाबत जागृती व्हायला हवी. हातमागाचे कपडे म्हणजे त्यात काही सौंदर्य नाही. प्रत्यक्षात या कपडय़ांच्या डिझायनरने तयार केलेले कपडे घातले की महिला भारावून जातात. ‘उज्ज्वल तारा’ या ब्रॅण्डअंतर्गत अनेक हातमागाच्या व्यावसायिकांना आणि कारागीरांना प्रसिद्धी देण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय एक फॅशन डिझायनर म्हणून स्वतःचे उत्पादनही या ब्रॅण्डद्वारे उपलब्ध करण्याचे त्यांनी ठरवले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये खादीचं वेगळेपण पोहोचायला हवं असं उज्ज्वल सामंत यांना वाटतं.\nकश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी कला आहे. प्रत्येक ठिकाणी कपडय़ांचा वेगळा पोत आणि दर्जा आहे. हातमाग ही मोगलांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली कला आहे. त्यावरची कलाकुसर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते. तेव्हा त्या कपडय़ाचं सौंदर्य आपण अनुभवतो. अशा कारागीरांच्या मेहनतीला दाद देणं म्हणजे आपल्या देशाला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करणं आहे. तरच या कलाकारांनाही त्यांच्या श्रमाचं मोल मिळेल. त्यांची कुटुंबेही आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील. याकरिता ही कला जिवंत ठेवण्याची गरज आहे.\nथंडीत उबदार आणि उन्हाळ्यात गार वाटण्यासाठी लिनन हे कापड उपयुक्त आहे. लिनन वर्षभर वापरता येतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागे वापरले जातात. जेणेकरून आधुनिक काळासाठी त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव निर्माण करता येतात. मॉडेलिंग आणि सिने जगतात लिनन प्राधान्याने वापरलं जातं. काजोल, विद्या बालन लिननच्या साडय़ा वापरतात. प्लेन लिनन, जरी लिनन तसेच शर्ट, ड्रेस मटेरियल, टॉप्स, स्ट्रेट पॅण्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग यामध्ये सुरू आहेत. शर्ट पॅण्ट आणि जीन्स यापेक्षा एक वेगळ्या आणि पारंपरिक सौंदर्य देणाऱया लिननकडे तरुणाईही आकर्षित होत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलग्वादार : चीनसाठी आर्थिक गळफास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्र��िक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ram-shriram/", "date_download": "2019-03-26T09:09:40Z", "digest": "sha1:HPF4LTOGB3Q6YHZKDPJFLCWPZFYXRDTG", "length": 6859, "nlines": 76, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ram shriram Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसचिनने ६ वर्षांचा पगार पंतप्रधान निधीस केला दान, जाणून घ्या इतर दानशूर भारतीयांबद्दल..\nहे आणि आणखी काही भारतीय आपल्या संपत्तीपैकी काही भाग नेहमीच लोकांना दान करण्यासाठी तयार असतात\nया भारतीय व्यक्तिमुळे गुगलचा जन्म झाला \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गुगल हे सर्च इंजिन जगासमोर आलं आणि जगात\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nबॅरीस्टर आणि लॉयर यांमध्ये नेमका फरक काय\nप्रेतासोबत झोपायला आवडणारा जगातील सर्वात क्रूर हुकुमशहा\n१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग\nछत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास\nतुम्ही कल्पना केलेल्या स्वर्गाला विसरून जाल असे जमिनीखालील अचाट सुंदर स्वर्गलोक \nएक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आय��ष्यातील काही रंजक गोष्टी…\nहैदराबादेत “भिक बॅन”… एका महिलेची करामत\nतर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत\n२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते\nएका भारतीय महिला डॉक्टरने तयार केलेत कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करणारे नॅनो-पार्टिकल्स\nलक्ष ठेवा…नवे ७ देश जन्मास येत आहेत\nसिकंदर खरंच जगज्जेता होता ह्या ९ गोष्टी सिकंदराबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात\nमुंबई साखळी ट्रेन बॉम्बस्फोटला दहा वर्षं : काय घडलं ह्या दहा वर्षांत \n२१ किलोमीटर सहज धावणारी ४५ वर्षांची महिला अॅथलिट : कोईम्बतूरच्या महिलेचा आदर्श प्रवास\nतुमचापण रक्तगट O-निगेटिव्ह आहे का\nडोळा मारणाऱ्या “सावळ्या” मुलीची मार्केटिंग आणि “धोक्यात”ली संस्कृती\nजगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा\nब्रह्म देवाचं एकच मंदिर का आहे कारण आहे सावित्रीचा श्राप \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/05/blog-post_49.html", "date_download": "2019-03-26T08:56:26Z", "digest": "sha1:OR7L5R3PID3FZIQGREQLFQYSPRECJRIU", "length": 11795, "nlines": 33, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: अश्विनी भावे यांचं संवेदनशील पाऊल", "raw_content": "\nअश्विनी भावे यांचं संवेदनशील पाऊल\n‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ डॉक्युमेंट्रीची निर्मिती\nकोणताही हाडाचा कलाकार आपल्या मातीतील चित्रपटसृष्टीपासून कितीही दूर गेला तरी कलेपासून मात्र दूर राहू शकत नाही. याचा प्रत्यय भारतीय सिनेसृष्टीत मानाचं स्थान असणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावेंकडे पाहिल्यावर येतो. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्याअश्विनी आजही भारतीयसृष्टीत मोलाचं योगदान देत आहेत. अमेरिकेहून येऊन ‘कदाचित’ सारख्या चित्रपटाची निर्मिती करणं असो, ‘आता होऊन जाऊ दया’ सारख्या रिअॅ‍लिटी शो मध्ये परिक्षकाच्या रुपात स्पर्धकांच्या कलागुणांचं मूल्यमापन करणं असो किंवा ‘आजचा दिवस माझा’ सारखा सिनेमा असो. प्रत्येकवेळी अश्विनी भावे यांनी प्रवाहापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचं कौतुकच झालं आहे. ग्रेट मराठा प्रॅाडक्शनच्या आगामी सिनेमातही अश्विनी अत्यंत वेगळ्या भूमिकेत समोर येणार आहेत.\nअभिनयाप्रमाणे लेखनशैलीतहीअश्विनी भावे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.१९९८ मध्ये त्याचं ‘मनोभावे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. आदिवासींची वारली कला आणि जीवनावर आधारित ‘वारली आर्ट अॅण्डकल्चर’ नावाची डॉक्युमेंट्री अश्विनी यांनी २००२ साली बनवली. मामि फिल्म फेस्टीव्हमध्ये प्रदर्शित झालेल्या याडॉक्युमेंट्रीची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अश्विनी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्या कायम कलाक्षेत्राशी जोडलेल्या राहिल्या.आता त्यांनी एक नवं पाऊल उचललं आहे. मानवी जीवाशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’नावाच्याडॉक्युमेंट्रीच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.\n‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री सध्या जागतिक पातळीवर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.अश्विनी भावे याडॉक्युमेंट्रीच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या समजल्यासर्वच सिनेमहोत्सवांमध्ये ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ने आपला ठसा उमटवला आहे. टॅाकसीक केमिकल्स आज मानवाच्या जीवाला किती हानिकारक आहे याबाबतची माहिती ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ मध्ये देण्यात आली आहे. कॉफी, टूथपेस्ट, क्रीम, लिपस्टिक यांसारख्या दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंद्वारे केला जाणारा केमिकल्सचा मारा मानवी जीवनाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. स्लो पॅायझन सारखा परिणाम करणारी ही केमिकल्स ब्रेस्ट कॅन्सर, इनफ‍‍‍‌र्टीलिटी (छातीचा कर्करोग, गतिमंदत्व, व्यंधत्व) यासारख्या रोगांना आमंत्रण देत आहेत. असं असताना मोठी कॅार्पोरेट्स आणि बडे राजकारणी याकडे हेतू पुरस्सर डोळेझाकपणा करत आहेत. काही जण याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असले तरी तो पुरेसा नाही. याबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.\n‘केटीएफ फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’चं दिग्दर्शन एमीअॅवॅार्ड विजेते पत्रकार डाना नाकमन आणि डॉन हर्डी यांनी केलं आहे. ऑस्कर विजेते अभिनेते शॅान पेन या चित्रपटाचे सूत्रधार आहेत.डाना नाकमन यांनी लिहलेल्या याडॉक्युमेंट्रीला स्कॅाट हार्डकिस यांनी संगीत दिलं आहे. ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री जगाला संदेश देणारी असून मानवी हिताची आहे. जागतिक केमिकल इंडस्ट्रीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्याचं काम करणाऱ्या ‘द ह्युमनएक्सपेरीमेंट’वर जगभरातील समीक्षकांनी स्तुतीसुमनांची उधळण केली आहे. काही व्यक्तींच्या कथांच्या तसेच आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाच्या आधारे केमिकल इंडस्ट्रीच्या कार्यशैलीचं सत्य अधोरेखित करण्यात आलं आहे.\nयुनायटेड स्टेट्स मध्ये ८० हजारपेक्षा जास्तकेमिकल्स उपलब्ध आहेत यापैकी केवळ२० केमिकल्सची तपासणी करण्यात आली आहे. त्यातीलपाच केमिकल्सना इपीएची मान्यता आहे. हे सत्य ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ मध्ये दाखवण्यात आलं आहे. डाऊ, ड्यूपॅान्ट एक्सऑनमोबील यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा उल्लेखही यात आहे. अशा प्रकारे मानवी हिताचं काम करणाऱ्या डॉक्युमेंट्रीशीअश्विनी भावे हे एकमेव भारतीय नाव जोडलं जाणं, हे भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.\nनुकतीच ‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ ही डॉक्युमेंट्री युएसमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाली. ‘अर्थ डे’च्या मुहूर्तावर हीडॉक्युमेंट्री आयट्युन्स तसेच अॅमेझॅानसारख्या जागतिक दर्जाच्या डिजीटल व्यासपीठावरही प्रदर्शित होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5116189982977176798&title=Aji%20Mya%20Pardes%20Pahila&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2019-03-26T08:08:40Z", "digest": "sha1:KNUYXGLEPH6TY6453EVNQYJUL7A2PEWC", "length": 7570, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अजि म्या परदेस पाहिला", "raw_content": "\nअजि म्या परदेस पाहिला\nपरदेशवारी हे अनेकांचे स्वप्न असते. आता ते पूर्ण आवाक्यातही आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे राहणाऱ्या विजयालक्ष्मी देवगोजी यांना त्यांच्या चुलत बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला. तिथे २२ दिवसांतील वास्तव्यातील आठवणी त्यांनी ‘अजि म्या परदेस पाहिला’मधून कथन केल्या आहेत. पुस्तकातून वाचलेला, चित्रपटांतून पाहिलेला निसर्गरम्य स्वित्झर्लंड प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.\nगोव्यात विमानतळावर आल्यापासून स्वित्झर्लंडपर्यंतच्या प्रवासाने सुरुवात होते. सेंट गालन येथे राहणाऱ्या ताईच्या घरी गेल्यावर तेथील गोष्टींचे अप्रूप, राजहंसांच्या पिसांच्या पांघरुणाची गमंत, भोवतालचा निसर्ग, राजहंसाचे प्रत्यक्ष दर्शन यात आहे. पुतणी कु���ुद व तिची कलाकार मैत्रीण बिनिता यांचा सहवास, तेथील शिस्तीचे लोकजीवन, लागो मॅजिओरे नदी, मोंटे सॅन साल्वातोर, ऱ्हाईन नदीची सफर, चीजची फॅक्टरी, ताईच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत तेथील लोकांच्या रिती, परंपरेची ओळख त्यांना होते. या सर्वांचे वर्णन यात केले आहे.\nपुस्तक : अजि म्या परदेस पाहिला\nलेखक : विजयालक्ष्मी देवगोजी\nप्रकाशक : अमरल प्रकाशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: अजि म्या परदेस पाहिलाविजयालक्ष्मी देवगोजीपर्यटनअमरल प्रकाशनAji Mya Pardes PahilaVijayalakshmi DevgojiAmaral PrakashanBOI\n‘अजि म्या परदेस पाहिला’ पुस्तकाचे प्रकाशन रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट सुखी माणसांचा देश भूतान चला जाऊ या सफरीला स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची वाढती पसंती\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\n‘डीकेटीई’च्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nभिवंडीत पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमीसाठी प्रबोधन\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/space-war/", "date_download": "2019-03-26T08:35:49Z", "digest": "sha1:4DJPGMV5O4VIVCXJXCHHQPTHREDIAHVZ", "length": 15452, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "तिसरे महायुद्ध अंतराळात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनि���ांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nधार्मिक वा सांस्कृतिक कारणावरून झालेल्या युद्धांचा अपवाद वगळता बरीचशी मोठी युद्धे त्या-त्या राष्ट्रांमधील आर्थिक कारणावरून झाल्याचा इतिहास आहे. जर जोरू, जंगल, जमीनजुमला यावरूनही काही जंग छेडली गेली आहेत. कोणत्याही देशाला स्वत:च्या भूमीवर लढाया करणे परवडत व आवडत नाही, तर दुस-या वा तिस-या राष्ट्रांच्या हद्दीत लढाया कराव्या लागतात. यावरून येथून पुढची महायुद्धे झालीच तर ती अंतराळामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण सध्या ‘स्पेस वेपन्स टेक्नोलॉजी’मध्ये अहमहमिकाच चालू आहे. म्हणून हिंदुस्थानने एप्रिल २००९ मध्ये आपला पहिला लष्करी रडार इमेजिंग सॅटेलाइट-२ (रिसेट-२) अवकाशात सोडला आणि ३० ऑगस्ट २०१३ रोजी फ्रेंच रॉकेट एरियनवरून ‘डेडिकेटेड लष्करी उपग्रह’ सोडला. अलीकडच्या काळात हिंदुस्थाननेदेखील एकामागोमाग एक उपग्रहांचे प्रक्षेपण अंतराळकक्षेत केलेले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच वेळी आपले शंभराहून अधिक उपग्रह सोडले होते आणि दोन दिवसांपूर्वी लष्करी उपयोगार्थ उपग्रहांचे यशस्वी प्रक���षेपण केलेले आहे. कार्टोसॅट-२ई उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येणा-या उपग्रहांची संख्या आता १३ झाली आहे. त्यामुळे शत्रूंच्या जमीन व समुद्रावरची टेहळणी करणे सोपे झालेले आहे. मानवाने अंतराळावर लक्ष केल्यामुळे सा-या जगभरची सुरक्षा बदलावी लागत आहे. आतापर्यंतची युद्धे जमीन, समुद्र व आकाश यामध्ये लढली गेली आहेत. महत्त्वाकांक्षी देशांना यानंतरची युद्धे बाह्य व सायबर अंतराळात खेळावयाची आहेत. त्यासाठी महासत्ता असलेल्या देशात आधुनिक युद्धशास्त्रात उपयोगी पडतील अशावर संशोधन सुरू झालेले आहे. अलीकडच्या पंचवीस वर्षांत बाह्य अंतराळाचे लष्करीकरण झाल्यामुळे स्पेस वेपन्स टेक्नॉलॉजीची स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यासाठी सोडलेले उपग्रह त्या त्या राष्ट्राचे हेर आहेत. ते हजारो फोटो घेऊन सर्व जगात कोण काय करीत आहे त्यावर लक्ष ठेवणे व त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करणे चालू ठेवण्याकरिता येते. त्यामुळे हिंदुस्थानने सोडलेल्या उपग्रहाद्वारे चीन व पाकिस्तान आपल्यापासून काहीही लपवू शकत नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबँकिंग क्षेत्रावर संदिग्धतेचं सावट\nपुढीलशालेय पातळीवर आरोग्य शिक्षण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपाकिस्तानसोबत चीनचीदेखील आर्थिक नाकाबंदी करा\n‘बातमीज्वर’ आणि प्रसारमाध्यमांवरील आचारसंहिता\nगिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय स���घ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/six-ac-local-on-central-railway-in-new-year-2019-15247.html", "date_download": "2019-03-26T08:07:03Z", "digest": "sha1:3HLL7SWYDFBUOAPVVMC5TIGFPU6JIESC", "length": 26891, "nlines": 177, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नववर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; सहा एसी लोकल सेवेत दाखल | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य वाढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त स���शल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nनववर्षात मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; सहा एसी लोकल सेवेत दाखल\nनववर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी एक आनंदवार्ता आहे. मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. या वर्षात मध्यरेल्वे मार्गावर चक्क सहा एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे गारेगार प्रवासाचा अनुभव फक्त पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांनाच नाही तर मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनाही मिळणार आहे. खूशखबर सेंट्रल रेल्वेवरुन लवकरच धावणार 'मुंबई-पुणे-मुंबई' लोकल\n2019 मध्ये एकूण 12 एसी लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. त्यापैकी सहा पश्चिम तर सहा मध्य रेल्वे मार्गावर धावतील. मध्य रेल्वे प्रवाशांना देणार नववर्षाची भेट; 66 नव्या सेवा तर, 49 सेवांचा विस्तार\nमध्य रेल्वेवरुन धावणार राजधानी\nमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अजून एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातली माहिती दिली असून आता मध्य रेल्वेवरुन राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेस गुजरातऐवजी मध्यप्रदेशातून प्रवास करेल. सीएसएमटी ते दिल्ली या मार्गे राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास होईल. सीएसएमटीहून ही गाडी थेट कल्याणला थांबेल, त्यानंतर नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन मार्गे जाईल.\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nआता सीएसएमटी वरुन स��टणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी या��ची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/787", "date_download": "2019-03-26T08:29:30Z", "digest": "sha1:L6ICCSD5EG6GKIZAQMGGVEFCFBKRLBEN", "length": 12973, "nlines": 161, "source_domain": "misalpav.com", "title": "थंड पेय | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचांदणे संदीप in जनातलं, मनातलं\nइंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाज��� करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.\nगटारी स्पेश्यल : अ‍ॅबसिन्थ - एक हरिताप्सरा\nसुनील in जनातलं, मनातलं\nएक श्वान आणि एक कच्छप वगळता सांप्रत काहीही पाळत नाही, श्रावण तर दूरची गोष्ट. सबब, \"गटारी\" साजरी करण्याचे काहीही कारण असण्याची आवश्यकता नाही, नसावी.\nतरीही \"गटारी\" साजरी होतेच\nम्हणजे कसं आहे की, आपण चवथीला मोदक किंवा होळीला पुरणपोळी खातो ती काय त्या दिवसांनतंर बराच काळ मोदक वा पुरणपोळी खायला मिळणार नाही म्हणून नव्हे, तर एक रिवाज म्हणून. तसेच माझ्या \"गटारी\"चेही\nएक रिवाज म्हणून साजरी करायची.\nखेरीज, यंदा खास आकर्षण होते ते म्हणजे - अ‍ॅबसिन्थ.\nRead more about गटारी स्पेश्यल : अ‍ॅबसिन्थ - एक हरिताप्सरा\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटण���च्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nउन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत\nदोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/facebook-deletes-objectionle-posts/", "date_download": "2019-03-26T08:52:10Z", "digest": "sha1:5NFI4UHL4FBRCBMGRLH5L4ASQNROMUJY", "length": 12893, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "फेसबुक हटवणार आक्षेपार्ह पोस्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला ���काच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nफेसबुक हटवणार आक्षेपार्ह पोस्ट\nसामना ऑनलाईन | मुंबई\nफेसबुकवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता युजर्स मोठय़ा प्रमाणात फेक न्यूज आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत आहेत. अशा फेक पोस्टमुळे काही देशांमध्ये हिंसा घडल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने आता ‘त्या‘ पोस्ट हटवायला सुरुवात केली आहे. फेसबुकने आपले धोरण बदलायचे ठरवले आहे. जेणेकरुन खोटय़ा बातम्या जास्तीत जास्त युजर्स पर्यंत पोचणार नाहीत. तसेच खोटय़ा बातम्या नेमक्या कोणत्या आहेत, हे ओळखण्यासाठी स्थानिक संस्थांचीही मदत घ्यायचे ठरवले आहे. अलीकडेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेक न्यूज हटवता येणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता एखादी पोस्ट फेक न्यूजसारखी दिसत असेल तर न्यूज फीडमध्ये तिला खाली टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलऑक्टोबरपासून मोनो रेल ट्रकवर\nपुढीलहातातली पै���ांची बॅग क्षणात लंपास करणाऱ्या जादूगर बंटी, बबलूला अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nवाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते, पंकजा मुंडेंचे विरोधकांवर शरसंधान\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/10/blog-post_26.html", "date_download": "2019-03-26T08:42:15Z", "digest": "sha1:34HWY37LFNA2HUHLHJNPZV4RF5BGI754", "length": 18034, "nlines": 128, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: इकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nइकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nआमच्या एका लांबच्या पण गावातल्या नातेवाईकाच्या देखण्या उफाड्या चिकण्या उच्चशिक्षित शोभा नावाच्या मुलीचे लग्न करायचे ठरले, तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. प्फार कमी पुरुषांच्या नशिबी प्रेक्षणीय स्थळ असते बहुतेकांच्या नशिबात सोसाट्याचा वारा अंगावर यावा तसे स्थळ असते. असे वाटते आयुष्यभर टर्कीमधल्या जणू पुरातन भग्न अवस्थेतल्या इमारती आपल्या नशिबी आल्या आहेत. हिंदू रिवाजानुसार आपल्याकडे साधारणतः दिवा��ी नंतर किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्नाचे मुहूर्त असतात, दर दिवाळी नंतर किंवा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला उगाचच वाटायचे कि यावेळी शोभाच्या लग्नाचे लाडू नक्की पण दिवस मागून दिवस गेले, ऋतू मागून ऋतू गेले तरी शोभाला स्थळ पसंत पडेना शेवटी अगदी मासिक पाळी संपता संपता तिने कुठलीशी धोंड गळ्यात पडून घेतली जेव्हा उफाडि शोभा अगदीच चिपाडी दिसायला लागली होती...\nफडणवीस सरकारात अपेक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल यात व त्या शोभाच्या उशिरा झालेल्या लग्नात मोठे साम्य आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सोडून इतर सारे अशा अविर्भावात बातम्या छापून किंवा चर्चा करून मोकळे होतात कि तेच जणू या राज्याचे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आहेत. ऑकटोबर च्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात नेहमीप्रमाणे वाहिन्या आणि वृत्तपत्रांना जणू एकमेव काम उरले होते, मंत्री मंडळ बदल आणि विस्ताराचे, त्यातून आम्ही तेवढे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना जवळचे, या अविर्भावात असलेल्या प्रतिनिधींनी जेवढ्या म्हणून शक्य होत्या तेवढ्या थापा ते मारून मोकळे झाले नेमके तेच घडले बातम्यांचे ओएव्ही निर्माण करणारे सारे ढुंगणावर आपटले, सारे त्याला आम्ही तोंडावर पडणे असेही म्हणतो....\nमंत्री मंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या बाबतीत या मंडळींचे मात्र शोले सिनेमात तुरुंगात दाढी करणाऱ्या केश्तो मुखर्जी सारखे कायम होत आलेले आहे, कोणीतरी काहीतरी मुद्दाम यांच्यासमोर बोलून जातात आणि हे पत्रकार किंवा प्रतिनिधी दुसरे दिवशी छापून मोकळे होतात, शोले मध्ये केश्तो मुखर्जीला मस्त बेवकूफ बनविण्याचे काम अमिताभ आणि धर्मेंद्र करतात, मंत्रिमंडळ फेरबदल, विस्ताराच्या बातम्या सोडण्याच्या बाबतीत माझा संशय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे, तेच ह्या अशा बातम्या त्यांच्यासमोर पत्रकारितेतले केश्तो मुखर्जी आले रे आले कि पुडीसारख्या मुद्दाम ओडून मोकळे होत असावेत....\nएक धमाल प्रसंग तसा जुना आहे. शरद पवारांचे लाडके असलेले बुलढाणा जिल्ह्यातले एक नेते त्यांच्याच मंत्रिमंडळात होते. हे मंत्री महोदय त्यांच्या कंजूष वृत्तीसाठी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील नावाजलेले होते म्हणजे ते एवढे कंजूष होते कि एकच अंडरवेअर उलट सुलट करू�� दोन दिवस घालायचे, साबण वाचतो म्हणून. एका दिवाळीदरम्यान मी मंत्रालय प्रेस रूम मध्ये येऊन मुद्दाम पुडी सोडली कि त्यांच्याकडून दिवाळी गिफ्ट घेऊन आलोय, वास्तविक मी मंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट कधीही स्वीकारत नाही पण सोडली पुडी, हेही सांगितले कि मंत्रिमहोदयांनी २० हजार रुपये किमतीचे घड्याळ गिफ्ट केले आहे, त्यानंतर पुढले आठ दिवस तो मंत्री वेडा व्हायचा तेवढा बाकी होता, पत्रकारांना बघितले रे बघितले कि तो मनोजकुमार सारखा संपूर्ण हात तोंडावर ठेवून पुढे निघून जायचा. वृत्तपत्रांच्या बाबतीत विशेषतः फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आजतागायत\nमंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या बाबतीत हेच त्या मंत्र्याच्या किस्स्यासारखे घडते आहे, मीडियातला जो तो काहीतरी ऐकतो, वरून तिखट मीठ लावून बातमी लिहून छापून मोकळा होता, विस्तार किंवा बदल अद्याप झालेला नाही पण मीडिया मात्र तोंडावर पडून ढुंगणावर आपटून मोकळा झाला आहे. गम्मत म्हणजे मंत्रिमंडळात समावेश होण्याची सुतराम शक्यता नसतांना लोकमत च्या विशेष प्रतिनिधींनी केवळ मित्रप्रेमापोटी थेट परिणय फुके यांचे नाव छापून सर्वांचे छान मनोरंजन केले आहे, दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसांना तर हि बातमी वाचल्यानंतर खूप वेळ हसू आवरत नव्हते...\nएक नक्की मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल देवेंद्रजींना निश्चित करायचा आहे, त्यावर दुमत नाही पण जे त्यांच्याही हातीनाही, वास्तविक वरून आदेश येईपर्यंत, राज्यपालांची परवानगी घेईपर्यंत त्यावर विनाकारण तेही तिखट मीठ लावून पुड्या सोडणार्या बातम्या छापणे म्हणजे राजकीय वर्तुळात खळबळ माजविण्याचा हा प्रकार असतो असे मला वाटते, विधानसभा निवडणुकीला जेमतेम १२-१३ महिने शिल्लक असतांना बदल आणि विस्तार घडवून आणणे अत्यावश्यक होते पण त्यावर शिवसेना आणि भाजपा दोघांचेही चुकलेले आहे, त्यांना त्याचा नक्की येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत मोठा त्रास होणार आहे, बघूया मुहूर्त कधी निघतो ते, हे खरे तर उदाहरण दिलेल्या शोभाच्या लग्नासारखे झालेले आहे....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी ब��ेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nउत्सवी आणि उत्साही १ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ५ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ४ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले २ : पत्रकार हेमंत जोशी\nमी टू : पत्रकार हेमंत जोशी\nराजकारणातले इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nचतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nवाघाची पोपटपंछी : पत्रकार हेमंत जोशी\nविखारी विचार विषारी प्रचार : पत्रकार हेमंत जोशी\nरंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे २ : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे १ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद २ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/apatyajnmache-samajbhan-news/dr-kishore-atnurkar-article-on-child-birth-planning-part-1-1632955/", "date_download": "2019-03-26T08:46:36Z", "digest": "sha1:XE3DN2PCM3SY2CYV56XGMXK23YGVHR74", "length": 25214, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dr Kishore Atnurkar article on Child birth planning part 1 | अपत्यजन्माचे नियोजन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्य��� चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nअपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे.\nएकदा निरोध वापरायचं ठरलं, की तो प्रत्येक संबंधाच्या वेळी वापरलाच पाहिजे, असा नियम आहे. त्यासाठी त्या साधनाचा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. अन्यथा दोघांकडूनही त्यावेळी संयम पाळण्यात आला नाही की ‘चुका’ होणारच. आणि मग शारीरिक आणि मानसिक ताण भोगावा लागणार तो स्त्रियांनाच. – ‘अपत्यजन्माचे नियोजन’ चा – भाग १.\nगर्भधारणेस प्रतिबंध घालू शकत नाही म्हणून नाइलाजास्तव गर्भ राहू देऊन वाढू द्यावा, असा आता काळ राहिलेला नाही. हा जमाना ‘प्लॅनिंग’चा म्हणजेच नियोजनाचा आहे. आता आपल्याला पाहिजे तेव्हा गर्भधारणा राहू शकते आणि नको असेल तर आपण त्यावर प्रतिबंध घालू शकतो; किंबहुना संतती आपल्याला हवी असेल तरच, अन्यथा नाही.\nगर्भधारणेसाठी आदर्श वेळ कोणती या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर असं आहे- त्या जोडप्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती योग्य असेल तर हिरवा कंदील, नाही तर पुनर्विचार झालाच पाहिजे. अपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. कुटुंब मर्यादित ठेवून सुखी जीवन जगण्याची कला शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित, आर्थिक परिस्थिती समाधानकारक असलेल्या वर्गातील लोकांनी अवगत केलेली आहे; पण हा संदेश अजूनही समाजातल्या सर्व स्तरांवर नीट पोचला आहे, असं वाटत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील जनता, शहरातील अशिक्षित-कामगार वर्ग, खासगी क्षेत्रात काम करणारे वर्ग ४ दर्जाचे कर्मचारी, भाजी विक्रेते-पाणीपुरी-वडापावची गाडी चालविणारी, रोज छोटा व्यापार करून पोट भरणारी अशी संख्येने भरपूर असलेली जनता अजूनही अपत्यजन्माच्या नियोजनापासून खूप दूर आहे. या बाबतीत एक तर ती अज्ञानी आहे, नाही तर गैरसमजाने ग्रासलेली आहे.\nगौतम नावाचा तरुण, वय वर्षे २३, शिक्षण दहावीपर्यंत झालेलं, तरीही नीट लिहिता-वाचतादेखील येत नाही, शहरात राहणारा, ना नोकरी ना व्यवसाय, वडील सेवानिवृत्त सेवक, त्यांना मिळणारं पेन्शन हेच काय ते त्या कुटुंबाचं आर्थिक स्रोत. असा हा गौतम लग्न करतो. लग्नानंतर सहा महिन्यांतच पत्नीची पाळी चुकते, गर्भ आहे किंवा नाही यासाठी लघवीची तपासणी केली जाते, रिपोर्ट निगेटिव्ह. पाळी का चुकली असेल यासाठी गौतमच्या बायकोला माझ्याकडे आणल्यानंतर मी विचारलं, ‘‘गर्भ नाही हे ठीक आहे, पण गर्भ असावा असं तुला वाटतं का’’ यावर ती अक्षरओळखदेखील नसलेली नवविवाहित तरुण मुलगी काहीच बोलेना. मी पुन:पुन्हा विचारल्यानंतर एक वाक्य अतिशय दबक्या आवाजात म्हणाली- ‘‘आपल्या मनावर काय असते’’ यावर ती अक्षरओळखदेखील नसलेली नवविवाहित तरुण मुलगी काहीच बोलेना. मी पुन:पुन्हा विचारल्यानंतर एक वाक्य अतिशय दबक्या आवाजात म्हणाली- ‘‘आपल्या मनावर काय असते’’ ‘‘तुला आता लगेच गर्भधारणा पाहिजे का’’ ‘‘तुला आता लगेच गर्भधारणा पाहिजे का’’ या मी विचारलेल्या प्रश्नाला तिने- ‘नको’ असं उत्तर दिल्यावर मात्र मी बाहेर थांबलेल्या गौतमला आत बोलावून विचारलं- ‘‘तुझी काय इच्छा आहे, गर्भ राहिला तर तुला चालेल का’’ या मी विचारलेल्या प्रश्नाला तिने- ‘नको’ असं उत्तर दिल्यावर मात्र मी बाहेर थांबलेल्या गौतमला आत बोलावून विचारलं- ‘‘तुझी काय इच्छा आहे, गर्भ राहिला तर तुला चालेल का’’ या प्रश्नाचं उत्तर त्याने चक्क‘हो’ असं दिल्यानंतर मी चमकलोच. ‘‘बायकोला इतक्या दिवसांत या बाबतीत कधी बोललास का’’ या प्रश्नाचं उत्तर त्याने चक्क‘हो’ असं दिल्यानंतर मी चमकलोच. ‘‘बायकोला इतक्या दिवसांत या बाबतीत कधी बोललास का गर्भधारणा लगेच पाहिजे का नको याबद्दल तिच्यासोबत काही चर्चा गर्भधारणा लगेच पाहिजे का नको याबद्दल तिच्यासोबत काही चर्चा’’ यावर त्याने ‘नाही’ असं उत्तर दिलं. अशा परिस्थितीत गौतमच्या बायकोची पाळी चुकली तरी ती गर्भवती नव्हती हे एका दृष्टीने चांगलंच झालं असं वाटून गेलं. सगळंच अजब’’ यावर त्याने ‘नाही’ असं उत्तर दिलं. अशा परिस्थितीत गौतमच्या बायकोची पाळी चुकली तरी ती गर्भवती नव्हती हे एका दृष्टीने चांगलंच झालं असं वाटून गेलं. सगळंच अजब न समजण्याच्या पलीकडचं. कोणत्याच नवऱ्याने आपल्या बायकोचं मत विचारात घेतल्याशिवाय तिच्यावर गर्भधारणा लादू नये, असं यानिमित्ताने सुचवावंसं वाटतं. (या सदराच्या वाचकांसाठी या सूचनेची गरज नसावी, असं मी समजतो.) आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक ‘गौतमांना’ त्यांच्या अशा बेफिकीरपणे वागण्याने स्त्रियांवर जन्मभराचा अन्याय होतो, असं मनापासून समजावून सांगणारे लोक समाजात तयार झाले पाहिजेत असं वाटतं.\nएक साधारण २० वर्षांची स्त्री, (स्त्री तरी कसं म्हणावं, २० वर्षांची मुलगीच ती) आपलं दीड वर्षांचं बाळ कडेवर घेऊन आपल्या आईसोबत आली. काही विचारण्याच्या आतच- ‘सातवा महिना है, सोनोग्राफी करना है,’ असं म्हणाली. तिची विचारपूस केल्यानंतर लक्षात आलं की, तिचा नवरा हैदराबाद येथे मिस्त्री काम करतो, तिचं आणि नवऱ्याचं शिक्षण दहावीच्या आत, सोबत फक्त गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात एकदा सोनोग्राफी केल्याचा रिपोर्ट. पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस सिझेरियन केलं होतं. एकदा सिझेरियन झाल्यानंतर किमान ३ र्वष पुढील गर्भधारणा होऊ देऊ नका, काही तरी ‘वापरा’, असं आम्ही सांगत असतो. ‘‘आपने या आप के शोहरने कुछ ‘इस्तेमाल’ नही किया क्या’’ या प्रश्नाचं उत्तर तिने- ‘‘हमको उत्ता समझता नही, हम सातवे महिने की सोनोग्राफी करने को आये,’’ असं दिलं. एक तर तिने पहिलं सिझर झाल्यानंतर लगेच दुसरी गर्भधारणा राहू द्यायला नको होती. दुसरं म्हणजे तिसरा महिना संपत येत असताना, साधारणत: ११ ते १३ आठवडय़ांच्या दरम्यान आणि साडेचार ते पाच महिन्यांच्या दरम्यान, साधारणत: १८ व्या आठवडय़ात (बाळात काही जन्मदोष आहेत किंवा नाही हे माहिती करून घेण्यासाठी) सोनोग्राफी करावी लागते; रक्त-लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात, बाळाच्या निकोप वाढीसाठी लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात, दर महिन्याला डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागते. हे काहीही न करता ती थेट सातव्या महिन्यात पोचली. आता सोनोग्राफी केल्यानंतर समजा पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये जिवाला धोका असलेला जन्मदोष आहे असं लक्षात आलं तर’’ या प्रश्नाचं उत्तर तिने- ‘‘हमको उत्ता समझता नही, हम सातवे महिने की सोनोग्राफी करने को आये,’’ असं दिलं. एक तर तिने पहिलं सिझर झाल्यानंतर लगेच दुसरी गर्भधारणा राहू द्यायला नको होती. दुसरं म्हणजे तिसरा महिना संपत येत असताना, साधारणत: ११ ते १३ आठवडय़ांच्या दरम्यान आणि साडेचार ते पाच महिन्यांच्या दरम्यान, साधारणत: १८ व्या आठवडय़ात (बाळात काही जन्मदोष आहेत किंवा नाही हे माहिती करून घेण्यासाठी) सोनोग्राफी करावी लागते; रक्त-लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात, बाळाच्या निकोप वाढीसाठी लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात, दर महिन्याला डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागते. हे काहीही न करता ती थेट सातव्या महिन्यात पोचली. आता सोनोग्राफी केल्यानंतर समजा पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये जिवाला धोका असलेला जन्मदोष आहे असं लक्षात आलं तर कायद्याने गर्भपात करता येत नाही, गर्भ जन्मदोषांसहित वाढवण्याचं संकट कायद्याने गर्भपात करता येत नाही, गर्भ जन्मदोषांसहित वाढवण्याचं संकट हे सगळं म्हाताऱ्या आईला समजावून सांगण्यापेक्षा तिच्या नवऱ्यालाच बोलण्याची मी इच्छा प्रदर्शित केली असता तिची आई म्हणाली- ‘‘उनो हैदराबादसे अभी नही आ सकते, दो महिने पहिलेच लाकर छोड के गये, अब जो कुछ भी करना है अपनेकुच करना है.’’ तिला स्वत:ला कळत नाही आणि नवऱ्याची साथ अजिबातच नाही. अशी परिस्थिती न ओढवली तरच नवल.\nसमाजात अजूनही संख्येने भरपूर अशी जनता आहे जी गर्भधारणा आणि अपत्यजन्म याकडे फारसं गांभीर्याने बघत नाही. नांदेडला लोकसहभागातून निर्माण झालेलं, रुग्णांना रास्त दरात आरोग्यसेवा देणारं ‘रयत रुग्णालय’ आहे. तिथे काम करीत असताना आलेला हा अनुभव या मुद्दय़ाशी सुसंगत आहे. या उदाहरणातील, नवरा-बायको दोघेही गरीब, अशिक्षित, पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या माहितीपासून दूर. अपत्यजन्माच्या बाबतीत नियोजनाचा अभाव समजू शकतो; पण आशा आणि वसंत जाधव या सुशिक्षित, शहरात रहाणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत थोडय़ाफार फरकाने असंच घडावं हे पटत नाही. वसंत जाधवला विचारलं- ‘‘तुम्ही पदव्युत्तर आहात, तुम्ही कशी काय ‘काळजी’ घेतली नाही’’ यावर तो म्हणाला की, ‘‘मी निरोध वापरत होतो, पण कधीकधी वापरायचोही नाही.’’ ‘‘असं का’’ यावर तो म्हणाला की, ‘‘मी निरोध वापरत होतो, पण कधीकधी वापरायचोही नाही.’’ ‘‘असं का’’ यावर तो गप्प बसला. त्याच्या गप्प राहण्यामागचं कारण मी ओळखू शकलो. कारण उघडपणे सांगण्यासारखं नव्हतं. एकदा निरोध वापरायचं ठरलं की तो प्रत्येक शारीरिक संबंधाच्या वेळी वापरलाच पाहिजे, असा नियम आहे. त्यासाठी त्या साधनाचा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. आपल्या रूममध्ये ते साधन उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री केली नाही आणि भावना उत्तेजित झाल्यानंतर साधन शिल्लक नाही हे लक्षात आल्यानंतर दोघांकडूनही संयम पाळण्यात आला नाही की अशा ‘चुका’ होणारच. या चुकांमुळे निर्माण झालेला ���ारीरिक आणि मानसिक ताण भोगावा लागतो तो स्त्रियांनाच.\nपुरुषांनी योग्य ती काळजी तर घेतलीच पाहिजे, पण स्त्रियांनी जास्त सतर्क राहिलं पाहिजे. स्त्रियांना ‘नको’ म्हणता आलं पाहिजे. ग्रामीण स्त्रियांच्या जीवनात या ‘नको’ला काही अस्तित्व नाही ही आजची परिस्थिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/7/Article-on-Dnyaneshwar-by-Kaumudi-Godbole.html", "date_download": "2019-03-26T08:15:32Z", "digest": "sha1:IMPCT4Q2ICE4PVDNPDRW7ZYIJ6YWCBAM", "length": 14662, "nlines": 58, "source_domain": "mahamtb.com", "title": " समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर", "raw_content": "\nसमाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर\nसंजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्���ाचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्तं मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. आपले संसारताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक, अमूल्य अश्रू ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते.\nसुमारे ७२२ वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. सात शतकं उलटून गेली तरी, हा समाधी सोहळा भक्तांच्या अंत:करणाच्या पटलावरून पुसला गेला नाही. त्याचा अमीट ठसा उमटला. हजारो घराण्यात परंपरेतून आळंदी वारी चालत आली आणि आजही चालू आहे. लाखो वारकरी माऊलींच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून येतात. ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होऊन अवघी अलंकापुरी इंद्रायणी नदी अंतर्बाह्य थरारते. पंढरीचा पांडुरंगदेखील माऊलींच्या दर्शनासाठी येतो. त्याला ज्ञानेश्वरांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. या पालखी सोहळ्यात २६ दिंड्या सहभागी होतात. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यात सुखाचा स्वानुभव घेण्यासाठी लाखो भाविकांची पावले आळंदीकडे वळतात. विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सगळ्यात भावपूर्ण कार्यक्रम म्हणजे ‘समाधीच्या अभंगांचं गायन’ पिढ्यान्पिढ्या घराण्यामध्ये ‘समाधी अभंग’ म्हणण्याचा मान चालत आलेला आहे. वेगवेगळे फडकरी, दिंड्या यांच्याकडे हा ‘समाधी अभंग’ उभे राहून गायन करण्याचा मान आहे. माऊलींच्या संजीवन समाधीचे साधारणपणे ७० अभंग आहेत. हे संत नामदेव महाराजांच्या स्फुरणामधून साकारलेले अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या प्रारंभीच्या अभंगात समाधीची पूर्वपीठिका व्यक्त झाली आहे. ते म्हणतात,\nमग नाम म्हणे विठोबासी\nज्ञानांजनासीऽऽ कृपा आली विठ्ठालासी॥\nतीर्थ भगिरथी अहर्निशी ॥\nकार्तिक त्रयोदशीच्या शुभदिवशी साधा उत्सव नाही, तर महाउत्सव केला. ज्ञानदेवांना विठ्ठलाने परमात्मा परमेश्वराने समाधी सुखाचा सुरेख अनुभव दिला. अलंकापुरी पुण्यभूमीमध्ये हा महाउत्सव संपन्न झाला. अजानवृक्षातळी ज्ञानदेवांवर श्रीविठ्ठलाने कृपा केली. ही कृपा अत्यंत आगळीवेगळी असून तिचं वर्णन करण्यास शब्द अपुरे प��तात. भागिरथी तीर्थ कायम जवळ ठेवून नित्य स्नानासाठी इंद्रायणी ही दक्षिणवाहिनी नदी दिली. अलंकापुरीच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा वरील अभंग आहे. संत नामदेव महाराज वर्णन करतात,\nवोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला आणिकांच्या डोळा अश्रु येती॥\nअमर्यादा कधी केली नाहीं येणें\nफेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी\nआता ऐसें कोणी सखे नाहीं॥\nकाढोनिया गुह्य वेद केले फोल\nवैराग्याचा मेरूमणी असलेले ज्ञानदेवांचे सद्गुरू निवृत्तीनाथांची अवस्था कशी झाली, ते या अभंगातून लक्षात येते. त्यांच्या नयनांमधून अश्रुंच्या धारा बरसू लागल्या. ज्ञानदेवांचे गुणवर्णन करून, ते आठवून त्यांना गहिवरून आले. भावना अनावर झाला. अत्यंत विनम्र मर्यांदांचे उल्लंघन न करणारा असा अलौकिक शिष्य असलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहून गीतेमधील गुह्याची उकल केली. अशा ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ वारंवार आलिंगन देऊ लागले. आपल्या शिष्याचा संजीवन समाधी सोहळ्यामुळे विरह होणार, या विचारामुळे ते व्याकुळ झाले. अशा या अवघड वेळी स्वत: पांडुरंग सकल संतांना सांगतात,\nदेव म्हणे असे आठवाल फार \nरुक्माबाई म्हणे याजलागीं जाण\nअर्थात, तुम्ही सगळेजण ज्ञानदेवांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगाल, प्रसंग आठवाल, तर समाधी सोहळ्याला फार उशीर होईल. सोपानदेव, मुक्ताबाई, अनेक संतांना ज्ञानदेवांना दूर करावेसे वाटेना. प्रत्यक्ष जगन्माता रुक्मिणीदेखील तिथे हजर होती. ज्ञानदेव मोठे भाग्यवान ब्रह्मखूण घेऊन अवतरलेल्या चारही भावंडांचं मूळ रूप किंवा अवतार सांगण्याची विनंती त्यांनी विठ्ठलाला केली. कोणतीही उपाधी नसलेले ज्ञानदेव समाधी घेण्यास परिपूर्ण आहे. समाधी सोहळ्याचा तपशील नेत्रांसमोर समाधी सोहळयाचे दृश्य साकार करणारा नामदेवांचा अभंग आहे.\nनिवृत्तींने बाहेर आणिलें गोपाळा\nघातियेली शिळा समाधीसी ॥\nसोपान मुक्ताई सांडिती शरीरा\nम्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥\nआणिकांची तेथे उद्विग्न तीं मनें\nनामदेवें भावें केली असे पूजा\nबापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥\nअवघड असा समाधीचा क्षण आला. निवृत्तीनाथांनी गोपाळाला ज्ञानदेवांच्या भुयारामधून बाहेर आणले. समाधीच्या स्थानी शिळा ठेवून स्थान बंद केलं. सोपान, मुक्ताई, निवृत्ती यांना शोक अनावर झाला. अनेक संतांनी उद्विग्न मनांनी ज्ञानदेवांच्या समाधीवर फुले अर्पण के���ी. नामदेवांनी अत्यंत मनोभावे पुण्यपुरुषाच्या, ज्ञानराजांच्या समाधीचे पूजन केले. प्रत्येक अभंग म्हणता म्हणता भक्तांचा कंठ दाटून येणं स्वाभाविक आहे. संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्तं मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. आपले संसारताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक, अमूल्य अश्रू ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते. आशीर्वादाचा प्रेमळ हस्त भक्तांच्या शिरावर ठेवते. त्यांचा जन्मोजन्मी सांभाळ करते. अशा अलौकिक ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा थेट हृदयाला जाऊन भिडणारा आहे.\nअवघी जयजयकारे पिटियेली टाळी\nसहमंडळी सारे उठले ऋषिश्वर\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/788", "date_download": "2019-03-26T08:36:59Z", "digest": "sha1:LKEFXLOOZODLUXWUEIRVPWCCNAUNJWSP", "length": 11832, "nlines": 155, "source_domain": "misalpav.com", "title": "रायते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\n(ती पहा पडली गझल)\nसूड in जे न देखे रवी...\nती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी\nदादही मिळते मला का पानठेल्यासारखी\nपावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू...\nवाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी\nकोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते\nरंगते मैफील तिथली जान आल्यासारखी\nजरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी\nउडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी\nकाय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या\nप्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी\nबय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी\n२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट\nRead more about भाजलेल्या कैरीचे रायते\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी व��चावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-youth-murder-92334", "date_download": "2019-03-26T09:12:55Z", "digest": "sha1:5QRMQK3BO5U4RMF2TLIIESIUJCHMGWMI", "length": 15480, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Solapur news youth murder मंगळवेढा: पोलिसांच्या आश्वासनानंतर युवकावर अंत्यसंस्कार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमंगळवेढा: पोलिसांच्या आश्वासनानंतर युवकावर अंत्यसंस्कार\nरविवार, 14 जानेवारी 2018\nसांगोलकर कुटुंबाचा उदरनिर्वाह हा माणिक वरच चालत असल्याने त्यांच्या मृतूने त्याच्या कुटुंबाचा आधारवड गेल्याने कुटुंबाचा आभाळ कोसळले. आज रड्डेे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य केेेला जाईल प्रेत ताब्यात घेण्याची विनंती नातेवाईकांना केली.\nमंगळवेढा : भोसे येथील इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपल्यानंतर रात्री घरी येत असताना अज्ञात कारणावरून संशयास्पद मृत्यू झालेल्या रड्डे येथील माणिक नारायण सांगोलकर (वय 20) याच्या मृत कारणाचा तपास लावण्यात यावा मागणीसाठी रड्डे गावातील सर्व दुकाने बंद ठेवत ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभु यांना निवेदन देत मृतदेह ताब्यात घेण्यास दुपारपर्यंत नातेवाईकांनी नकार दिला होता. आरोपीच्या अटकेचे आश्वासन नातेवाईकांना दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला रात्री आठच्या दरम्यान शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयाबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना देण्यात आले असून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत पोलिस स्टेशनला धाव घेत खुनाचा संशय व्यक्त केला असून आरोपीच्या अटकेची मागणी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कांबळे व ग्रामस्थानी केली. रड्डे-भोसे रोडव���ील बाळकृष्ण हॉटेल शेजारील विहिरीत माणिक सांगोलकर यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. गुरूवारी रात्री दीड सुमारास आमच्या शेतातील विहिरीवर बॅटऱ्याचा उजेड दिसला. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी हॉटेलमधील कामगार कुमार सुखदेव शिंदे याला घेऊन जाऊन बॅटरीच्या उजेडात विहिरीत पाहिले असता एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत दिसून आले. बाजूला गुंगेवस्ती, भोसे येथील लोकांनी सांगितले की, विहिरीत पडलेल्या आणखी एका माणसाला गाडीत घालून दवाखान्यात घेऊन गेलेत असेच सांगितले. या घटनेची खबर हॉटेलचे मालक माऊली बंडगर यांनी दिली होती. तर अज्ञात व्यक्तीने शस्त्राने खुन करून भोसे गावच्या हद्दीत प्रेत विहीरीत टाकले अशी.फिर्याद दिलीप सांगोलकर यांनी दिली.\nसांगोलकर कुटुंबाचा उदरनिर्वाह हा माणिक वरच चालत असल्याने त्यांच्या मृतूने त्याच्या कुटुंबाचा आधारवड गेल्याने कुटुंबाचा आभाळ कोसळले. आज रड्डेे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य केेेला जाईल प्रेत ताब्यात घेण्याची विनंती नातेवाईकांना केली.\nमाणिक सांगोलकर यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी भोसे येथील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत तपास सुरू आहे.\n- मोहन विधाते सहायक पोलीस निरीक्षक\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nफसव्या प्रेमाच्या 'प्रसव' कळा\nऔरंगाबाद - जेमतेम तारुण्यात आलेली सोज्वळ ‘ती’ फसव्या प्रेमाच्या बाहुपाशात अडकली. नंतर गर्भधारणा झाली. मग त्याने तिला दगा दिला. जग, समाजापासून स्वत:ला...\nनागपूरात पोलिस शिपायावर तलवारीने हल्ला\nनागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात पोलिस शिपायावरच तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्रीच्या...\nचोरट्याने पोलिसाला बनवले ‘मामा’\nनागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस...\nदोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसा��नी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल...\nफिर्यादी माजी सैनिकाला केले आरोपी\nपिंपरी - ड्यूटीवर असताना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकालाच सांगवी पोलिसांनी आरोपी केले. एवढेच नव्हे, तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/keep-politics-aside-village-development-139158", "date_download": "2019-03-26T08:56:09Z", "digest": "sha1:V2JFXFUCBNW2QDQKIGGTX7IM67YWQLBM", "length": 14303, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "keep politics aside for village development राजकारण बाजुला ठेवून विकासासाठी प्रयत्न करा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nराजकारण बाजुला ठेवून विकासासाठी प्रयत्न करा\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nवालचंदनगर : गावातील नागरिकांनी राजकारण बाजुला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे गावभेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुळे बोलत होत्या.\nयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, शुभम निंबाळकर, रेहना मुलाणी, माधुरी नागाळे, छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग उपस्थित होते.\nवालचंदनगर : गावातील नागरिकांनी राजकारण बाजुला ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे गावभेटी दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सुळे बोलत होत्या.\nयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य ���मितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, शुभम निंबाळकर, रेहना मुलाणी, माधुरी नागाळे, छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग उपस्थित होते.\nगावातील युवकांनी अंर्तगत राजकारणामुळे गावाचा विकास रखडल्याचे सांगितल्यानंतर सुळे यांनी सांगितले की, गावच्या अंर्तगत विकासासाठी युवकांनी, स्थानिक नागरिकांनी राजकारण बाजुला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. सार्वजनिक अडचणींना प्राधान्य देवून त्या मार्गी लावाव्यात. चांगल्या कामासाठी पक्ष नेहमीच पूर्ण ताकदीने युवकांच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनचे अॅड. नितीन कदम यांनी खासदार सुळे यांना भेटून गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. कार्यक्रमाचे नियोजन हनुमंत मोहिते यांनी केले होते.\nLoksabha 2019 :विजयासाठी करावी लागणार कसरत\nराज्यातील महायुतीच्या प्रचाराचे कोल्हापुरात रणशिंग फुंकले गेले. या सभेसाठी शिलेदारांनी गर्दीही मोठी केली. महायुतीने या सभेच्या माध्यमातून केलेल्या...\nLoksabha 2019 : शिवसेनेच्या वरनाळेंची बंडखोरी\nउमरगा - उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीने खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेनेचे माजी जिल्हा...\nLoksabha 2019 : मुले पळवणारी टोळी मुंबईतही\nमुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत....\nवाघांच्या उमेदवारीचा \"उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून\nजळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-...\nकसभेच्या धुळे मतदारसंघात समर्थक उमेदवारासाठी जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप विरुद्ध कॉंग्रेस, अशा प्रचार युद्धात...\nLoksabha 2019 : काटा मारण्यासोबत जाणाऱ्यांचा काटा काढू\nकोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmpissue-pmp-raksha-bandhan-target-no-complete-140162", "date_download": "2019-03-26T08:55:45Z", "digest": "sha1:5EANA2JN46FB7DY2NOQDEDEZTPBTCLVA", "length": 11343, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMPIssue PMP Raksha Bandhan target no complete #PMPIssue रक्षाबंधनला पीएमपी ‘रिव्हर्स’ | eSakal", "raw_content": "\n#PMPIssue रक्षाबंधनला पीएमपी ‘रिव्हर्स’\n#PMPIssue रक्षाबंधनला पीएमपी ‘रिव्हर्स’\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nपुणे - रक्षाबंधनाचा दिवस पीएमपीसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा दिवस असतो. त्यामुळे पीएमपीने जादा ८८ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र रविवारी शहरात दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३१ लाखांची घट झाली\nरक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे; पण रविवारी शहराच्या अनेक भागांत दिवसभर पाऊस पडत होता. या पावसाचा पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम झाला.\nपुणे - रक्षाबंधनाचा दिवस पीएमपीसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा दिवस असतो. त्यामुळे पीएमपीने जादा ८८ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र रविवारी शहरात दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३१ लाखांची घट झाली\nरक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे; पण रविवारी शहराच्या अनेक भागांत दिवसभर पाऊस पडत होता. या पावसाचा पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम झाला.\nया वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला १ कोटी ६६ लाख ६ हजार ७४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये १ कोटी ६० लाख १७ हजार रुपये तिकिटातून, पासच्या माध्यमातून ५ लाख ८३ हजार ५७५ आणि आराम बसच्या माध्यमातून ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी १ कोटी ९७ लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.\nरक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला विक्रमी उत्पन्न मिळत असते. हा मागील काही वर्षांचा अनुभव आहे. मात्र या वर्षी हा सण रविवारी ���ल्याने आणि त्यातच शहरात दिवसभर पाऊस असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला.\n- सुभाष गायकवाड, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पीएमपी\nपिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास...\n#PMPIssue ‘पीएमपी’चे सुधारणांकडे दुर्लक्ष\nपुणे - पीएमपीच्या अनेक बसची सध्या दुरवस्था झाली आहे. यामुळे त्या मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार...\n#PunekarDemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील...\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) भोसरी आगार इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवीत आहे. त्यात कमी उत्पन्नाचे मार्ग बंद करणे,...\n#PunekarDemands वाहतूक : जाहीरनामा जनतेचा\nलोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले...\nबचत गटांच्या ४० बस पीएमपी घेणार\nपुणे - माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांच्या बचत गटांकडून सीएनजीवर धावणाऱ्या ४० बस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेणार आहेत. तीन महिन्यांत या बस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/789", "date_download": "2019-03-26T08:44:38Z", "digest": "sha1:IK5RR4Z5AX76H32IT4X2R3VEI7QUXKNV", "length": 10461, "nlines": 143, "source_domain": "misalpav.com", "title": "कोल्हापुरी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भ��कंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nसंडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)\nसंडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nस्वाती राजेश in पाककृती\nRead more about संडे स्पेशल (कोल्हपुरी मिसळ)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5373570322237321218&title=Blood%20Donation%20Camp%20&%20Cricket%20Match%20at%20Khardi&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:13:38Z", "digest": "sha1:Z5B3CXTVJ6WDJEEWBCV2QL5H6REMEGQ2", "length": 9565, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "खर्डी येथे शिवराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर", "raw_content": "\nखर्डी येथे शिवराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर\nसोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शिवराज ग्रुपच्या वतीने १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूटचे (स्वेरी) विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.\nप्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विश्वस्त प्रा. रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी सध्याच्या युवकांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘या उपक्रमात मी आनंदाने व अधिक उत्साहाने सहभागी होत असून, सध्याचे युवक विधायक उपक्रम राबवीत असल्याची बाब समाधान देणारी आहे. आपल्या घरातील आई, वडील व घरातील जेष्ठ नागरिक कामावर गेलेले असताना घरातील मुलांना नेमके काय केले, तर त्याचा त्यांना कसा फायदा होईल, जीवनाच्या फायद्याच्या दृष्टीने नेमके काय करावे, हेच माहित नसते. त्यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून योग्य संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर युवकांना एक निश्चित दिशा मिळेल. आत्तापर्यंत ग्रुपमुळे योग्य दिशा व योग्य संस्कार मिळाले असून, यापुढेही शिवराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आपले क��र्य अखंडीत ठेवावे.’\nया प्रसंगी विश्वस्त प्रा. रोंगे यांनी क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनावेळी उत्कृष्ट फलंदाजी करून महाविद्यालयीन जीवनातील क्रिकेटच्या खेळाबाबतच्या आठवणी सांगितल्या. या वेळी त्यांनी स्वतःही रक्तदान केले. या कार्यक्रमाला प्रसंगी आबासाहेब रोंगे-पाटील, भारत पाटील, शरद रोंगे-पाटील, सचिन रोंगे, प्रकाश जाधव, राहुल रोंगे, अमोल पवार, संतोष मोरे, मोहन रोंगे, समाधान रोंगे, सीताराम रोंगे, महेंद्र रोंगे, प्रशांत रोंगे, निरंजन खंडागळे, स्वप्नील रोंगे-पाटील, दीपक पाटील, युवराज रोंगे, आप्पासाहेब रोंगे, सुरेश कुसमुडे, योगेश पाटील, विकास पाटील, भारत रोंगे, दत्तात्रय येडगे, ज्योतिराम दिघे, गणेश जाधव, श्रीकांत रोंगे, सचिन चव्हाण, गणेश शिनगारे, ग्रुपच्या सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.\nसाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस ‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ पंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nअभिजित दिघावकर यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान\nनवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर\nबाळासाहेब तोरस्कर साहित्य रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4618313556306695205&title=Turmeric%20Production%20at%20Guhagar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-03-26T08:43:53Z", "digest": "sha1:G2MFGSGLWQV2HA2O4M6HFP4WIBEJABH4", "length": 13440, "nlines": 150, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शेतकऱ्याच्या जिद्दीने कातळावर पिकले सोने!", "raw_content": "\nशेतकऱ्याच्या जिद्दीने कातळावर पिकले सोने\nअर्धा गुंठा खडकाळ जमिनीत १२५ किलो हळदीचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन\nगुहागर : माती नसलेल्या खडकाळ जमिनीवर म्हणजेच कातळावर शेती करण्याचा वेगळा विचार करणाऱ्यांना बऱ्याचदा वेड्यात काढले जाते; मात्र अशा वेगळ्या आणि धाडसी प्रयोगात उत्तम यश मिळाले, की त्याचे समाधान निराळेच असते. वेळणेश्���र (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील शेखर गाडगीळ हे शेतकरी सध्या असेच समाधान अनुभवत आहेत. कातळ भागातील अर्धा गुंठा जमिनीत केलेल्या हळदीच्या लागवडीतून त्यांनी १२५ किलो हळदीचे उत्पादन घेतले आहे.\nकोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. प्रचंड वृक्षसंपदा, वेड लावणारे निसर्गसौंदर्य. रत्नागिरी जिल्ह्यात ४८ टक्के भाग हा वनाच्छादित आहे; मात्र दुसरीकडे उजाड कातळही आहे. हा खडकाळ प्रदेश असल्याने त्यावर झाडे नाहीत; मात्र खुरटी झुडपे विरळ स्वरूपात सगळीकडे उगवतात. काही कातळ भाग केवळ पावसाळ्यातील गवताव्यतिरिक्त माळरानासारखे उजाड दिसतात. शासकीय दप्तरी ‘पोटखराबा’ अशी नोंद असलेल्या म्हणजेच लागवडयोग्य नसलेल्या कातळ भागात ‘ब्लास्टिंग’ने खड्डे करून अनेक ठिकाणी हापूसच्या आंबा बागायती उभ्या केल्या आहेत; पण या बागांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे; पण जिद्द असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर कातळातूनही सोने पिकवता येते, हेच गाडगीळ यांच्या या प्रयोगातून दिसून येते.\nवेळणेश्वर येथील गाडगीळ यांनी पावसाचे पाणी साठवण्याची धडपड म्हणून १३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. साठलेल्या पाण्याचा उत्पादक उपयोग करण्यासाठी त्यांचे छोटे-छोटे प्रयोग सुरू आहेत. असलेल्या जागेबाहेरून काही आणायचे नाही (म्हणजे माती वगैरे) जागेत पडणारा पालापाचोळा एकत्र करायचा. त्यावर जीवामृत, अमृतपाणी ओतून त्याचे मातीत रूपांतर करायचे हे काम गेले अनेक महिने सुरू आहे. या प्रयत्नांना यश आले आणि कातळावर लागवड करता येईल इतकी माती तयार झाली. याच मातीत पालापाचोळ्यावर परसदारातील हळद लागवडीचा प्रयोग गाडगीळ यांनी यशस्वी करून दाखवला आहे.\n२०१८च्या जून महिन्यात केवळ अर्धा गुंठा जागेत, हळकुंडापासून तयार केलेल्या ‘एसके-४’ (स्पेशल कोकण) या सचिन कारेकरने विकसित केलेल्या हळदीच्या जातीची लागवड केली. त्यातील १५० रोपे या पालापाचोळ्यावर (मातीविरहित जागेवर), तर ५० रोपे माती असलेल्या जागेवर लावली. लागवडीच्या वेळी केवळ गांडूळखत व दर १५ दिवसांनी जीवामृत घालणे सुरू केले. याव्यतिरिक्त अन्य कोणतेही रासायनिक खत घातले नाही किंवा फवारणी केली नाही. त्यातून आता १२५ किलो ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले आहे. यामध्ये १०० किलो हळकुंडे व २५ किलो कंद यांचा समावेश आहे. काही गड्��्यांचे वजन दीड ते दोन किलो एवढे भरले आहे.\n‘विशेष म्हणजे मातीत लावलेल्या जागेत केवळ ३२ किलो कंदांसह हळद मिळाली, तर उर्वरित ९३ किलो हळद (१७ किलो कंद व ७४ किलो हळकुंडे) मातीव्यतिरिक्तच्या जागेत मिळाली. या कातळावर सात ते आठ इंच पालापाचोळ्याच्या थरावर हा प्रयोग यशस्वी झाला असून, पुढच्या लागवडीसाठी मातीसुद्धा तयार झाली आहे. १२५ किलो हळदीपैकी एकही कंद किंवा हळकुंड रोगग्रस्त किंवा खराब निघाले नाही हे महत्त्वाचे. या प्रयोगात कृषी विषयातील जाणकार गजेंद्र पौनीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली,’ असे गाडगीळ यांनी सांगितले.\n‘परसदारातील कातळावर केलेला हा छोटा प्रयोग प्रेरक असून, इतक्या प्रमाणात आलेले उत्पादन पाहून त्याचे समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया पौनीकर यांनी व्यक्त केली.\nसंपर्क : शेखर गाडगीळ- ९४२३७ २९७३८\nसुधीर भालचंद्र गाडगीळ About 18 Days ago\nश्री. शेखर काका, तुझ्या कल्पकतेला, जिद्दीला , व अथक परिश्रमाने पिकविलेल्या पिवळ्या सोन्याला मनापासून सलाम व शुभेच्छा.\nगजेंद्र पौनीकर About 19 Days ago\nआमच्या छोट्या प्रयोगांचे वृत्त 'Bytes of India' मध्ये प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.\nआंबा बागेत हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी ‘हळद कोकणासाठी पर्यायी पीक’ भाताच्या आगरात जोंधळ्याचे चांदणे गुहागर येथे फेरोसिमेंट तंत्रज्ञान कार्यशाळा निसर्गाचा चमत्कार - बामणघळ\nफळविक्रेत्याचे एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश\nअसामान्य व्यक्तिमत्त्वाचा साधा माणूस\nपुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन\nरत्नागिरीत बांबू लागवड कार्यशाळा\nइस्राएल आणि देवाचे राज्य\nरत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘तीन’ : गुंतागुंतीचं, पण आकर्षक कोडं\nविश्वविक्रमी गडचिरोली : एक थक्क करणारा प्रवास\nरोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2019-03-26T08:00:57Z", "digest": "sha1:KLSREBIX7RF53ZFZKTOZGYHFYSSCKMRP", "length": 22770, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोंगल - विकिपीडिया", "raw_content": "\nसामूहिकरीत्या तांदळाची खीर बनवताना\nपोंगल (तमिऴ: தைப்பொங்கல்; देवनागरी: तैप्पोङ्गल्) हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. ‘तमिऴर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिऴ भाषिकांचा शुभदिवस म्हणविला जाणा��ा हा सण जगात जेथे म्हणून तमिऴ भाषिक लोक आहेत तेथे, उदा: भारतात प्रामुख्याने तमिळनाडु राज्यात आणि भारताबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, युरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस इत्यादि अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.\n२ पोंगल उत्सवाची परंपरा\nतमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेंव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग ३ दिवस पोंगल हा सण येतो. मकर संक्रमणाची ही घटना सहसा प्रतिवर्षी १४ ते १६ जानेवारीच्या मध्ये पुनरावृत्त होते[१]. ह्या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने सारे शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील लोक सूर्याचे धन्यवाद मानतात.[२] शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते. या काळात शिवपूजा आणि रुद्राभिषेकही केला जातो. भोगी पोंगल या दिवशी इंद्रपूजा आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी घराच्या अंगणात तांदळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्य आणि गणपती यांना दाखविला जातो. तिसऱ्या दिवशी गोपूजन केले जाते.\nमार्गशीर्ष महिन्यात अशुभ निवारक आणि रोगनिवारक अशी विधी विधाने केली जातात. स्त्रिया आपल्या अंगणात सडा-रांगोळी करून गायीच्या शेणाचे गोळे मांडतात आणि त्यावर झेंडूची फुले वाहून पूजा करतात. पोंगल हा सण चार दिवस साजरा केला जातो. निसर्गाचे आभार मानण्यासाठी हा सन साजरा केला जातो. कापणीचा सण पोंगल १४ किंवा १५ जानेवारी रोजी येतो आणि 'तमिळ महोत्सव' हा सर्वोत्कृष्ट तमिळ महोत्सव आहे. पोंगल हा एक कापणीचा सण आहे, ज्यायोगे आपल्याला अन्न देणारे जीवन चक्र साजरे करण्यासाठी निसर्गाचे आभार मानण्याची एक पारंपारिक संधी आहे.\nपोंगल येण्याआधी काही दिवस आधी, विशेषत: घरची महिला, संपूर्ण घराला फुले व फांदीच्या तारांनी स्वच्छ करून ठेवते. मोठ्या मातीच्या भांड्यांत सुशोभित करण्यासाठी ते स्वस्तिक आणि कुंकू वापरतात. कुटुंबातील सर्वात लहान व सर्वात मोठा सदस्याने पाणी आणि तांदूळ भरलेला असतो. परंपरेनुसार हे पाणी काही दूध जोडण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ज्यामध्ये भात शिजवलेले आहे जे भगवान सूर्यला अर्पण केले जाते. जे लोक देवाला तां��ूळ शिजविण्यामध्ये अडकतात त्यांना स्वच्छतेची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. ते रांगोळीवर पाऊल टाकत नाही.[२]\nहा पहिला दिवस भगवान इंद्र यांच्या सन्मानार्थ भोगोत्सव म्हणून साजरा केला जातो, पाऊस देणा-या ढगांचा सर्वोच्च शासक असतो. त्यामुळे जमिनीवर भरपूर अन्न व समृद्धी प्राप्त होते. या दिवशी आणखी एक विधी भोगी मंताळू केला जातो, जेव्हा घरातील गर्भगृहातील भट्टीभोवती नृत्य करतात, देवांची स्तुती करत गाणी गातात, वसंत ऋतु आणि कापणी शेकोटीच्या शेवटच्या शर्यतीच्या वेळी उष्णता टिकवून ठेवण्यासाठी शेतातील टाकाऊ पदार्थ आणि जळाऊ लाकडाची जळजळी उंचावली जाते.[३]\nपोंगल महोत्सव, पोंगलच्या दुस-या दिवशी, मातीच्या मडक्यात दुधात तांदूळ बाहेरून उकडले जाते तेव्हा पूजा केली जाते आणि नंतर सूर्यदेवतांना इतर देणग्यांसह प्रत दिली जाते. सर्व लोक पारंपारिक वेषभूषा करतात आणि त्यांच्यासाठी एक रोचक विधी आहे जिथे पती-पत्नी विशेषतः पूजेसाठी वापरली जाणारी मोहक भांडी काढून टाकतात. गावात, पोंगल समारंभ अधिक सहजतेने चालतो. नियुक्त केलेल्या रीतिरिवाजानुसार हळदीचा तुकडा भांडीच्या सभोवती बांधला जातो ज्यामध्ये भात उकडलेले असेल. या पदार्थांमध्ये पाझर व नारळ आणि केळीमधील साखरेचे दोन कवच असतात. अर्पणांसोबत पूजाचा एक सामान्य गुणधर्म, कोलाम हा शुभ डिझाइन आहे जो परंपरागतपणे पांढर्या लिंबाच्या पावडरमध्ये आदल्या दिवसाच्या आधी न्याहारीनंतर सापडतो.\nतिसऱ्या दिवशी मट्टू पोंगल, गायींसाठी पोंगलचा दिवस म्हणून ओळखले जाते. विविध रंगीत मणी, टिंकींग घंटा, मणी आणि पुष्पमाला शेळ्यांचा व गुरांचा मानेला बांधली जाते आणि नंतर त्याची पूजा केली जाते. त्यांना पोंगलला अन्न दिले जाते आणि गावातील केंद्रांमध्ये नेले जाते. त्यांच्या घंटांचा आवाज गावकर्यांना आकर्षित करतो कारण तरुण पुरुष एकमेकांच्या पशुप्राण्यावर अवलंबून असतात. संपूर्ण वातावरण उत्सवमय आणि मजेदार आणि आनंदमय बनते.[३] वाईट डोळा टाळण्यासाठी म्हणून आरती त्याच्यावर केली जाते. एका पौराणिक कल्पनेच्या अनुसार, एकदा भगवान शिवने आपल्या बैलला विचारले, की बसावा, पृथ्वीकडे जा आणि मनुष्यांना सांग कि, दररोज तेल मालिश आणि स्नान कराव्यात आणि महिन्यातून एकदाच खाण्यास सांगा. अनवधानाने, बसवा यांनी अशी घोषणा केली की प्रत्येकाने दररोज दररोज खावे आणि तेल मालिश व स्नान महिन्यातून एकदा घ्यावे. ही चूक शिवा क्रोधाईने केली ज्याने बासवाला शाप दिला, त्याला पृथ्वीवर कायम जगण्यास प्रवृत्त केले. त्याला शेतात नांगरणी करावी लागतील आणि लोकांना अधिक अन्न देण्यास मदत होईल.\nचौथ्या दिवशी कानू किंवा कान्नुम पोंगल दिवस म्हणून ओळखले जाते या दिवशी, हळदीचा पृष्ठभाग धुवून नंतर जमिनीवर ठेवलेला असतो. मिठाई पोंगल व वेन पोंगल, सामान्य तांदूळ तसेचलाल आणि पिवळे तांदूळ, पपारीचे पान, सुपारी, हळद पाने, आणि वृक्षाची पाने. तामिळनाडूमध्ये सकाळी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी ही पूजा करतात. अंगण मध्ये सर्व महिला, तरुण आणि वृद्ध घर एकत्र येतात. तांदूळ पानांच्या मध्यभागी ठेवतात तर महिलांना असे वाटते की त्यांच्या भावांचे घर आणि कुटुंब समृद्ध व्हावे. हळदीचे पाणी, चुनखडी आणि तांदूळ भावासाठी आरती केली जाते आणि घराच्या समोर कोल्लमवर हे पाणी शिंपले जाते.[३]\nकापणीच्या हंगामाच्या उंबरठ्यावर उभे राहताना प्रत्येकजण पोंगल इच्छेचे आदानप्रदान करतो, अशी आशा असते की हे शुभेच्छा, चांगले भाग्य आणि चांगले उत्तेजक यांचे अग्रदूत आणते. लोक एकमेकांना चांगले वेळा, आनंद, शांती आणि समृद्धीची इच्छा करतात[१]. ते एकमेकांना \"पोंगलो पोंगल\" आणि तामिळ भाषेतील \"पोंगम मंगलम एंगम थुंगगेंगा\" म्हणातात. एकमेकांना एकमेकांचा आदर, समजूत, विश्वास आणि प्रामाणिक सहकार्यासह नवीन वर्षाची सुरुवात व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nभारतीय सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१९ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-03-26T08:25:11Z", "digest": "sha1:HVEID64IFAW6NJPO6S4DXWSQJQEOMNA5", "length": 4271, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ - विकिपीडिया", "raw_content": "हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ\nहिमाचल प्रदेश क्रिकेट संघ\n२००६-०७ मौसमात रणजी करंडक खेळणारे भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nआंध्र प्रदेश • आसाम • वडोदरा • बंगाल • दिल्ली • गोवा • गुजरात • हरियाणा • हिमाचल प्रदेश • हैदराबाद • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • कर्नाटक • केरळ • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मुंबई • ओरिसा • पंजाब • रेल्वे • राजस्थान • सौराष्ट्र • सर्विसेस • तमिळनाडू • त्रिपुरा • उत्तर प्रदेश • विदर्भ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kankavali-news-rain-49631", "date_download": "2019-03-26T09:14:27Z", "digest": "sha1:FKDRHFIVA7NDDB5UELCYNYQOWHQYSGY4", "length": 13123, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kankavali news rain मान्सूनपूर्व सरींनंतर भात पेरणीला वेग | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमान्सूनपूर्व सरींनंतर भात पेरणीला वेग\nशुक्रवार, 2 जून 2017\nकणकवली - सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसल्यानंतर भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याचे अर्थकारण भातशेतीवर अवलंबून आहे. गेल्या आठवडाभरात पावसाच्या सरी बरसल्याने भात पेरणीची सज्जता शेतकऱ्यांनी ठेवली होती. गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच भागात भात पेरणी केली जात आहे.\nकणकवली - सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसल्यानंतर भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याचे अर्थकारण भातशेतीवर अवलंबून आहे. गेल्या आठवडाभरात पावसाच्या सरी बरसल्याने भात पेरणीची सज्जता शेतकऱ्यांनी ठेवली होती. गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच भागात भात पेरणी केली जात आहे.\nयंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांनी मागील आठवड्यातच विविध जातीच्या भातांच्या वाणांची खरेदी केली होती. तसेच शेती अवजारे, बैलजोडी यांचीही सज्जता ठेवली होती. यंदा सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्‍त केला आहे. यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. तालुक्‍यात खारेपाटणसह इतर काही भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच नदी, ओढ्यातील पाण्याच्या साहाय्याने पेरणीच्या कामांना प्रारंभ झाला होता. तर उर्वरित भागात काल (ता.३१) पासून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव न मिळण��, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष आदी कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याचे चित्र सध्या नाही.\nसिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत...\nतहानलेल्या पक्षांना पाणी देता देता जपला छंद\nसावंतवाडी - मुक्‍या पक्ष्‍यांची तहान भागवत एक वेगळा अभ्यास आणि त्यातून नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ओरोसमधील एका युवतीने केला आहे. पक्ष्‍यांना...\nभात उत्पादकांना यंदा उच्चांकी दर\nकणकवली - भातशेती तोट्यात जात असल्याने भाताचे उत्पादन घेण्याऐवजी बाजारातून तांदूळ विकत घेणे शेतकऱ्यांनी पसंत केले होते. मात्र यंदा भातासाठी प्रतिक्‍...\nआदिवासींसाठी आयुष्य लावले पणाला (व्हिडिओ)\nसावंतवाडी - कोणताही भक्कम आर्थिक आधार नसतानाही तो आपल्या पत्नीच्या साथीने कातकरी मुलांना माणसात आणण्याचा प्रयत्न करतोय. सिंधुदुर्गातील...\nLoksabha 2019 : राणे विरुद्ध शिवसेना नाट्याचा तिसरा अंक\nदेवरूख - कोकणातील मुख्य शिमगोत्सव जवळजवळ आटोपत आले आहेत. त्यामुळे धुळवड संपुष्टात आली तरी राजकीय धुळवडीला जोर चढणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग...\nकोयनेचे पाणी कृष्णाला देण्यास शासनाची समिती अनुकूल\nचिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-former-mla-chandukaka-jagtap-no-more-94815", "date_download": "2019-03-26T09:24:28Z", "digest": "sha1:3QQO7XPNCFXT7ITVLJW5B2OKXBQRSGIK", "length": 15543, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news former MLA Chandukaka Jagtap is no more माजी आमदार चंदुकाका जगताप यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, मार्च 26, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर मंगळवार, मार्च 26, 2019\nमाजी आमदार चंदुकाका जगताप यांचे निधन\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nसासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी चं. जगताप या त्यांच्या पत्नी, तर पु्णे स्मार्ट सिटीचे सीईअो राजेंद्र जगताप व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांना राणी व सोनल या दोन कन्याही आहेत. अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदुकाका जगताप यांनी प्रगती केली. पूर्वीपासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सासवडमधील कन्हय्या मंडळाच्या स्थापनेपासूनच ते सामाजिक कामात उतरले.\nसासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) : माजी आमदार व राज्य सहकार परीषदेचे (मंत्री दर्जा) माजी अध्यक्ष चंद्रकांत निवृत्ती उर्फ चंदुकाका जगताप (वय 70) यांचे मध्यरात्री दिर्घ आजारानंतर निधन झाले. प्रकृती खालावल्याने ते गेली काही दिवस पुणे येथे रुग्णालयातच होते. मध्यरात्री 12.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज (ता. 29) सकाळी साडेसात वाजता त्यांचे पार्थिव सासवड (ता. पुरंदर) येथील निवासस्थानी आणले. तेंव्हापासून नागरीकांची दर्शनार्थ गर्दी झाली आहे.\nसासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी चं. जगताप या त्यांच्या पत्नी, तर पु्णे स्मार्ट सिटीचे सीईअो राजेंद्र जगताप व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांना राणी व सोनल या दोन कन्याही आहेत. अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदुकाका जगताप यांनी प्रगती केली. पूर्वीपासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सासवडमधील कन्हय्या मंडळाच्या स्थापनेपासूनच ते सामाजिक कामात उतरले. 1985 ते 1992 दरम्यान व पुन्हा 2002 ते 2007 दरम्यान ते सासवडचे नगराध्यक्ष होते. जिल्हा बँकेचे संचालकपद त्यांनी 1985 पासून आतापर्यंत 7 वेळा मिळविले. सन 2004 मध्ये सात महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परीषदेवर निवडुण गेले होते. तर सन 2008 मध्ये तीन वर्षांसाठी त्यांची राज्य सहकार परीषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.\nसंत सोपानकाका सहकारी बँक व पुरंदर मिल्क कंपनीचे ते संस्थापक होते. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. सासवड शहराच्या विकासात त्यांनी 12 वर्षे नगराध्यक्ष म्हणून उल्लेखनिय असे काम केले. गेली कित्येक काळापासून आतापर्यंत त्यांच्��ाच नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडी सासवड पालिकेच्या सत्तेत आहे. सासवडची वीर धरणाहून झालेली सुमारे 18 कोटींची तातडीची पाणी योजनाही त्यांच्याच पुढाकाराने झाली. माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम हे त्यांचे व्याही होत. मध्यरात्री झालेल्या निधनानंतर.. आज सकाळी त्यांचे पार्थिव सासवडला निवासस्थानी आणले. आज दुपारी तीन वाजता सासवडला कऱहेकाठी अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय व बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी सांगितले.\nLoksabha 2019 : पुण्यात पृथ्वीराज चव्हाण की प्रवीण गायकवाड\nमुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर दिल्लीत खलबते सुरूच असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रवीण गायकवाड...\nकर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ\nबेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर...\nनगर-पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार\nपारनेर - नगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दुचकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या...\nपुणे - शहर आणि नगर परिषदांच्या हद्दीत राज्य सरकारने तुकडाबंदी उठविली असताना, हवेलीच्या तहसीलदारांनी मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीचे फर्मान सोडले...\nदोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल...\nLoksabha 2019 : वडगाव शेरी, कोथरूड, पर्वती ‘किंग मेकर’\nपुणे - मतदारांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघाची साथ कोणाला, यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news-news/welcome-diwali-magazines-6-241374/", "date_download": "2019-03-26T08:49:54Z", "digest": "sha1:H4CKY4KXBDS5K4PX2X5T5VVYY5MF43Y2", "length": 17439, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वागत दिवाळी अंकांचे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nदिवाळी अंक २०१२ »\nभटकंती हा तर अनेकांचा आवडता छंद. नेमके हेच हेरुन मस्त भटकंती या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. देश-विदेशातील अनेक सुंदर व प्रेक्षणिय स्थळांबद्दल यामध्ये\nभटकंती हा तर अनेकांचा आवडता छंद. नेमके हेच हेरुन मस्त भटकंती या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. देश-विदेशातील अनेक सुंदर व प्रेक्षणिय स्थळांबद्दल यामध्ये माहिती लेख स्वरुपात देण्यात आली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय थीम पार्क हा अजित पाटील यांचा लेख विशेष माहिती देणारा आहे. तसेच मिलिंद गुणाजी यांनी लिहिलेल्या अतिभव्य भोजेश्वर या स्थळाविषयीची माहिती अत्यंत चांगली अशीच आहे. मायेच्या मातीशी नाळ जोडणारा प्रवास हा गौतमी यांचा लेख तसेच भारतीय नायगरा (अनुजा मेस्त्री) यांनी लिहिलेला लेख खूपच वाचनीय झाला आहे. रम्य हिमालय तुमचा आमचा (वंदना कुलकर्णी), अखेर हामता नमला ( मिलिंद आमडेकर), कल्लोळ फुलांचा (उषप्रभा पागे ) आणि नयनरम्य बोगदे हे लेखही चांगले झाले आहेत. ल्लअतिथी संपादक- मिलिंद गुणाजी ल्लपुष्ठे -१६० ल्लमूल्य- ११० रु.\nसंपूर्णपणे स्त्रियांना वाहिलेल्या या दिवाळी अंकाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कथा, कविता, मुलाखती, ललित लेख यांनी हा अंक सजलेला आहे. माधवी कुंटे, दि. र. पुरंदरे, मालती जोशी, डॉ. रेखा खानापुरे, गुरुनाथ तेंडुलकर यांच्या कथांचा यंदाच्या अंकात समावेश आहे. ‘कर्तबगार स्त्रिया घरात भयभीत का असतात’ या विषयावर या अंकात परिसंवाद घेण्यात आला असून त्यात सुलभा सुब्रमण्यम, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, डॉ. अनुराधा सोवनी, योगिनी राऊळ, सतीश नागरगोजे, अनुप्रिता परांजपे यांनी आपली मते मांडली आहेत. ल्लसंपादिका : रोहिणी हट्टंगडी ल्लपुष्ठे : २४२ ल्लमूल्य : १०० रु.\n���आपला देश २०२०मध्ये जागतिक महासत्ता होऊ शकेल’, असा विश्वास डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतिपदी असताना केला होता. त्यांच्या त्या विधानानंतर देशभरात मोठी वैचारिक घुसळण झाली होती. त्याचेच प्रतििबब ‘अर्थवेध’ या दिवाळी अंकात उमटले आहे. भारतात सद्यस्थितीला अनेक आघाडय़ांवर निराशाजनक स्थिती असताना कलाम यांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी काय करावे लागेल, याचा ऊहापोह यात करण्यात आला आहे आणि त्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर, डॉ. जयंत नारळीकर, अझीझ प्रेमजी, डॉ. अनिल काकोडकर, अच्युत गोडबोले, वामनराव प, डॉ. दिलीप साठे आदी मान्यवरांना लिहिते करण्यात आले आहे. कलाम यांनी ज्या भाषणात हा विश्वास जागविला त्याचा मराठी अनुवादही यात वाचण्यास मिळतो. आपली ढासळती अर्थव्यवस्था, रुपयाचे अवमूल्यन यावरही यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ल्लकार्यकारी संपादिका- वैशाली दिलीप साठे ल्लपुष्ठे- १९८ ल्लमूल्य- ७५ रु.\nसाहस, गूढ, रहस्य, शोध अशा कथांनी सजलेला ‘धनंजय’चा दिवाळी अंक यंदाही वाचकांसाठी कथामेजवानी देणारा आहे. वाचताना रोमांच उभे करणाऱ्या आणि उत्कंठा जागवणाऱ्या त्रेपन्न कथांचा यंदाच्या अंकात समावेश करण्यात आला आहे. डॉ. बाळ फोंडके, अरुण डावखरे, डॉ. अरुण मांडे अशा विविध लेखकांच्या कथांचा या अंकात समावेश आहे. याशिवाय सुप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांची अनुवादित कथाही यात समाविष्ट करण्यात आली आहे. ल्लसंपादिका : नीलिमा कुलकर्णी ल्लपुष्ठे : ४०८ ल्लमूल्य : १५० रु.\nकथनात्मक आणि अकथनात्मक साहित्याची मौज यंदा ‘शब्द रुची’च्या अंकात लुटता येणार आहे. भवताली सुरू असलेल्या दुर्घटना आणि माणूसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांवर उतारा सुधीर थत्ते यांच्या ‘सृजनशक्ती- अभावाकडून प्रभावाकडे’ या लेखातून मिळू शकेल. समाजातील चांगूलपणा वाढविण्यासाठी विज्ञानाच्या परिभाषेत मांडलेला हा लेख वैचारिक समृद्धीकडे नेणारा आहे. बौद्धिक संपदेविषयी परिपूर्ण ऊहापोह डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांच्या लेखातून झाला आहे. भारतात पेटंटबाबतच्या अंधश्रद्धांपासून ते अनास्थेकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ल्लसंपादक : सुदेश हिंगलासपूरकर ल्ल पृष्ठे २२८ ल्लमूल्य : १०० रु.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श\nभोई प्रतिष्ठानतर���फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/7/Article-on-Mumbai-pot-hole-on-road-issue.html", "date_download": "2019-03-26T08:05:39Z", "digest": "sha1:JL4Q2R4PEYTOT5I4CF2JS7S2FJRZAHVN", "length": 10986, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " ...तर मला जबाबदारी कोणाची ? ...तर मला जबाबदारी कोणाची ?", "raw_content": "\n...तर मला जबाबदारी कोणाची \nगेल्या पाच वर्षांमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तब्बल १५ हजार जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपेक्षा जास्त आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका समितीच्या अहवालावर नुकतेच नोंदविले आहे. मुंबईतील खड्ड्यांचीही तीच गत. रस्तेबांधणी आणि रस्तेदुरुस्तीसाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मात्र सुधारणा होताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडतात, परंतु मुंबईच��या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे, झाकणरहित गटारे, मेनहोल, पालिकेचे विविध प्रकल्प इत्यादी ठिकाणी अपघात घडून जीवितहानी झाल्यास वा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला नुकसानभरपाई देण्याबाबतचे धोरण अवलंबणे शक्य होणार नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे असा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हाच प्रश्न उपस्थित होतो. रस्त्यांवरील खड्डे, झाकणरहित मेनहोल, गटारे यांत पडून लहान मुले, तरुण, तरुणी, महिला व पुरुष दगावण्याच्या वा जखमी झाल्याच्या अनेक घटना शहर व उपनगरात घडत असतात. अशा घटनांमुळे जीवितहानी झाल्यास, अथवा त्या व्यक्तीला अपंगत्व आल्यास त्यांच्या कायदेशीर वारसास पालिकेने आर्थिक भरपाई देण्याबाबत एक धोरण तयार करावे, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळण्यास मदत होईल, अशी मागणी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. पालिकेने त्याला मंजुरीही दिली, पण प्रशासनाने त्यावर नुकसानभरपाईस नकार दिल्याचा अभिप्राय दिला. पालिकेची विकासकामे ही बहुतांशी कंत्राटदारांकडून करण्यात येतात. त्यांच्याकडूनच त्या कामांची देखभाल करण्यात येते. एखादा अपघात, नुकसान कोणत्या परिस्थितीत झाले आहे, याची तसेच तत्कालीन परिस्थितीची संबंधित प्राधिकरण वा प्रशासकीय संस्थांकडून शहानिशा सापेक्ष तसेच हमी कालावधीमध्ये नसलेल्या खात्यांतर्गत केल्या जाणार्‍या कामाच्या परीक्षणाची जबाबदारी ही संबंधित विभाग कार्यालयाची असते, असे सांगून पालिकेने आपली जबाबदारी मात्र झटकली आहे. त्यामुळे पालिकेने खड्डे युद्धपातळीवर तरी बुजवावे किंवा अशा अपघातात मृत्यू पडलेल्यांचा वारसांना मदत तरी करावी.\nफेरिवाला धोरण मुहूर्त कधी \nमुंबईतील फेरीवाल्यांच्या जागा निश्चितीसाठी धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्यात येणार आहे. परंतु, गेली कित्येक वर्षं हे धोरण केवळ कागदावरच आहे. हे धोरण न ठरविल्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी फुटपाथवर ठाण मांडले आहे. त्याचा नागरिकांनात्रास होत आहे. तसेच धोरणाअभावी कारवाईला गतीही मिळत नाही. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर आणि शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिर तसेच महापालिका मंडई यापासून ���०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पालिकेने कारवाईची जोरदार मोहीमही उघडली होती. त्यामुळे फेरीवाल्यांचा या परिसरात वावर कमी झाला होता. परंतु, पालिकेची कारवाई थंडावल्याने पुन्हा फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे. बर्‍याचदा नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिका अधिकारी कारवाई करतात, परंतु अधिकारी गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा फेरीवाले धंदा लावतात. फेरीवाल्यांना तर पालिकेच्या कार्यालयातून कारवाईसाठी गाडी कधी येणार, याचीही माहिती आधीच मिळते, तर दुसरीकडे पालिका फेरीवाल्यांसाठी धोरण आणणार आहे. या धोरणात अधिकृत फेरीवाल्यांना परवाने देण्यात येणार आहेत. तसेच जागा निश्चित झाल्यावर पात्र फेरीवाल्यांना अधिकृतपणे परवाना दिला जाणार आहे. यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि परवाना मिळाल्यानंतर गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व माहिती एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ८५ हजार, ८९१ फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित केल्या. मुंबईकरांकडून यावर १६६० हरकती, सूचना आल्या आहेत. फेरीवाले अधिकृत की अनधिकृत ठरविण्यासाठी मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणानुसार टाऊन वेंडिंग कमिट्यांमध्ये आठ स्वयंसेवी संस्थांचा समावेश केला. त्यासाठी तीनवेळा निविदा मागविण्यात आल्या. परंतु, या संस्थांनी निविदांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण लटकण्याची शक्यता आहे. येत्या ९ मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून फेरीवाल्यांचे धोरण अंतिम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या धोरणासाठी पालिकेला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governance-positive-for-fulfilling-the-demands-of-the-wadar-community/", "date_download": "2019-03-26T08:33:37Z", "digest": "sha1:CKDMHU36BH2WHN2ZOZXFMWVFE6NICMUX", "length": 11583, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वडार समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्�� \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nवडार समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री\nलातूर : प्राचीन काळापासून काबाडकष्ट, कठोर मेहनत करणारा, सच्चा आणि प्रामाणिक अशा वडार समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आह, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nयेथील मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित वडार समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, वडार समाजाचे धर्मगुरू जगतगुरु श्री ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांची मेळाव्यास उपस्थिती होती.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समाजाच्या उत्थानासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यास निश्चितच समाजाचा विकास होण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाबरोबरच राज्याच्या कामगार कल्याण विभागाकडून वडार समाजाच्या नवीन घरकुलासाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर वडार समाजाचे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मजूर सोसायट्यांना काम देताना वडार समाजाच्या सोसायट्यांना प्राधान्य देण्यात येईल. वडार समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांचा अभ्यास करुन त्याबाबत सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nवडार समाजाच्या विकासासाठी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समाजाच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. त्या समितीत समाजातील नेत्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, प्रशिक्षण कार्यक्रम, वृद्धांना पेन्शन, आरोग्यविषयक सुविधा अंतर्भूत असलेली वडार समाजासाठी विशेष योजनेची निर्मिती करण्यात येईल. भटके विमुक्त ��णि इतर मागास प्रवर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र अशा ओबीसी मंत्रालयाची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. त्या मंत्रालयाला तीन हजार कोटींची तरतूद करून देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nगुरु ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांनी कानडी, तेलगू भाषेतून संवाद साधला. भाषेपेक्षा याठिकाणी भाव महत्त्वाचा आहे. त्यांच्या भाषेतील भाव मला समजला आहे. वडार समाजाला प्राचीन इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या रायगड बांधणीत हिरोजी इटळकरांची मोलाची अशी भूमिका होती. त्यांचे स्वराज्यवरील प्रेम अफाट होते. सच्चेपणाने त्यांनी छत्रपती शिवरायांची चाकरी केली. त्यामुळे स्वराज्यातील सर्व किल्ल्यांच्या निर्मितीत वडार समाजाचे योगदान अतुलनीय असेच आहे. ब्रिटिशांना नामोहरम करणारा देखील वडार समाज आहे. देशप्रेमी असणाऱ्या वडार समाजाच्या इच्छा, आकांक्षाच्या पूर्तीसाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nश्री.पाटील-निलंगेकर म्हणाले, वडार समाज प्रामाणिक आणि सच्चा समाज आहे. बांधकाम कामगारामधील हा महत्वाचा घटक आहे. त्याची नोंदणी व्हायला पाहिजे. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या शुल्काची व्यवस्था शासनामार्फत करण्याचा विचार आहे. या समाजाच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर आहे. या समाजाने उच्च शिक्षण घेऊन पुढे यावे, सनदी सेवेत यावे व समाजाचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nवडार समाजाचे धर्मगुरु ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांनी तसेच श्री. निंबावळे यांनीही विचार मांडले. सुरूवातीला समाज महामेळावा समितीच्यावतीने श्री. फडणवीस यांचा पारंपरिक पद्धतीने जातं, उखळ आणि मजूर शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n‘फिनटेक’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमराठी उद्योजकांना आक्रमक होण्याचे राज ठाकरेंचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-editorial-of-saamana-shivsena-chief-uddhav-thackeray-slams-bjp/", "date_download": "2019-03-26T08:32:39Z", "digest": "sha1:DI23MVJTZU73PZ45UL6434IAMICJC3PQ", "length": 17915, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "''सरकारचं 'कॅबिनेट' नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखं बसून आहे'-सेना", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \n”सरकारचं ‘कॅबिनेट’ नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखं बसून आहे’-सेना\nमुंबई: ‘फडणवीस सरकारचं ‘कॅबिनेट’ नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखं बसून आहे’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ व ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात फडणवीस व पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या संभाव्य रोजगारांच्या आकड्यांचीही उद्धव यांनी खिल्ली उडवली आहे. शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना टि्वटरवरून शुभेच्छा देणाऱ्या राजकीय नेत्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे ट्विटरवर स्मरण करण्यासाठी नाहीत. त्यांचं आचरण व हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणणं हेच त्यांचं खरं स्मरण ठरेल,’ असा टोला सामनाच्या अग्रलेखातून उद्धव यांनी लगावला आहे.\nछत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत\nहिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या जन्मस्थानी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर गेले. शिवजयंतीच्या सोहळ्यात ते सहभागी झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील दिल्लीत��ल शिवजयंतीच्या भव्य सोहळ्यास उपस्थित राहिले. ‘‘शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वकीयांमध्ये आत्मसन्मान जागविला,’’ असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही छत्रपतींचे स्मरण केले आहे. हे स्मरण या मंडळींनी ‘ट्विटर’वर केले आहे. छत्रपती हे शूर होते व त्यांचे साहस प्रेरणादायी असल्याचे या मोठय़ा माणसांनी ‘ट्विटर’वर सांगितले. हे मोठय़ाच साहसाचे काम आहे. छत्रपती हे शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या बाबतीत विश्वपुरुष होते. त्यांनी मोगलांचे म्हणजे स्वराज्याच्या शत्रूचे कोथळे काढून पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींनी युद्ध केले. शेकडो किल्ले बांधले. पण स्वतःचा महाल उभा केला नाही किंवा त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे भव्य, आलिशान असे पक्ष कार्यालय उभे केले नाही. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य मावळे हाच त्यांचा पक्ष होता. हा रयतेचा पक्ष होता. इतर राजे-महाराजांप्रमाणे छत्रपतींचा सोन्याचा दरबार नव्हता व सिंहासनही नव्हते. छत्रपती हे सहय़ाद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील वाघ होते व या वाघाने\nफोडताच मोगलांची सिंहासने हादरत होती. छत्रपती नसते तर काय झाले असते याचे वर्णन उत्तरेतील कवी ‘भूषण’ याने केलेच आहे.\nकाशी की कला जाती, मथुरा की मसजीद होती\nअगर शिवाजी न होते, तो सुनत सबकी होती…\nया एका कडव्यातच छत्रपतींचे शौर्य आणि मोठेपण दडले आहे. या शौर्यास रोजच मानवंदना द्यायला हवी. महाराष्ट्रात व दिल्लीत रोजच २१ तोफांची सलामी त्यांना द्यायला हवी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी राजांच्या ‘जयंती’स संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरे झाडायलाच हवेत. ट्विटरवरून छत्रपतींचे स्मरण करणारे सर्व मोठे नेते आहेत. ते कार्यमग्न आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विट करून शिवरायांप्रति त्यांचा आदरभाव व्यक्त केला हे मान्य केले तरी छत्रपती हे राजकारणासाठी व ‘मराठा’ मतांसाठी होर्डिंगवर मिरवायची वस्तू नाही. छत्रपती हे ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी नाहीत. किंबहुना राजांचे आचरण व हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी छत्रपतींविषयी निंदाजनक शब्द वापरल्याने माहोल खराब झाला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने छत्रपतींचा महाराष्ट्र आधीच अस्वस्थ झाला आहे. छत्रपतींच्या राज्यात फालतू लोकशाही नव्हती. पण ‘शिवशाही’ नावात विधायक हुकूमशाही होती. राजांचे अष्टप्रधान मंडळ होते व जनतेच्या हिताचे निर्णय त्या अष्टप्रधान मंडळात होत असत. रयतेच्या काडीलाही आपल्या शिपायांनी व सरदारांनी हात लावू नये असे त्यांचे आज्ञापत्रच होते. आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे. पंतप्रधान मुंबईत आले व मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात म्हणाले, ‘महाराष्ट्रात ३५ लाख नवे रोजगार निर्माण होतील.’ आम्ही त्यांच्या भाषणाचे स्वागत करतो. ‘मेक इन इंडिया’च्या पायाभरणी समारंभातही ते हेच बोलले. फक्त आकडे बदलले. चार वर्षांत\nमिळाल्या ते सांगा. भविष्यातील पस्तीस लाख नोकऱ्यांचे नंतर पाहू. पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करीत राहावे, पण त्यांनी खोटे बोलू नये. शिवाजी महाराज खोटे बोलत नव्हते. त्यांनी औरंगजेब, अफझलखानासही थापा मारल्या नाहीत. छत्रपतींनी पुढून वार केले. पाठीत खंजीर खुपसले नाहीत. छत्रपतींनी राज्याभिषेक केला तो रयतेसाठी व हिंदुत्वासाठी. त्यांच्या सैन्यात मुसलमान व रोहिले पठाण होते. त्यांचे राज्य ‘हिंदवी’ होते, पण ते सगळय़ांचे होते. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. म्हणून ते न्यायाचे राज्य होते. छत्रपतींनी ‘मोगलां’ना झुंजवत ठेवले. ते गनिमी काव्याने लढले. पण हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांचे नाहक प्राण जाऊ दिले नाहीत. छत्रपती शिवाजी नसते तर ‘साहस’ व ‘प्रेरणा’ हे दोन्ही शब्द तेजोहीन झाले असते. शौर्य शब्दास वाळवी लागली असती. ‘हिंदुत्व’ गर्भातच खतम झाले असते. पाकिस्तानच्या सीमा थेट तुमच्या-आमच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचल्या असत्या व पुढच्या पिढ्या नमाज पढताना दिसल्या असत्या. छत्रपती नसते तर १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धास प्रेरणाच मिळाली नसती. छत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nआज राज ठाकरे उलगडणार शरद पवारांचे ‘राज’कारण\n…तर एकनाथ शिंदेसुध्दा मुख्यमंत्री होतील – मनोहर जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/national-anthem/", "date_download": "2019-03-26T08:31:15Z", "digest": "sha1:CRKYFBP4C6SYKZGOZYJK5BF343QRQ6VW", "length": 9611, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रगीत अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nराष्ट्रगीत अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली\nसातारा : गेल्या 2 नोव्हेंबर रोजी सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या गोंधळातच राष्ट्रगीत सुरु झाले. यावेळी माईक बंद ठेवण्याची नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केलेली सूचना त्यांना भोवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी सत्ताधारी व विरोधक यांनी परस्परावर गुन्हे दाखल केलेले असताना अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली आहेत. भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी माधवी कदम यांच्या विरोधात राष्ट्रगीत अवमान प्रकरणी न्यायालयात खाजगी खटला दाखल करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामुळे सातारा विकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.\nदि.2 नोव्हेंबर रोजी सातारा पालिकेच्या सभागृहात शहरातील घंटागाडयांचे टेंडर ठाण्याच्या कंपनीला देण्याचा विषय मांडला जाणार होता. त्यावेळी नविआचे नगरसेवक शेखर मोरे व भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी ऐनवेळी वेगळे विषय मांडण्याचे प्रयत्न करताच नगराध्यक्ष माधवी कदम यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी आरोग्य सभापती वसंत लेवे व विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्यात धक्काबुक्की झाली. साविआच्या सदस्यांनी विषयांना एकदम मंजूरी देउन सभा गुंडाळली. यावेळी नगराध्यक्षांनी माईक बंद करण्याच्या सूचना माईक ऑपरेटरला दिल्या आणि नगरसेवकांचा गोंधळ सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. या संपूर्ण घटनेवर आता कायदेशीर भाष्य होणार असून राष्ट्रगीताचा अवमान खुद्द नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केल्याची भावना भाजपची झाली आहे.\nकदम यांच्यावर येत्या दोन दिवसात न्यायालयात खाजगी खटला येत्या दोन दिवसात दाखल केला जाणार आहे. या माहितीला नगरसेवक सिद्दी पवार यांनी दुजोरा दिला. संकेताप्रमाणे सभा संपल्यानंतर राष्ट्रगीतासाठी नगराध्यक्षांसह सर्व सदस्य उभे राहतात. मात्र सर्व साधारण सभेत गोंधळ झाल्याने अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याचे कोणाचे लक्षात आले नाही. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष या नात्याने नगराध्यक्षांनी गोंधळ थांबवून राष्ट्रगीत शिष्टाचार सर्वांनी पाळावा. याची स्पष्ट कल्पना देणे आवश्यक होते. त्यामुळे राष्ट्रगीत अवमान प्रकरणात सर्वप्रथम नगराध्यक्षा दोषी असल्याची भूमिका सिध्दी पवार यांनी मांडत त्यांच्या विरोधात खाजगी खटला न्यायालयात दाखल करणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सांगितले.\nराष्ट्रहित अवमान अधिनियम 1971 च्या 69 कलमानुसार राष्ट्रगीत अवमान प्रकरणी गुन्हा सिध्द झाल्यास कमीत कमी तीन वर्षाची शिक्षा आणि आर्थिक दंड सुनावला जाऊ शकतो. खाजगी खटल्याच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊनच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत.राष्ट्रगीत अवमान प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. आता थेट नगराध्यक्षांना कायदेशीर पातळीवर घेरण्याची तयारी सुरू झाल्यानंतर शहर पोलिसांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nरविवारी मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर मेगाब्लॉक\nसिद्धेश्वर मंदिर समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/lack-of-development-in-maharashtra-3-1642431/", "date_download": "2019-03-26T08:43:01Z", "digest": "sha1:IURCUEEUCJ73MZ46NG4722GFY6E7SPPC", "length": 22520, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Lack of Development in Maharashtra | महाराष्ट्राची सार्वत्रिक पीछेहाट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nआर्थिक पाहणी अहवालात सर्वच क्षेत्रांत निराशाजनक चित्र\nआर्थिक पाहणी अहवालात सर्वच क्षेत्रांत निराशाजनक चित्र; आर्थिक विकासदर, कृषी, रोजगारांमध्ये घट; वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार\nवस्तू आणि सेवा करामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, अपुरा पाऊस तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असून, दोन अंकी विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट यंदा साध्य होणार नाही. कृषी, उद्योग, स्थावर मालमत्ता, हॉटेल व्यवसाय आदी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत पीछेहाट झाली आहे. साक्षरता, वनक्षेत्राची घनता, वृक्षराजीचे आच्छादन यातही अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागेच आहे. एकूणच सार्वत्रिक पीछेहाट असल्याचे चित्र वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात (२०१७-१८) दिसून येते. त्यातच खर्चाच्या तुलनेत महसुली उत्पन्नात वाढ होत नसल्याची कबुली मुनगंटीवार यांनी दिल्याने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही चांगले नाही हेच स्पष्ट होते.\nतरीही महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवरील प्रगती ही देशातच नव्हे तर जगातील १९३ राष्ट्रांच्या तुलनेत चांगली असल्याचा दावा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करताना वित्तमंत्र्यांनी केला. आर्थिक आघाडीवर सारे काही सुरळीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले असले तरी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. चालू आर्थिक वर्षांत राज्याचा विकासाचा दर हा १० टक्के अपेक्षित धरण्यात आला होता. पण प्रत्यक्षात ७.३ टक्के विकास दर गाठणे शक्य होईल, असा अंदाज आहे. विकास दरात अडीच टक्क्य़ांपेक्षा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. देशाचा विकास दर हा ६.५ टक्के असेल, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने व्यक्त केला आहे. या तुलनेत महाराष्ट्राचा दर चांगला असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. अमेरिका, जपान, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या राष्ट्रांपेक्षा महाराष्ट्राचा विकास दर अधिक असल्याचा दावाही आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आला आहे. तसेच दरडोई उत्पन्नात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे.\nगेल्या वर्षी नोटाबंदीचा फटका बसला होता. सरकारने काही मतप्रदर्शन केलेले नसले तरी उद्योग, बांधकाम, हॉटेल व्यवसाय या क्षेत्रांमध्ये गतवर्षांच्या तुलनेत झालेली पीछेहाट ही वस्तू आणि सेवा कराचा परिणाम असल्याचे या क्षेत्रांमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्राला वस्तू आणि सेवा कराचा फटका बसल्याचे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील जाणकरांकडून सांगण्यात आले. राज्याच्या विकासात सेवा कराचा महत्त्वाचा वाटा आहे. पण सेवा क्षेत्रातही यंदा अल्प प्रमाणात वाढ दिसत आहे.\nराज्याची जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही कृषी आणि कृषीवर आधारित सेवांवर अवलंबून आहे. याच कृषी क्षेत्रात उणे ८.३ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला होता. त्याचा फटका पिकांना बसला. राज्यातील शेती ही पूर्णता पावसावर अवलंबून आहे. गत वर्षांच्या तुलनेत पिकांमध्ये १४.४ टक्के घट झाली आहे. अपुऱ्या पावसाने तृणधान्यांमध्ये चार टक्के, कडधान्ये (४६ टक्के) तर तेलबियांमध्ये १५ टक्के घट झाली आहे. कापसावर आलेल्या बोंडआळीमुळे कापसाचे उत्पादन ४४ टक्क्य़ांनी घटले आहे. सिंचनाचे प्रमाण वाढल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, पण सिंचनाचे क्षेत्र किती वाढले याची आकडेवारी देण्याचे लागोपाठ सातव्या वर्षी टाळण्यात आले.\nउद्योग क्षेत्रात गेल्या आर्थिक वर्षांत विकास दर ६.९ टक्के होता. यंदा हा दर साडेसहा टक्के असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. निर्मिती क्षेत्र हे महत्त्वाचे मानले जाते. या क्षेत्रात विकास दर ७.६ टक्के असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ८.३ टक्के होते. बांधकाम क्षेत्रात विकास दर ४.९ टक्क्य़ांवरून साडेचार टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. व्यापार, हॉटेल व्यवसाय, खाण उद्योग यातही मोठय़ा प्रमाणाव��� घट दिसते. वस्तू आणि सेवा करामुळे या क्षेत्रांना फटका बसला आहे.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. त्यातून वित्तीय तूट वाढली आहे. उत्पन्न आणि खर्च यातील मेळ साधणे शक्य होत नसल्याची कबुलीच वित्तमंत्र्यांनी दिली. परिणामी वित्तीय तूट आणखी वाढणार याचेच संकेत वित्तमंत्र्यांनी दिले आहेत.\nवेतन, निवृत्ती वेतनावरील खर्च वाढला\n२०१३-१४ या आर्थिक वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ५९,७३५ कोटी रुपये खर्च होत असे. चालू आर्थिक वर्षांत हाच खर्च ८७ हजार कोटींवर गेला आहे. यंदा वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावरील खर्च एकूण २ लाख ४८ हजार कोटींच्या अपेक्षित खर्चापैकी १ लाख ४५ हजार होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यावर सरकारचे आर्थिक कंबरडे पार मोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nमुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्याच्या शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, राज्यातील भाजप सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. लोकानुनय करणारा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता असला तरी निधीची चणचण लक्षात घेता वित्तमंत्र्यांना हात आखडता घ्यावा लागणार आहे. दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल.\nराज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. मात्र उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात होणारी वाढ आणि कृषी उत्पादनातील घट ही राज्य सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब असून त्याबाबतच्या उपाययोजना शुक्रवारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समोर येतील. शासनाने कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच २०११-१२ मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात ३७ विषयांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीत तिपटीने वाढ झाली आहे. – सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री\nशेतीमधील घटलेला विकासदर, उद्योग क्षेत्रातील सातत्याने घटणारा विकास, बंद होत असलेले कारखाने यामुळे एकंदरीतच आर्थिक पाहणी अहवालामध्ये अत्यंत चिंताजनक चित्र उभे झाले आहे. नोटाबंदी, वस्तू व सेवा कराची ढिसाळ अमलबजावणी, महाराष्ट्रातील कृषी संकट, औद्योगिक मंदी, बंद होणारी कारखानदारी या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या मंदीमध्ये झालेला दिसतो. – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1644608/rajinikanth-on-a-spiritual-pilgrimage-to-the-himalayas/", "date_download": "2019-03-26T08:40:21Z", "digest": "sha1:XSEFXJDLFQS5V6MUZHARZX7D4IIOKEVD", "length": 9402, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Rajinikanth on a spiritual pilgrimage to the Himalayas | सुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nसुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर\nसुपरस्टार रजनीकांत आ��्यात्मिक यात्रेवर\nराजकारणात प्रवेश केल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत सध्या आध्यात्मिक यात्रेवर आहेत. दरवर्षी ते हिमालयात आध्यात्मिक यात्रेवर जातात, मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या या यात्रेचे फोटो समोर आले आहेत. त्यांच्या या हिमालयवारीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (छाया- रियाज अहमद)\nहिमालयवारीवर जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई विमान विमानतळावर पत्रकारांशी बातचित केली होती. त्यावेळी आपली ही यात्रा किमान १५ दिवसांची असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. (छाया- रियाज अहमद)\nनुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे. (छाया- रियाज अहमद)\nजवळपास मागील दहा वर्षांपासून रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर हिमालयात जातात. (छाया- रियाज अहमद)\nरजनीकांत आपल्या जीवनातील किंवा कारकिर्दीबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी हिमालयाच्या दौऱ्यावर जातात. तर प्रत्येक चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही हिमालयाच्या दौऱ्यावर जाण्याचा जणू त्यांनी एक नियमच केला आहे. (छाया- रियाज अहमद)\nरजनीकांत यांचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 'काला' हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर '२.०' या चित्रपटाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारही झळकणार आहे. (छाया- रियाज अहमद)\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shiv-sena-will-go-solo/", "date_download": "2019-03-26T07:53:36Z", "digest": "sha1:DG63NQW4G5K4WG3SRVVC7KETLZL7YBGP", "length": 14027, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुणाशीही युती नाही! – उद्धव ठाकरे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमुंबई -कुणाशीही युती नाही. माझ्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्टपणे सांगितले. ते ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.\n‘मनसे’ने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. आज पत्रकारांनी त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आणि कुणाशीही युती नाही. माझ्याकडे कुणाकडूनही ���ुतीचा प्रस्ताव आलेला नाही असे सांगितले.\nकुणाला फ्रेंडली मॅच खेळायचीय हे ठाऊक नाही\n”कुणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच खेळायची आहे हे ठाऊक नाही. आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र ‘भगवा’मय केल्याशिवाय राहणार नाही” असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.\nमहाराष्ट्रात आमची ‘फ्रेंडली मॅच’ असेल आणि याचा परिणाम केंद्र व राज्यातील सत्तेवर होणार नाही असे वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. विधानसभेतसुद्धा ते लढले होते तेव्हा हा शब्द त्यांनी वापरला नव्हता. मग आताच हा शब्द वापरण्याची गरज का निर्माण झाली ज्या पद्धतीने त्यांचे आमच्याशी वर्तन सुरू होते ते पाहून मुंबई आणि महाराष्ट्रातील सामान्य नागरिक हा संतापाने पेटून उठलेला आहे. त्यांना कुणालाही हा बेगुमानपणा मान्य नाही. शिवसेनेसोबत त्यांची जी वागणूक आहे ती महाराष्ट्रातील कुणालाही आवडलेली नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगोव्यात आदित्य ठाकरे यांचा जबरदस्त रोड शो\nपुढीलशिवसेनेचा वचननामा: प्रगतीचा ध्यास, ठाण्याचा स्मार्ट विकास\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आण��यची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ekmake-news/chinmay-mandlekar-article-on-pakyamama-1594831/", "date_download": "2019-03-26T08:42:06Z", "digest": "sha1:YTIFKWOR77COSOROUN23V54BWZ4QP6AO", "length": 32162, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinmay Mandlekar article on Pakyamama | पक्यामामा : द डॉन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nपक्यामामा : द डॉन\nपक्यामामा : द डॉन\nवहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला.\nमामा घरचं कार्य समजून करे. बरं, या सगळ्याच्या बदल्यात एका पैशाची अपेक्षा नाही\nएखाद्या जुन्या वाडय़ाची भिंत फोडून उंबराचं झाड उगवावं तसा जेहत्ते काळाचे ठाई कधीतरी पक्यामामा नाक्यावर उगवला, तिथेच वाढला, फोफावला. आज देहानं तो बहुतांश वेळ त्याच्या वांगणीच्या घरी राहत असला तरी मनानं अजूनही तो नाक्यावरच आहे. मी माझ्या लहानपणापासून त्याला नाक्यावर पाहत आलेलो आहे. सहा फूट होता होता राहिलेला शिडशिडीत देह. कान लपवणारे केस आणि गाल झाकणारे कल्ले. तरतरीत नाक. त्या नाकाच्या वर कायम शेंदराचा बारीक ठिपका. कोरलेल्या मिशा. अंगात फुल बाह्यंचा, वरची दोन बटणं उघडी टाकलेला शर्ट.\nपक्यामामानं जगण्यासाठी आयुष्यभर काय केलं, हे मोठं रहस्यच आहे. त्यानं आयुष्यभर फक्त ‘राडा’ केला. लहानपणी बाबा रात्री जेवायला बसले की बऱ्याचदा कुणीतरी दारावर यायचं. ‘‘दीपक चल. पक्याला उचललाय. राडा केला त्यानं..’’ की बाबा ताट झाकून ठेवायला सांगून, हातावर पाणी सोडत खुंटीवरचा शर्ट अंगावर चढवायला घ्यायचे. पण असे राडे करूनही पक्यामामा गुंड नव्हता. ‘‘गुंड बोलला तर दात पाडीन हां. साहेबांचा मावळा आहे मी.’’ आपला शर्ट खांद्यावरनं मागे सरकवत पक्यामामा म्हणायचा. मग कुणीतरी पक्यामामासाठी ‘सोशल वर्कर’ ही उपाधी शोधून काढली. ‘कार्यकर्ता’ हा शब्द कळायलाही लागण्याच्या आधीपासून मी पक्यामामाला कार्य करताना पाहिलं आहे. गल्लीतलं कुठलंही सार्वजनिक कार्य असलं की पक्यामामा लग्नघ���ातल्या नारायणासारखा सगळ्यात आघाडीवर. वर्गणी गोळा करण्यापासून, ते मांडव बांधण्यापर्यंत आणि उत्सवात कुणी मुलीची छेड काढलीच तर त्याला यथेच्छ बदडण्यापर्यंत जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याचं अस्तित्व जाणवायचं. गणपतीत मामा त्याच्याच भाषेत सांगायचं तर एकदम ‘कडक’ राहायचा. म्हणजे गणपतीचे दहा दिवस तो नॉनव्हेज खात नसे. आणि मुख्य म्हणजे ‘दारा वाइन शॉप’मधून नित्यनेमाचा ‘क्वार्टर’चा रतीबही एकदम बंद. पण विसर्जनाच्या रात्री या सगळ्याचं उट्टं काढून पक्यामामाची ‘फुल टाइट’ अवस्थेतली बडबड हा मनोरंजनाचा कार्यक्रम असे. मग त्यात गेल्या दहा दिवसांत कुणी कसा कामचुकारपणा केला, मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना अक्कल कशी नाही, इथपासून पाकिस्तानमध्ये डायरेक्ट घुसून आपण कसा ‘राडा’ घातला पाहिजे- इथपर्यंत सर्व मुद्दय़ांना पक्यामामा आपल्या खणखणीत आवाजात हात घाले. अशावेळी आम्ही पोरं दुकानांच्या फळकुटांवर बसून पक्यामामाला ‘हॅन्डल’ देत असू. मग गल्लीतलं कुणी वडीलधारं माणूस गॅलरीतून ओरडायचं- ‘‘पक्या, बास आता जाऊन झोप.’’ मग ‘‘साला मराठी माणूसच मराठी माणसाचा आवाज दाबतो,’’ असं म्हणत पक्यामामा आपलं भाषण आवरतं घ्यायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा कपाळाला शेंदराचा ठिपका लावून खांद्यावरची कॉलर मागे टाकत नाक्यावर पक्यामामा उभा\nत्यानं लग्न केलं नाही. मामाची मामी आली असती तर तो आजन्म ‘राडा’ करत नाक्यावर उभा राहू शकला असता का, हा कल्पनाविलासाचा विषय आहे. मामाच्या मोठय़ा भावाची फॅमिली होती. भाऊ येता-जाता मामाच्या नावानं बोटं मोडायचा. तो बिचारा मानेवर खडा ठेवून एका डाय बनवणाऱ्या कंपनीत राबणारा साधा माणूस. मामाला कधी पोलिसांनी उचललाच, तर सोडवायला पोलीस स्टेशनला जायलाही तो घाबरायचा. मग मामाची वहिनी गल्लीतल्यांची दारं वाजवायची. वहिनीचा मामावर भारी जीव. पण ती मामावर चिडायचीही खूप. मामाच्या रोजच्या दारू पिण्याला कंटाळून कधी कधी ती त्याला घराबाहेरच ठेवायची. मग मामा तिथेच बसून ‘‘वयनी तू मला आईसारखी आहेस. यू इज द माय मम्मीऽऽऽ’’ असा हंबरडा फोडायचा. त्याच्या रडगाण्याचे आरोह-अवरोह झाले की धाडकन् दार उघडल्याचा आवाज येई, मग वहिनीचा तारसप्तक, त्याला मामाच्या धडपडण्याच्या आवाजाची साथ आणि शेवटी दार जोरात आपटून बंद केल्याची सम.. की शांतता तू मला आईसारखी आहेस. यू इज द माय मम्मी���ऽऽ’’ असा हंबरडा फोडायचा. त्याच्या रडगाण्याचे आरोह-अवरोह झाले की धाडकन् दार उघडल्याचा आवाज येई, मग वहिनीचा तारसप्तक, त्याला मामाच्या धडपडण्याच्या आवाजाची साथ आणि शेवटी दार जोरात आपटून बंद केल्याची सम.. की शांतता ही मैफल मी लहानपणी अनेकदा ऐकलीय. पण या कशामुळेच मामाचा नाक्यावरचा रुबाब कमी झाला नाही. याला कारण एकच- मामा कुणाच्याही अडल्यानडल्याला बोलावल्याशिवाय धावून जायचा. शाळेच्या अ‍ॅडमिशन्सच्या वेळी तर मामाला जवळजवळ येशू ख्रिस्ताइतकं महत्त्व यायचं. आणि पक्यामामाही दांडीयात्रेला निघालेल्या गांधीजींच्या उत्साहानं सगळ्यांसाठी शाळांचे उंबरे हिरीरीनं झिजवायचा. आपल्या अचाट इंग्रजीत कॉन्व्हेंट शाळांच्या फादर प्रिन्सिपलांकडे अमक्याला अ‍ॅडमिशन द्या म्हणून शिफारस करायचा. ‘‘फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन्स इज द फ्यूचर ऑफ द कंट्रीज..’’ अशा थाटात शिफारस झाल्यावरही ते काय पाहून त्या मुलाला अ‍ॅडमिशन देत, कोण जाणे ही मैफल मी लहानपणी अनेकदा ऐकलीय. पण या कशामुळेच मामाचा नाक्यावरचा रुबाब कमी झाला नाही. याला कारण एकच- मामा कुणाच्याही अडल्यानडल्याला बोलावल्याशिवाय धावून जायचा. शाळेच्या अ‍ॅडमिशन्सच्या वेळी तर मामाला जवळजवळ येशू ख्रिस्ताइतकं महत्त्व यायचं. आणि पक्यामामाही दांडीयात्रेला निघालेल्या गांधीजींच्या उत्साहानं सगळ्यांसाठी शाळांचे उंबरे हिरीरीनं झिजवायचा. आपल्या अचाट इंग्रजीत कॉन्व्हेंट शाळांच्या फादर प्रिन्सिपलांकडे अमक्याला अ‍ॅडमिशन द्या म्हणून शिफारस करायचा. ‘‘फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन्स इज द फ्यूचर ऑफ द कंट्रीज..’’ अशा थाटात शिफारस झाल्यावरही ते काय पाहून त्या मुलाला अ‍ॅडमिशन देत, कोण जाणे पण ही सगळी उरस्फोड मामा घरचं कार्य समजून करे. बरं, या सगळ्याच्या बदल्यात एका पैशाची अपेक्षा नाही. कुणी पैसे देऊ केलेच तर ‘‘भाऊबीजेला ओवाळून घ्यायला येतो तेव्हा करंजी खायला घाला,’’ असा डायलॉग मारून समोरच्याला भावविव्हल करून टाकायचा. हाच मामा एखाद्या वृद्धेला नकार देणाऱ्या नाठाळ रिक्षावाल्याला ‘तुझ्या आयचा घो रे भैया पण ही सगळी उरस्फोड मामा घरचं कार्य समजून करे. बरं, या सगळ्याच्या बदल्यात एका पैशाची अपेक्षा नाही. कुणी पैसे देऊ केलेच तर ‘‘भाऊबीजेला ओवाळून घ्यायला येतो तेव्हा करंजी खायला घाला,’’ असा डायलॉग मारून समोरच्याला भाववि���्हल करून टाकायचा. हाच मामा एखाद्या वृद्धेला नकार देणाऱ्या नाठाळ रिक्षावाल्याला ‘तुझ्या आयचा घो रे भैया तेरा बाप भी जाएगा श्टेशन तेरा बाप भी जाएगा श्टेशन’’ असं म्हणून स्वत:च्या हातानं त्याचं मीटर पाडतानाही दिसायचा.\nमामा राजकीय पक्षात होता, पण तो राजकारणी नव्हता. ते त्याला कधीच कळलं नाही. साहेब बोट उंचावून दाखवतील ती दिशा. ‘‘साला, मी आऊटलाइनलाच जायचा पेपरात फोटो पायला असता तुमी माझा. कुख्यात गँगस्टर प्रकाश सातवडेकर ऊर्फ पक्या डांबिस एन्काउंटरमध्ये ठार. पण साहेबांचं भाषण ऐकलं आणि लाइफ बदललं आपलं. चार बाकडे टाकून टेज केला होता त्यावर उभे राहून साहेब बोलत होते. मी गटाराच्या झाकणावर बसून ऐकत होतो. तेव्हापासून ठरवलं, साहेब बोट दाखवतील तिथे आपण जायचं.’’ दसऱ्याला मामा शिवाजी पार्कचा रस्ता धरायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वारीला निघालेल्या वारकऱ्याचे भाव असायचे. निवडणुकांच्या वेळी तर मामा रात्रीचा जागता पहारा द्यायचा. आपल्या पोरांना कोण फोडत नाही ना पेपरात फोटो पायला असता तुमी माझा. कुख्यात गँगस्टर प्रकाश सातवडेकर ऊर्फ पक्या डांबिस एन्काउंटरमध्ये ठार. पण साहेबांचं भाषण ऐकलं आणि लाइफ बदललं आपलं. चार बाकडे टाकून टेज केला होता त्यावर उभे राहून साहेब बोलत होते. मी गटाराच्या झाकणावर बसून ऐकत होतो. तेव्हापासून ठरवलं, साहेब बोट दाखवतील तिथे आपण जायचं.’’ दसऱ्याला मामा शिवाजी पार्कचा रस्ता धरायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वारीला निघालेल्या वारकऱ्याचे भाव असायचे. निवडणुकांच्या वेळी तर मामा रात्रीचा जागता पहारा द्यायचा. आपल्या पोरांना कोण फोडत नाही ना मतदारयादीत कोण झोल करत नाही ना मतदारयादीत कोण झोल करत नाही ना बोगस वोटिंग होत नाहीए ना बोगस वोटिंग होत नाहीए ना याकडे मामाचं बारकाईनं लक्ष असे. पण एवढं असूनही मामाला राजकारण कधीच कळलं नाही. युतीबितीच्या भानगडी तर त्याला कधी उमगल्याच नाहीत. साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानणे, लोकांची कामं करून देणं आणि ती करताना कुणी आडवा आला तर ‘राडा’ करणं, या त्रिसूत्रीवर मामानं आपलं आयुष्य काढलं.\nएकदा मी एका प्रायोगिक नाटकात काम करत होतो. रिहर्सलला जागा मिळेना. मी आमच्या दिग्दर्शकाला घेऊन मामाकडे गेलो. मामाने लगेच मनावर घेतलं. त्याच संध्याकाळी मामानं मला नाक्यावर थांबवलं. ‘‘बाज्याच्या व्याय��मशाळेची जागा उद्यापासून संध्याकाळी तुमी वापरायची रेसल करायला.’’ मामानं फर्मान काढलं. नाटक उभं राहिलं. प्रयोगाच्या दिवशी दिग्दर्शक कृतज्ञ भावनेनं म्हणाला, ‘‘मामांना इन्व्हाइट कर हां.’’ मला या प्रसंगाचीच धास्ती होती. एकतर नाटक प्रायोगिक; त्यात मामाच्या राजकीय विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारं. ते नाटक पाहिल्यावर मामा मलाच नाक्यावर गाठून ‘‘तुझ्या आयला चावला काळा कुत्रा..’ असं म्हणून राडा घालेल अशी मला भीती होती. पण मामाला पास न देणं कृतघ्नपणाचं झालं असतं. मी पास दिला. सातचा प्रयोग होता. पावडरबिवडर लावलेला मामा चार वाजताच हजर झाला. ‘‘काय मदत पायजेल तर आपण स्पॉटवर असायला पायजेल ना, म्हणून आलो.’’ असं म्हणून मामा प्रयोगाची तयारी न्याहाळू लागला. मी मेकअपच्या गडबडीत होतो. मध्येच कधीतरी काहीतरी विचारायला बाहेर आलो तेव्हा मामा मला घोडय़ावर चढलेल्या लाइटवाल्याला खालून जिलेटिन पेपर देताना दिसला. उत्सवमूर्ती म्हणून बसून राहणं मामाच्या प्रकृतीतच नव्हतं. तो कार्यकर्ता होता. कार्य करत राहणं हा त्याचा स्वभावधर्म होता. नाटक सुरू झालं. संपलं. मामाचं नेमकं काय मत झालं असेल, असा विचार मला आतून कुरतडतच होता. मी मेकअप काढायला मेकअपरूमकडे जात असतानाच स्टेजच्या मागे ठेवलेल्या अडगळीतल्या लेव्हल्सवर मामा निवांतपणे घोरत पडलेला दिसला. ‘स्पेशल गेस्ट’ म्हणून बोलावला गेलेला मामा प्रयोगाच्या आधी राबून राबून तिसऱ्या घंटेलाच गाढ झोपी गेला होता.\nआता मामाचं वय झालंय. केस अजूनही कान झाकतात. पण गिरगावातून डोंबिवलीला राहायला गेलेल्या मराठी माणसासारखी त्यांची कपाळावरून मागे पीछेहाट झाली आहे. तिथे आता टक्कल स्पष्ट दिसतं. पक्ष फुटला. एकदा नाही, अनेकवेळा फुटला. तेव्हा मामा वर्षांनुवर्षांच्या प्रेमिकेनं दगा दिल्यावर बधीर झालेल्या प्रियकरासारखा झाला होता. काही वर्षांपूर्वी साहेब गेले आणि तेव्हा मामा मनातून मोडला. साहेबांच्या अंत्ययात्रेला ‘न भूतो, न भविष्यति’ असा जनसमुदाय लोटला. त्या महाप्रवाहातला एक छोटासा नगण्य ठिपका होऊन मामा साहेबांचं शेवटचं दर्शन घेऊन आला. एरवी ‘शिवतीर्थावर निघालो’ असं अख्ख्या गल्लीला ओरडून सांगत जाणारा मामा त्या दिवशी मुका झाला होता. पक्षनिष्ठा अजूनही कायम आहे. अजूनही निवडणुकीच्या वेळी मामा टेबलावर मतदारयादी घेऊन बसलेला दिसतो. पण गल्ल्यागल्ल्यांत फिरून ‘‘चला मामी, मराठी माणसानं व्होटिंग नाही केलं तर मुंबई कशी जगणार’’ असा जागर करत फिरणारा मामा आता थकलाय. काही दिवसांपूर्वी मी मामाला डिवचलं, ‘‘आता तू जवान असायला हवा होतास मामा. हल्ली पिक्चरबिक्चरवर बंदी घालायला एवढे राडे होतात. तू सगळ्यात पुढे असतास, नाही’’ असा जागर करत फिरणारा मामा आता थकलाय. काही दिवसांपूर्वी मी मामाला डिवचलं, ‘‘आता तू जवान असायला हवा होतास मामा. हल्ली पिक्चरबिक्चरवर बंदी घालायला एवढे राडे होतात. तू सगळ्यात पुढे असतास, नाही’’ मामा शून्यात बघत हसला. ‘‘लुंगीवाले आपल्या नोकऱ्या आणि जागा पळवतायत म्हणून आम्ही राडा करायचो. भैये घुसले तर आपल्या मराठी माणसाची वाट लागेल म्हणून राडा करायचो. पिक्चर बंद पाडायला कशाला करायचा राडा’’ मामा शून्यात बघत हसला. ‘‘लुंगीवाले आपल्या नोकऱ्या आणि जागा पळवतायत म्हणून आम्ही राडा करायचो. भैये घुसले तर आपल्या मराठी माणसाची वाट लागेल म्हणून राडा करायचो. पिक्चर बंद पाडायला कशाला करायचा राडा ज्याला बघायचंय बघेल, नाय बघायचं नाही बघणार. तसं पण पिक्चर बघून कोणाची जिंदगी बदलते ज्याला बघायचंय बघेल, नाय बघायचं नाही बघणार. तसं पण पिक्चर बघून कोणाची जिंदगी बदलते’’असा प्रतिप्रश्न करून मामानं मलाच गप्प केलं.\nवहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला. आता पूर्वीचा नाकाही राहिला नाही. वाणी जाऊन तिथे एका परदेशी बँकेचं एटीएम आलंय. पानाची गादी जाऊन सायबर कॅफे. आता तेही जायच्या मार्गावर आहे. या बदललेल्या नाक्यावर मामा तसाही रमला नसताच. गणपतीचे दहा दिवस अजूनही मामा न चुकता येतो. रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंगमध्ये भावाची सून आता त्याला घरात झोपायलाही विचारत नाही. दहाही दिवस मांडवात झोपतो. विसर्जन झालं की ट्रेन पकडून गुपचूप वांगणीला निघून जातो. मागच्या गणपतीत आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलो. ‘‘डॉन तू अभी भी वैसा का वैसा है.’’ मी उगीच छेडलं. ‘‘वांगणीला कुणी मामी पटली वाटतं तुला तू अभी भी वैसा का वैसा है.’’ मी उगीच छेडलं. ‘‘वांगणीला कुणी मामी पटली वाटतं तुला’’ मामा निरलस हसला. ‘‘तू ओपनिंगला येतो काय’’ मामा निरलस हसला. ‘‘तू ओपनिंगला येतो काय’’ मामानं अचानक सवाल टाकला. ‘‘कसलं ओपनिंग’’ मामानं अचानक सवाल टाकला. ‘‘कसलं ओपनिंग’’ मी विचारलं. ‘‘आपल्या एरियात रिक्षा स्टँड टाकलाय एक. तिथे दम देऊन ठेवलाय सगळ्यांना. आपल्या मराठी पोरांच्या रिक्षा लागल्या पाहिजेत. भैयांना एन्ट्री दिलीत तर..’’ मामा उत्साहानं बोलत राहिला. साठीला आलेल्या मामामध्ये अजूनही ‘राडा’ करायची खुमखुमी आहे. फक्त नेमकं कुठल्या साहेबांच्या उंचावलेल्या बोटाकडे पाहायचं, याबाबतीत तो बिचारा गोंधळलाय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेपर कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%83%E0%A4%B5%E0%A5%83/", "date_download": "2019-03-26T08:02:43Z", "digest": "sha1:UFVPJOOWBZRTYXM5HKV6YFUHBSQFLB2P", "length": 8887, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बीड मध्ये सैराटची पुनःवृत्ती ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nबीड मध्ये सैराटची पुनःवृत्ती \nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम December 20, 2018\nबीड -: मराठी चित्रपठसृष्टीत ज्या चित्रपटाने अजरामर कामगिरी करून देशात चालणाऱ्या जातीवादाचे दर्शन घडवून व प्रेम विवाहाच्या बंधनातून एक अनोखी कहाणी आपल्याला सैराट या चित्रपटातून दिसले, ज्याप्रकारे आर्चीचा भाऊ चित्रपट संपताना परश्याचा खून करतो त्याच प्रकारची प्रत्यक्ष घटना बीड येथे समोर आली आहे.\nबीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळे सोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता. बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे.\nआपल्या बहिणीचे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून त्याने अनेकदा गोंधळही घातला होता. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या रंगाच्या कारमधुन भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधुन उतरत सुमित वर धारधार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले. भाग्यश्री मात्र मोठमोठ्याने ओरडत मदतीची मागणी करीत होती. एका रिक्षाचालकाने तात्काळ धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र जास्त रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. ही माहिती वाऱ्यासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली. भाग्यश्री, सुमितची आई व मावशीने रूग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला. रात्री उशिरापर्य���त या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पेठ बीड पोलीस ठाण्यात सुरू होती.\nTags: #बीड #सैराट #पुनःवृत्ती\nबेरोजगारीतून रोजगाराकडे नेणारा प्रवास मुद्रा बँक योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून शक्य - सुधीर मुनगंटीवार.\nसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय \nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/central-railway-guard-motorman-in-agitataion-mood/", "date_download": "2019-03-26T08:09:50Z", "digest": "sha1:ILXNCVNCCBFDWHH6JTXYOHX2YHU2CBXC", "length": 16089, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मध्य रेल्वेचे गार्ड-मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -ल���की बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nमध्य रेल्वेचे गार्ड-मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात\nरेल्वे गाडय़ांची होणारी रोजची रखडपट्टी, लोकलचे तांत्रिक बिघाड, त्यामुळे होणारी प्रवाशांची आंदोलने, रेल्वेबाह्य गटांची आंदोलने आदींमुळे मेटाकुटीला आलेल्या मध्य रेल्वेला आता रेल्वेसेवेचा कणा असलेल्या मोटरमन आणि गार्डच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागणार आहे. मोटरमन आणि गार्डच्या डय़ुट्या लावणाऱ्या समितीत प्रतिनिधित्व नाकारल्याने संतापलेल्या मोटरमन आणि गार्डनी संपाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास उद्या १ फेब्रुवारी रोजी नियमानुसार काम करण्याच्या आंदोलनाचा इशारा मोटरमन व गार्ड यांच्या विविध संघटनांनी दिला आहे.\nमध्य रेल्वेवर गार्ड आणि मोटरमन यांच्या ड्युटी लावण्यासाठी एक समिती असते. दरवर्षी मोटरमनचे वेळापत्रक बदलते. या समितीवर मोटरमन आणि गार्डचेही प्रतिनिधी असतात. अंतर्गत निवडणुका होऊन विविध कामगार संघटनांमधून हे प्रतिनिधी निवडले जातात. यासाठी यंदापासून केवळ मान्यताप्राप्त संघटनांनाच प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतल्याने इतर संघटनांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रेल कामगार सेनेसह एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटनांनी सोमवारी काळ्या फिती लावून काम केले. यातूनही प्रशासनाने धडा घेऊन दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर गार्ड व मोटरमन नियमानुसार काम करतील म्हणजेच जादा ड्युटी करण्यास साफ नकार देतील इशारा दिला आहे.\nफुकट्यांकडून ‘परे’ने वसूल केला सहा कोटींचा दंड\nपश्चिम रेल्वेने गेल्या वर्षी डिसेंबर २०१६ मध्ये विनातिकीट प्रवास करणे, बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणे आदी प्रकरणांत १.७६ लाख केसेस दाखल करून एकूण ६ कोटी ७० लाखांचा दंड वसूल केला. याच महिन्यात लांबपल्ल्याचे आरक्षित प्रवासाचे तिकीट बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करण्याच्या १४८ केसेस उघडकीस आणल्या असून १०२३ भिकारी, अनधिकृत फेरीवाल्यांना अटक करणे, हुसकावून लावणे आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली तर १०६ जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या कमर्शियल विभागाने दलाल आणि असामाजिक तत्त्वांविरोधात सुमारे२०५ तपासणी कारवाया करून १६० व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर रेल्वेच्या विविध कलमांतर्गत खटले चालवून दंड आकारला. आरपीएफच्या ‘सुरक्षिणी’ स्क्वॉडने महिलांच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या १२ वर्षांखालील १५६ शालेय विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना हुसकावून लावले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआदर्श निवडणूक आचारसंहिता सोपी करा शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी\nपुढीलसाहित्य क्षेत्रात ‘मराठी रीडर डॉट इन’ची अनोखी मुहूर्तमेढ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय ��ांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/isha-ambanis-reception-is-at-jio-gardens-in-bkc-these-changes-of-the-traffic-made-by-police-12067.html", "date_download": "2019-03-26T08:07:42Z", "digest": "sha1:4V6GTFNLFYIIUYMMAQV2MZH7R55GSIGE", "length": 29290, "nlines": 178, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबईच्या BKC इथे पार पडणार ईशा अंबानीचे भव्य रिसेप्शन; रहदारी टाळण्यासाठी पोलिसांनी केले वाहतुकीचे हे बदल | लेटेस्टली", "raw_content": "मंगळवार, मार्च 26, 2019\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nSSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक\nमहाराष्ट्रात उन्हाचा वाढता तडाखा; सोलापूर सर्वाधिक 40 अंशावर तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरांतील आजचे तापमान\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी\nजेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nMumbai - Singapore विमानामध्ये बॉम्बच्या अफवेमुळे खळबळ, Changi International Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग\nपाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर सरकारचा बहिष्कार, मात्र पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा; वाचा भाजपचे स्पष्टीकरण\nतब्बल 20 वर्षांनंतर बिल गेट्स यांची 100 अब्ज डॉलर्स इतकी संपती; जगात अशा फक्त दोनच व्यक्ती\nमोठी दुर्घटना: इराकमध्ये फेरीबोट उलटून 100 हून अधिक लोकांचा मृत्यू; तीन दिवसांचा दुखवटा जाहीर\nAlien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्��ासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nApril Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps\nMoto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत\nAmazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर\nजागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस\nAvan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी\nमार्च महिन्यात Mahindra च्या SUV मॉडल्सवर 77 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार\nYamaha MT-15 भारतात लॉन्च, किंमत 1.36 लाख रुपये\nTriumph Tiger 800 XCA बाईक भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nLok Sabha Elections 2019: बॉलिवूडची 'रंगिला गर्ल' ऊर्मिला मातोंडकर यंदा कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूकीच्या रिंग़णात\nChhapaak First Look: 'छपाक' सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nमुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nराशीभविष्य 26 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे\nApril Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण\nडोळ्यांचे सौंदर्य व��ढवत आहेत या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्स; किंमत फक्त 8 लाख रुपये\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nव्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन\nनवऱ्याला प्रायव्हेट न्यूड व्हिडिओ बनवून पाठविणे पडवले महागात, बायकोच्या एका चुकीमुळे 2 हजार लोकांसमोर झाली नाचक्की\nमहिला विमानतळावर विसरली बाळ; वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुन्हा झाली आई-बाळाची भेट\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nमुंबईच्या BKC इथे पार पडणार ईशा अंबानीचे भव्य रिसेप्शन; रहदारी टाळण्यासाठी पोलिसांनी केले वाहतुकीचे हे बदल\nIsha Ambani-Anand Piramal Wedding Reception : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुलीचे लग्न थाटामाटात पार पडले. 12 डिसेंबर रोजी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि आनंद पिरामल (Anand Piramal) यांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. 'अँटिलीया’ या मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या विवाहसोहळ्यास बॉलिवूड, राजकारणी, क्रीडा आणि उद्योग विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या लग्नाची दखल घेतली होती. तब्बल 700 करोड रुपये खर्च करून लावण्यात आलेले हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. आज (शुक्रवार) या लग्नाचे भव्य रिसेप्शन पार पडणार आहे. मुंबईमधील बांद्रा येथील जिओ गार्डन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे हे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.\nसंध्याकाळी 7.30 वा. या रिसेप्शनला सुरुवात होईल. या रिसेप्शनसाठी ‘फॉरमल’ ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनी पाहुण्यांसाठी एका संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. (हेही वाचा : Isha Ambani-Anand Piramal Wedding : हिलेरी क्लिंटन, प्रणव मुखर्जीसह अनेक बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी)\nआज होणारे हे रिसेप्शन अगदी हाय प्रोफाईल असल्याने साहजिकच यात अनेक व्हीआयपी लोक सामील होणार आहेत. म्हणून मुंबई पोलिसांनी काही रहदारीचे निर्बंध घातले आहेत. भारत नगर/आयएलएफएस जंक्शन ते बँक ऑफ बडोदापर्यंतच्या मार्गावर दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत एकेरी वाहतूक सुरु राहील.\nबीकेसी इमारतीकडून भारत नगर जंक्शनच्या दिशेने येणाऱ्या लोकांनी, बीओबी-कॅनरा बँक जंक्शनपासून डावीकडे वळून पुढे आर 2 (R2) ग्राउंडकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nकॅपिटल बिल्डिंग जंक्शनकडे जाणाऱ्या एसईबीआय जंक्शन (SEBI junction) मार्गावरही आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत एकेरी वाहतूक चालेल. कॅपिटल जंक्शनपासून डावे वळण घेण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. तसेच शक्य असल्यास शुक्रवारी संध्याकाळी बीकेसी परिसरात जाणे टाळावे.\nईशाचा मुख्य विवाहसोहळा पार पडण्याआधी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे उदयपूरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडले होते. यावेळी संगीत, मेहंदी असे अनेक कार्यक्रम पार पडले. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी, उद्योजकांसह अनेक मान्यवर हजर राहिले होते. त्यानंतर 12 डिसेंबरला लग्न झाले, आता आज रिसेप्शन पार पडणार आहे.\nAkash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: आकाश अंबानी ह्याने सर्वांसमोर श्लोका मेहता सोबत केले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nAkash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: आकाश अंबानी-श्लोका मेहता यांची रिसेप्शनमधील पहिली झलक\nपुलवामा हल्ल्यावरील रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ बनावट, भाजप पक्षाचा दावा\nLok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त – असदुद्दीन औवेसी\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nसोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nPM Modi Biopic: लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम मोदी यांचा बायोपिक प्रदर्शित करु नये, काँग्रेस पक्षाची निवडणुक आयोगाकडे धाव\nइन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित करण्यात संशोधकांना यश\nनेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी Apple कंपनी भारतात लवकरच लॉन्च करणार Apple Tv+\nहातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का\nIPL चे सर्व सामने फ्री मध्ये पाहा, Tata Sky आणि Airtel DTH यांची युजर्ससाठी खास सेवा सुरु\nIPL 2019 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्स स��घाचा सनराजर्स हैदराबादवर 6 गडी राखून दणदणीत विजय\nIPL 2019 MI vs DC: मुंबई संघाने टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय; आता सर्वांचे लक्ष युवराज सिंगवर\nIPL 2019, KKR vs SRH match 2: नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स गोलंदाजीसाठी मैदानात\nIPL 2019: आज रंगणार कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, तर होणार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत\nHappy Rang Panchami 2019: रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं\nRang Panchami 2019: होलिकोत्सवाची सांगता करणार्‍या 'रंगपंचमी'चं महत्त्व काय\nमुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून 'होळी लहान, पोळी दान' उपक्रम, मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nHoli 2019: तैमूर अली खान - इनाया याचं सुपर क्युट होळी सेलिब्रेशन (Watch Video)\nHappy Holi 2019: होळी निमित्त सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मीम्सच्या माध्यमातून अनोखे सेलिब्रेशन\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nLok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nआता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात\nकाँग्रेसची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात सुरेश धानोरकरांना उमेदवारी; अशोक चव्हाणांची मर्जी राखण्याचा प्रयत्न\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nनिक सोबत मियामी येथे सुट्टी घालवत असलेल्या प्रियांका चोप्रा हिचा ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nअमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nEpilepsy Week 2019 च्या जागृतीसाठी वांद्रे-वरळी सीलिंक वर तीन दिवस पर्पल रंगाची रोषणाई\nउशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे ‘नवे अॅप’ लवकरच प्रवाशांच्या दिमतीला\nChhapaak First Look: ‘छपाक’ सिनेमातील दीपिका पदुकोण हिची पहिली झलक\nआता सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने अवघ्या 18 तासांत दिल्लीला पोहचता येणार\nipl-12 April Fools\\' Day लोकसभा-निवडणूक-२०१९ भारत-पाकिस्तान-तणाव राहुल गांधी ���िधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nLok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश\nन्याय स्किमचा फक्त महिलांनाच लाभ मिळणार, काँग्रेस पक्षाचा खुलासा\nजेट एअरवेजला वाचवण्यासाठी माझेच पैसे घ्या- विजय मल्ल्या\nLok Sabha Elections 2019: उद्योजक जीएसटीमुळे त्रस्त, भाजप पक्ष NaMo App वरुन टी-शर्ट विक्री करण्यात व्यस्त - असदुद्दीन औवेसी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A3", "date_download": "2019-03-26T08:36:50Z", "digest": "sha1:6AVGVPZM5PI5GSMWXN7JUI6JWTURKQGE", "length": 3072, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सण - विकिपीडिया", "raw_content": "\nएका विशिष्ट समाजाद्वारे साजरी केली जाणारी घटना म्हणजे सण होय. सण साधारणपणे देव देवतांशी संबंधित असतात.\nखालील वर्गांतील लेख पहा.\nहिंदू धर्मातील सण आणि उत्सव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T08:02:31Z", "digest": "sha1:SWPTIYJY2T6CZ7FQEWXNGC4N2FQMLXXW", "length": 6412, "nlines": 55, "source_domain": "lokvruttant.com", "title": "अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना तिहेरी जन्मठेप – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nअभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोघांना तिहेरी जन्मठेप\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम May 11, 2018\nमुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषीं��ा तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायलयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्ष्घ एकत्रच भोगायची आहे.अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांनी अतिशय थंड डोक्मयाने 2012 मध्ये मीनाक्षीची निर्घृण हत्या केली होती. मीनाक्षीच्या देहाची ओळख पटू नये यासाठी दोघांनी तिचे डोकं धडापासून वेगळं केलं. त्यानंतर तिचं धड आणि शीर दोन वेगळवेगळय़ा ठिकाणी नेऊन टाकले.मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने आयपीसी कलम 302, 361(अ), 120(बी), 201 आणि आयटी ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवलं होतं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय नेपाळ दौऱयावर\nरस्ता रूंदीकरणातंर्गत आनंदनगर येथे महापालिकेची धड़क कारवाई - निवासी घरांबरोबरच व्यापारी गाळ्यांवरही पड़ला पालिकेचा हातोड़ा\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/18/Article-on-mamata-banerjee.html", "date_download": "2019-03-26T08:05:27Z", "digest": "sha1:WWYKI4QECBDIJTQAWHKGVIYWSRV6FNB6", "length": 11052, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " पुतना ममतामावशी पुतना ममतामावशी", "raw_content": "\nममता बॅनर्जींचे ‘मी, सत्ता, स्वार्थ’चे राजकारण सुरू असतानाच त्यांच्या नगरसेवकाने मात्र त्यांच्यावर ‘माँ’ नावाचा लघुपट बनवावा आणि कोलकात्यामध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तो लघुपट दाखवला जावा, हे काही नैसर्गिक नाही. यामध्ये किती आणि कसे व्यवहार, लागेबांधे, तडजोडी झाल्या असतील याच्या सुरस कहाण्या असतील. हे सगळे घडत असताना प्रसारमाध्यमांमध्ये ममतांच्या साहित्य-कलाक्षेत्रातल्या दबावशाहीबाबत, झुंडशाहीबाबत कुठे काही खुट्ट होताना जाणवले नाही. ममता नेहमी आपली प्रतिमा रंगवतात की, कोण्याही साध्या भारतीय स्त्रीप्रमाणे त्यांनाही प्रसिद्धीचा अजिबात सोस नाही. पण या ‘माँ’ लघुपटामुळे ममताचे पितळ उघडे पडले आहे. आपल्याच प्रतिमेत ममता इतक्या गुंतल्या गेल्या आहेत की, लघुपटातून त्यांनी स्वतःला ‘माँ’ म्हणवून घेतले आहे. प्रत्यक्षात पश्चिम बंगालमधले दारिद्र्य, हिंसाचार, वाढती गुन्हेगारी, बांगलादेशी घुसखोरांचे लांगूलचालन पाहिले की वाटते, ही माँ आहे की पुतना मावशी लिहितानाही दुःख आणि शरम वाटते की, पश्चिम बंगालच्या मुलींची स्थिती जितकी वाईट असेल, तितकी ती भारतातल्या कोणत्याच राज्यात नसेल. मागे लिहिले होते की, मुंबईच्या देहविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वस्त्यांमध्ये ८० ते ८५ टक्के मुली पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. छे लिहितानाही दुःख आणि शरम वाटते की, पश्चिम बंगालच्या मुलींची स्थिती जितकी वाईट असेल, तितकी ती भारतातल्या कोणत्याच राज्यात नसेल. मागे लिहिले होते की, मुंबईच्या देहविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वस्त्यांमध्ये ८० ते ८५ टक्के मुली पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. छे स्वतःला माँ म्हणवून घेणाऱ्या या मुख्यमंत्र्याने या देहविक्री बाजारात स्वतःच्या शरीराचा, मेलेल्या मनाचा बाजार मांडलेल्या मुलींची दखल घेतली आहे का स्वतःला माँ म्हणवून घेणाऱ्या या मुख्यमंत्र्याने या देहविक्री बाजारात स्वतःच्या शरीराचा, मेलेल्या मनाचा बाजार मांडलेल्या मुलींची दखल घेतली आहे का नाहीच घेतली. आता म्हणे या ‘माँ’ला पश्चिम बंगालचे नामकरण ‘बांगला’ करून घ्यायचे आहे. यामध्येही ममतांचा फुटीरतावाद दिसतो. देशाचा शेजारी असलेला बांगलादेश हा आपला वरवरचा मित्रराष्ट्र. पण तरी त्याचे अंतरंग पाकिस्तानशी मिळतेजुळते. या बांगलादेशाच्या नावावरूनच ममतांना पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ करून हवे आहे. ममतांच्या मतानुसार पश्चिम बंगालचे नामकरण झाले तर नाहीच घेतली. आता म्हणे या ‘माँ’ला पश्चिम बंगालचे नामकरण ‘बांगला’ करून घ्यायचे आहे. यामध्येही ममतांचा फुटीरतावाद दिसतो. देशाचा शेजारी असलेला बांगलादेश हा आपला वरवरचा मित्रराष्ट्र. पण तरी ��्याचे अंतरंग पाकिस्तानशी मिळतेजुळते. या बांगलादेशाच्या नावावरूनच ममतांना पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ करून हवे आहे. ममतांच्या मतानुसार पश्चिम बंगालचे नामकरण झाले तर पश्चिम बंगाललाही बांगलाच म्हणावे लागेल. भारतीय सैनिकांच्या मृतदेहाला विद्रूप करणाऱ्या बांगलादेशाचे तर पश्चिम बंगालच्या ‘बांगला’ नामसाधर्म्यामुळे आयतेच फावेल. पण ममतांना या साऱ्यांशी काही घेणे-देणे नाही. कारण सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात ‘माँ’चा मुखवटा धारण करणाऱ्या ममता या पुतना मावशीच आहेत.\nपश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चांगलाच रंगला आणि वादाच्या भोवऱ्यातही सापडला. महोत्सव कोण्या एका कलाकाराच्या सर्जनशीलतेने रंगला, असेही नाही बरं. तर तो रंगला किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकला तो वेगळ्या कारणामुळे. अर्थात पश्चिम बंगालमध्ये काहीही घडले (बहुधा काही तरी उलटेपालटे घडले) की, त्याला कारणीभूत कोण असेल हे न सांगताही सगळ्यांना माहिती असते. इथेही या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोंधळात गोंधळ घालण्याचे कारण आहे ममता बॅनर्जी. या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरचा ‘माँ’ हा २५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात आला. हावडा महानगरपालिकेच्या तृणमूल काँगेसच्या नगरसेवकाने हा लघुपट बनवला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीमध्ये कन्याश्रा आणि शिक्षश्रा योजना कशी सर्वोत्तम राबवली गेली आणि अर्थोअर्थी ममता बॅनर्जी कशा सगळ्यांच्या ‘माँ’ आहेत हे या लघुपटात दाखवले गेले. आता चित्रपट महोत्सवात दर्जेदार, राजकीय स्वार्थविरहीत चित्रपटांची निवड व्हावी, हा किमान प्रेक्षकांना वाटणारा निकष आहे. त्यामुळे दर्जेदार चित्रपटांच्या पंक्तीत ममता बॅनर्जींच्या दोन सरकारी योजनेचा लघुपट पाहायला लावणे, हे तरी अतिच झाले. सगळ्यात पहिले तर तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता, तृणमूल काँग्रेसची प्रचारसभा नव्हती. दुसरे असे की, महोत्सवामध्ये कोणते चित्रपट निवडावेत याचेही काही नियम आहेत. ते सर्व नियम धाब्यावर बसवून हा लघुपट या महोत्सवामध्ये निवडलाच कसा गेला यावेळी तिथल्या चित्रपट रसिकांनी प्रचंड टीका केली. दिग्दर्शक अनिक दत्ताचे विधान आहे की, चित्रपट महोत्सवात असे होणे खचितच चांगले नाही. मी याबाबत केलेल्या चौकशीत असे दिसून आले आहे की, जगात अन्य ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही चित्रपट महोत्सवात अशा गोष्टी होत नाहीत. अनिक दत्तांचे म्हणणे खरेच आहे. पण ते विसरतात, ममता बॅनर्जींच्या मते त्या म्हणजेच जग आहे. त्या म्हणतील तो कुठे नसला तरी पश्चिम बंगालमध्ये अंतिम शब्द असायला हवा. आज ममता बॅनर्जी राजकीय सत्तास्वार्थात स्वप्रतिमेत अंध झाल्या आहेत. ‘मा, माटी, मानुष’च्या ऐवजी ममतांचा नारा ‘मी, सत्ता, स्वार्थ’ हा झाला आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी ममता बॅनर्जी आणखी काय काय करतील\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/inspiring-story-of-dr-ravindra-kolhe-and-smita-kolhe/", "date_download": "2019-03-26T08:15:22Z", "digest": "sha1:UDBECDL5ISITQ3R3HQRE77YS6LZZUYTF", "length": 29026, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n१९८५ साली जेव्हा देवराव कोल्हे भारतीय रेल्वे साठी काम करत होते, तेव्हा त्यांचे पुत्र रवींद्र हे नागपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत होते. त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते डॉक्टर होण्याची त्यांच्या घरातील व गावातील अनेक लोक आतुरतेने वाट बघत होते, कारण ते त्यांच्या घरातील पहिले डॉक्टर होणार होते. शेगावातील त्यांच्या घरी अतिशय उत्साहाचे वातावरण होते, कारण रवींद्र ह्यांची आता एक प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती होण्याकडे वाटचाल सुरु होणार होती. परंतु डॉ. रवींद्र कोल्हे ह्यांच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. त्यांना फक्त पैसा कमावण्यासाठी काम करायचे नव्हते, तर त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी काहीतरी उपयोगी कार्य करून करायचा होता.\nडॉ. कोल्हे ह्यांनी महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे ह्यांची अनेक पुस्तके वाचली होती व त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. म्हणूनच त्यांनी भरभराट करून देणारी मेडिकल प्रॅक्टिस न करता गरजू लोकांची मदत करता येईल असे काहीतरी करण्याचे ठरवले. पण नेमके कुठे जावे आणि काय कार्य करावे हे दोन प्रश्��� त्यांच्यापुढे होते. सुरुवात कशापासून करावी हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांचा हा प्रश्न David Werner ह्यांनी लिहिलेल्या Where There is No Doctor ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाने सोडवला. ह्या मुखपृष्ठावर असे चित्र होते की चार माणसे एका रुग्णाला कुठेतरी घेऊन जात होते व त्यावर असे लिहिलेले होते ,”हॉस्पिटल ३० मैल लांब”.\nहे बघून डॉक्टरांना असे जाणवले की आपण ह्याच ठिकाणी कामाची सुरुवात केली पाहिजे जिथे कुठल्याच वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. म्हणून त्यांनी बैरागड ह्या गावाची निवड केली. हे गाव मेळघाट जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. ह्या गावाला जाण्यासाठी अमरावतीहून पुढे प्रवास करावा लागतो, पण हरिसालहून पुढे जायला कुठलेच वाहन उपलब्ध नाही. ह्या ठिकाणाहून बैरागडला जाण्यासाठी ४० किमी इतके अंतर पायी चालत जावे लागते.\nडॉक्टर कोल्हे ह्यांचे प्रोफेसर डॉक्टर जाजू म्हणतात की ह्या अशा लांबच्या ठिकाणी काही सोयी नसलेल्या ठिकाणी काम करायचे झाल्यास एका डॉक्टरला तीन गोष्टी जमल्या पाहिजेत.\nपहिली म्हणजे सोनोग्राफी शिवाय किंवा रक्त देण्याच्या सोयीशिवाय गरोदर बाईची डिलिव्हरी करणे, दुसरी म्हणजे एक्स-रे शिवाय न्युमोनियाचे निदान करणे आणि तिसरे म्हणजे डायरियाचा इलाज करणे.\nडॉक्टर कोल्हे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी म्हणून ६ महिने मुंबईला राहिले आणि नंतर ते बैरागडला गेले. पण तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ह्या ठिकाणी वैद्यकीय सेवा नसताना आलेल्या अनेक प्रश्नांशी लढा द्यायला फक्त एमबीबीएसची डिग्री असून उपयोगाचे नाही.\nडॉक्टर कोल्हे सांगतात की,\nत्यांच्याकडे एकदा एक माणूस स्फोटात हात गमावल्या नंतर १३ दिवसांनी आला. परंतु त्यांनी सर्जरीचे शिक्षण घेतले नसल्यामुळे ते त्याची मदत करू शकत नव्हते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अजून ज्ञान संपादन केले पाहिजे.\nते १९८७ साली एमडी करण्यासाठी बैरागड येथून बाहेर पडले. त्यांनी त्यांचा थेसिस मेळघाट येथील कुपोषण ह्या विषयावर सादर केला. त्यांच्या थेसिसमुळे ह्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. बीबीसी रेडियोने मेळघाट वर एक कार्यक्रम प्रसारित केला आणि ह्या ठिकाणच्या समस्या सर्व जगापुढे मांडल्या गेल्या. त्यानंतर डॉक्टरांना मेळघाट येथे परत जायचे होते. पण त्यांना तिथे एकट्याने जायच��� नव्हते. त्यासाठी त्यांना एका साथीदाराची गरज होती जी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासह ह्या भागात लोकांसाठी काम करेल. त्यांनी स्वतःसाठी जीवनसाथी शोधणे सुरु केले. ह्यासाठी त्यांच्या चार अटी होत्या.\nपहिली म्हणजे ती बैरागड येथे जाण्यासाठी ४० किमी पायी चालू शकली पाहिजे. दुसरी अट म्हणजे तिने फक्त ५ रुपयात लग्न केले पाहिजे (त्या काळी कोर्ट मॅरेजसाठी ५ रुपये इतका खर्च होता). तिसरी अट म्हणजे केवळ ४०० रुपये दर महिना इतक्या पैश्यात संसार करायची तयारी असायला हवी. (ते प्रत्येक पेशंट कडून फक्त १ रुपया इतकीच फी घेत असत आणि महिन्याला त्यांच्याकडे अंदाजे ४०० पेशंट येत असत) आणि चौथी अट म्हणजे तिने प्रसंगी लोकांच्या कल्याणासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागले तरीही त्यासाठी मागेपुढे पाहू नये.\nत्यांनी सुमारे १०० मुलींचे प्रस्ताव नाकारले. शेवटी त्यांना डॉक्टर स्मिता भेटल्या. त्यांची नागपूर येथे चांगली प्रॅक्टिस सुरु होती. त्यांनी डॉक्टर रवींद्र ह्यांचा प्रस्ताव स्वीकारला व त्यांच्या सर्व अटींसह मेळघाटातील बैरागड येथे जाण्याची तयारी दर्शवली आणि अखेर १९८९ साली मेळघाट गावाला त्यांचा दुसरा डॉक्टर मिळाला.\nतेथे गेल्यानंतर ह्या डॉक्टर दाम्पत्याला आणखी काही प्रश्नांना सामोरे जावे लागले. गावच्या लोकांनी डॉक्टर रवींद्र ह्यांना तर स्वीकारले होते. परंतु डॉक्टर स्मिता ह्या स्त्री सबलीकरणासाठी अनेक प्रयत्न करीत होत्या, त्यांना मात्र गावच्या लोकांनी अजून पर्यंत स्वीकारले नव्हते. जेव्हा डॉक्टर स्मिता त्यांच्या पहिल्या अपत्याच्या वेळी गरोदर होत्या, त्यावेळी त्यांची डिलिव्हरी डॉक्टर रवींद्र ह्यांनी स्वत: करण्याचे ठरवले जसे ते गावातल्या स्त्रियांची डिलिव्हरी करीत असत. पण काही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्याने डिलिव्हरी नंतर बाळाला meningitis, pneumonia आणि septicemia चे इन्फेक्शन झाले. तेव्हा लोकांनी त्यांना व बाळाला अकोला येथील मोठ्या दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला. तेव्हा डॉक्टर स्मिता ह्यांनी मात्र गावातच थांबून इतर बाळांप्रमाणेच आपल्याही बाळाची गावातच ट्रीटमेंट व्हावी असा निर्णय घेतला. त्यांच्या ह्या निर्णयामुळे गावातले लोक त्यांचा आदर करू लागले.\nडॉक्टर कोल्हे सांगतात की,\nसर्वांना माहित होते की मेळघाट मध्ये लहान मुले कुपोषणाने मरत आहेत. लोक न्यूमोनियाने, सर्पदंशाने ,मलेरियाने मरत आहेत. अनेक लोकांनी ह्यावर संशोधन केले. पण कोणीही ह्यावर विचार केला नाही की लोकांना न्युमोनिया का होतोय मुलांचे कुपोषण का होतेय मुलांचे कुपोषण का होतेय ह्याचे कारण आहे गरिबी ह्याचे कारण आहे गरिबी येथे लोक गरीब असल्याने त्यांच्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत. म्हणून थंडीचा त्रास होऊन त्यांना न्युमोनिया होतो. गरिबीमुळे मुलांना पोटभर सकस अन्न मिळत नाही म्हणून ते कुपोषणाला बळी पडतात. त्यांच्याकडे गरिबी आहे कारण शेतीचे काम संपल्यावर त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा सोर्सच नाही. आम्हाला ह्या मूळ समस्यांचे निराकरण करायचे होते.\nबैरागड येथील लहान मुलांचे आरोग्य सुधारल्या नंतर तेथील स्थानिकांनी कोल्हे दाम्पत्याला शेती व पशुपालनाविषयी सुद्धा मदत करण्याविषयी विनंती केली. त्यांच्या मते डॉक्टरांकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्याठिकाणी पशु वैद्यक सुद्धा नसल्याने त्यांच्या एका पशुवैद्यक मित्राकडून डॉक्टर रवींद्र ह्यांनी पशुवैद्यकीचे शिक्षण घेतले. शिवाय अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठातून शेतीविषयी सुद्धा ज्ञान मिळवले. त्यानंतर त्यांनी फंगस रेझीस्टन्ट बियाणे तयार केले, परंतु पहिल्यांदा ह्या बियाणांचा प्रयोग आपल्या शेतात करायला कोणीही तयार झाले नाही. तेव्हा डॉक्टर कोल्हे ह्यांनी व त्यांच्या पत्नीने स्वत: शेतात हे बियाणे पेरून शेती करणे सुरु केले. त्यानंतर त्यांनी तरुणांसाठी शेतीतील नवनवीन पद्धती, निसर्गाचे संवर्धन आणि विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित केली. त्यांनी तरुणांना संदेश दिला की, प्रगती करण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळलेच पाहिजे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून डॉक्टर कोल्हे ह्यांच्या ज्येष्ठ पुत्राने म्हणजेच रोहित ह्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.\nरोहित कोल्हे सांगतात की,\nआम्ही फायद्यासाठी शेती करणे सुरु केले. आपल्याकडे महाराष्ट्रात सोयाबीनचे पिक फारसे घेतले जात नाही. आम्ही मेळघाटात सोयाबीनची शेती करणे सुरु केले. तसेच आम्ही शेतकऱ्यांना मिश्र शेती करण्याविषयी सुचवले आणि असेही सांगितले की तुमच्या मुलभूत गरजांसाठी ज्या पिकांची आवश्यकता भासते, तुम्ही त्याचे पिक घ्या. आज मी एखादा आयआयटीय��� जितके कमवू शकेल तितके उत्पन्न माझ्या शेतातून मिळवतो.\nकोल्हे दाम्पत्यांने वन संवर्धन सुद्धा मनावर घेऊन त्यावर कार्य केले आहे. त्यांनी पर्यावरण चक्राचा अभ्यास केला. त्यावरून ते दुष्काळाची कल्पना शेतकऱ्यांना आधीच देऊन त्यासाठी तयार राहायला सांगतात. त्यांनी Public Distribution System सुरु करून ह्याची काळजी घेतली की पावसाळ्यात सुद्धा सर्वांना पुरेसे अन्न मिळेल. ह्यामुळे मेळघाट हा शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा झाला. एकदा सरकारचे Public Works Department चे मंत्री कोल्हे ह्यांना भेटायला गेले असता त्यांना तिथली परिस्थिती बघून आश्चर्य वाटले. त्यांनी कोल्हे ह्यांना व्यवस्थित घर बांधून देण्या विषयी विचारणा केली असता, स्मिता कोल्हे ह्यांनी घर बांधण्यापेक्षा चांगले रस्ते बांधण्याची विनंती केली. तेव्हा त्या मंत्र्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे चांगले रस्ते बांधण्याची व्यवस्था केली. आज तेथील ७० % गावे चांगल्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत.\nकोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत. आज डॉक्टर कोल्हे त्यांच्या रुग्णांकडून फी घेत नाहीत. उलट ते त्यांना सरकारी दवाखान्यात नेतात जिकडे त्यांना चांगली वैद्यकीय सेवा मिळू शकेल. इतके सगळे असून सुद्धा गावात अजूनही सर्जन नाही. म्हणूनच डॉक्टर कोल्हे ह्यांचा लहान पुत्र राम, जो अकोल्याच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस करतो आहे, त्याची सर्जन होऊन वडिलांच्या पावलावर पाउल टाकून मेळघाटात कार्य करण्याची इच्छा आहे.\nकोल्हे कुटुंबाच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांचे कष्ट, त्यांच्या सारखा त्याग करणे कोणालाही शक्य नाही. त्यांच्या ह्या कार्याला सलाम\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← शिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nअणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने\nदेवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०\nगो हत्या बंदी ते गाईच्या वासराचा निर्घृण खून – लोकशाहीची हरवलेली मूल्यं\nफोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो\nपित्याला स्तनपान करणाऱ्या पुत्रीची कहाणी\nपुरलेले ‘पीनट बटर’ आणि हिऱ्याची शेती : हिरा बनवण्याच्या अफलातून पद्धती\nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\n१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश\nतुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले\nजपानी संस्कृतिची झलक असलेल्या चित्र विचित्र इमोजी चिन्हांचे आश्चर्यकारक अर्थ\nतुम्ही रहाणे, आम्ही रहाणे. आपण सगळेच अजिंक्य रहाणे…\nरोजच्या वापरातील ह्या वस्तू भविष्यात लुप्त होऊ शकतात\nश्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागे काय कारणं आहेत\n६४ किलो सोन्याच्या अंगठीचा मालक आहे – दुबईतील भारतीय व्यावसायिक\nपुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशवादी हल्ल्यातील ह्या हुतात्म्यांचा विसर पडू नये म्हणून….\nमाश्यांच्या डोळ्यातील बुबुळ ते जन्माला येऊ घातलेलं बदकाचं पिल्लू: जगभरातील विचित्र ब्रेकफास्ट\nघोरणं थांबवण्याचे (आणि तुमच्या पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nकॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यापूर्वी ‘ह्या’ गोष्टी वाचून लपवलेले ‘सत्य’ जाणून घ्या\nगुगलच्या कर्मचाऱ्यांना भारतीय व्यंजनांची मेजवानी देणारा ‘बादल कॅफे’\nबिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-pulwama-terror-attack/", "date_download": "2019-03-26T07:54:32Z", "digest": "sha1:53VNB5YPQXUQEI2R3G4KQO5K2ZYKALMT", "length": 25663, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : ठोकून काढा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nसेम, बटलरसारखाच बाद झाला, बॅट आपटून आपटून तोडून टाकली\nLok Sabha 2019 चांदिवलीत 82 हजार मतदार घटले\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nआजचा अग्रलेख : ठोकून काढा\n‘एकटा’ पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा ठोकून काढा ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.\nदहशतवादी हल्ल्यात आपल्या 40 जवानांनी बलिदान दिले आहे. कश्मीरची भूमी पुन्हा एकदा हिंदुस्थानी जवानांच्या रक्ताने भिजली आहे. कश्मीर आमचे आहे असे गेल्या सत्तर वर्षांपासून घशाच्या शिरा ताणून सांगितले जात आहे. त्या आमच्या कश्मीरात आमच्याच जवानांच्या हत्या का सुरू आहेत पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे व कालच्या ‘पुलवामा’ हल्ल्याने देश हादरला आहे, आक्रोश करीत आहे. हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठय़ा हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्�� निर्माण झाले. नेहमीप्रमाणे हा हल्ला भ्याड असल्याच्या सरकारी आणि राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाटय़ांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास ‘भ्याड’ हल्ला कसे काय म्हणू शकता पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे व कालच्या ‘पुलवामा’ हल्ल्याने देश हादरला आहे, आक्रोश करीत आहे. हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठय़ा हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेहमीप्रमाणे हा हल्ला भ्याड असल्याच्या सरकारी आणि राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाटय़ांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास ‘भ्याड’ हल्ला कसे काय म्हणू शकता आमच्या अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला हा हल्ला आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. संसदेचे शेवटचे सत्र संपले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाला आहे. 350 किलो आरडीएक्स भरलेली कार जवानांच्या ताफ्यात घुसवली व जैश-ए-मोहम्मदने तालिबानी पद्धतीचा आत्मघाती हल्ला केला. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार आमच्या अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला हा हल्ला आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. संसदेचे शेवटचे सत्र संपले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाला आहे. 350 किलो आरडीएक्स भरलेली कार जवानांच्या ताफ्यात घुसवली व जैश-ए-मोहम्मदने तालिबानी पद्धतीचा आत्मघाती हल्ला केला. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार देशात अशा लाटा कधी संतापाच्या असतात तर कधी राजकीय विजयोन्मादाच्या असतात. त्या\nना कश्मीर प्रश्न सोडवला ना जवानांची बलिदाने रोखली. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. म्हणजे ते नेमके काय व कसे करणार आहेत पुलवामामधील जवानांच्या हत्याकांडाचा म्हणे जगभरातून निषेध केला जात आहे. प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही निषेधाचे अश्रू ढाळले आहेत. मालदीव, श्रीलंकेसारखी राष्टे^ही निषेध करीत आहेत. या निषेधबाजीतच आपण आनंद मानायचा काय पुलवामामधील जवानांच्या हत्याकांडाचा म्हणे जगभरातून निषेध केला जात आहे. प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही निषेधाचे अश्रू ढाळले आहेत. मालदीव, श्रीलंकेसारखी राष्टे^ही निषेध करीत आहेत. या निषेधबाजीतच आपण आनंद मानायचा काय आमच्या जवानांच्या चिंधडय़ा कश्मीरच्या भूमीवर रोज उडत आहेत. जवानांची कुटुंबे निराधार, पोरकी होत आहेत व त्याचे खापर पाकडय़ांवर फोडून आम्ही निवडणुकांच्या रणमैदानात उतरत आहोत. राजकीय विरोधकांवर ‘सर्जिकल ऍटॅक’ करण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करून जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे. ‘उरी’चा हल्ला भयंकर होता, त्यापेक्षा ‘पुलवामा’चा हल्ला खतरनाक आहे. उरीत लष्करी तळावर अतिरेकी घुसले व झोपेतल्या जवानांवर हल्ला केला, पठाणकोटमध्ये एअर बेसवर हल्ला केला, अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला. असे हल्ले थांबले नाहीत, जवानांच्या हत्या थांबल्या नाहीत. कश्मीरचा प्रश्न आधी होता त्यापेक्षा चिघळला आहे. पाकिस्तानात एक कमजोर आणि हिंदुस्थानद्वेषी सरकार एखाद्या बाहुल्याप्रमाणे बसले आहे. इम्रान खान हे नावाचेच पंतप्रधान असून आयएसआय व मसूद अजहरसारख्या दहशतवादी संघटनाच ‘पाकिस्तान’ नामक दहशतवादी घडविण्याची ‘कार्यशाळा’ चालवीत आहेत. आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा पाकिस्तान भिकेला लागला असला तरी त्याच्या भिकेच्या कटोऱयात ‘दान’ टाकणारे चीनसारखे देश आहेत. चीन डोकलाममध्ये घुसले आहे व पाकडय़ांचे अतिरेकी सैन्य कश्मीरात आकांत घडवीत आहे. आम्ही मात्र एका वेगळ्याच राजकीय धुंदीत,\nअजेय व अजिंक्य आहोत\nअशा थाटात वावरत आहोत. उरी हल्ल्याचा बदला म्हणून एक ‘सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा प्रयोग केला. त्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तान व त्याच्या अतिरेकी बगलबच्च्यांना धडा मिळाला असे ढोल वाजवले, पण ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील शौर्याचे सर्व श्रेय घेऊनही कश्मीरात हल्ले व पाकडय़ांचा अतिरेकी प्रकार थांबलेला नाही. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा मसूद अजहर सारख्यांना धडा शिकविण्यास पुरेसा नाही. आधी सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय ते नीट समजून घ्या. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला दोन तासांत खतम केले. त्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राइक तालिबानच्या म्होरक्यांना त्यांच्या घरात घुसून अमेरिकेने मारले, पण प्रे. ट्रम्प आज कश्मीरातील हल्ल्यांचा फक्त निषेध करीत आहेत. ट्रम्प हे मोदींचे सच्चे दोस्त असतील तर त्यांनी ‘लादेन’प्रमाणेच मसूद अजहरचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसवायला हवेत. दहशतवादाचे उच्चाटन पाकिस्तानच्या भूमीवरून करायचे असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. श्रीलंकेच्या सरकारने ज्या प्रकारे ‘लिट्टे’चे नामोनिशाण मिटवले व आपला देश दहशतवादमुक्त केला, ती हिंमत व जिगर आमच्या राजकारण्यांत असेल तर शंभर पाकिस्तानचा नायनाट करता येईल. पंतप्रधान मोदी यांनी कठोर कारवाईची भाषा केली. पठाणकोट व उरी हल्ल्यांनंतरही ती केलीच होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ‘एकटे’ पाडण्याची कूटनीती कशी यशस्वी झाली यावरही सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली, पण त्यातून पाकिस्तानचे शेपूट सरळ झाले का, तर अजिबात नाही. ‘एकटा’ पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा तालिबानच्या म्होरक्यांना त्यांच्या घरात घुसून अमेरिकेने मारले, पण प्रे. ट्रम्प आज कश्मीरातील हल्ल्यांचा फक्त निषेध करीत आहेत. ट्रम्प हे मोदींचे सच्चे दोस्त असतील तर त्यांनी ‘लादेन’प्रमाणेच मसूद अजहरचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसवायला हवेत. दहशतवादाचे उच्चाटन पाकिस्तानच्या भूमीवरून करायचे असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. श्रीलंकेच्या सरकारने ज्या प्रकारे ‘लिट्टे’चे नामोनिशाण मिटवले व आपला देश दहशतवादमुक्त केला, ती हिंमत व जिगर आमच्या राजकारण्यांत असेल तर शंभर पाकिस्तानचा नायनाट करता येईल. पंतप्रधान मोदी यांनी कठोर कारवाईची भाषा केली. पठाणकोट व उरी हल्ल्यांनंतरही ती केलीच होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला ‘एकटे’ पाडण्याची कूटनी���ी कशी यशस्वी झाली यावरही सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली, पण त्यातून पाकिस्तानचे शेपूट सरळ झाले का, तर अजिबात नाही. ‘एकटा’ पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा ठोकून काढा ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदोन अनिल कपूर एकत्र आले\nपुढीलद एक्स्ट्रा ऑर्डिनेयर पुरस्काराने 50 प्रतिभावंतांचा गौरव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nहोलाष्टक, मोदींचे मौन आणि ममतांचे आव्हान\nसुरवात तुमच्या कृतीने करा\nसिनेमा काढताना तुमची मुले पुढे होती ना, आता त्यांना तसेच पुढे करवून भारतीय सैन्यात 2 वर्ष नोकरी ला पाठवा\nलढू द्या त्यांना देशासाठी\nम्हणजे तुम्ही, तुमची मुले ac मध्ये, पूर्ण सुरक्षित वातावरणात अन शत्रूशी 2 हात करायला बाकीच्यांची मुले हा न्याय कोणता\nतुम्ही राजकारण करणार, मग तुमच्या मुलांना तुम्ही भावी नेते म्हणून व्यासपीठावर उभे करून, लोकांकडून टाळ्या वाजवून घेणार हा दुतोंडीपणा आहे\nतुमचा एक तरी मुलगा देशासाठी दिला च पाहिजे\nठाकरे स्मारकाला 100 कोटी कश्यासाठी त्याने समाजाचे काय भले होणार आहे त्याने समाजाचे काय भले होणार आहे शेतकरी उपाशी मरतो हे दिसत असताना तुम्ही मात्र 100 कोटी घेता वरून सरकार विरुद्ध बोलता …..\nतुम्ही किती कोटी रुपये – शेतकऱ्यांना दिले, आपल्या जवानांना दिले आठवत नाही, जर सांगाल का\nसोप्प आहे हो, बॉम्ब टका म्हणणे पण त्यासाठी ac मधून बाहेर पडून loc वर एकदा visit करून बघा, सियाचाईन ला एक रात्र हरवून बघा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\n‘डेक्कन क्वीन’साठी एलएचबी डायनिंग कार आणायची कोठून\nकाँग्रेसने मित्र पक्षांबाबत लवचिक आणि उदार व्हावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-stayfree-brand-sanitary-napkins-1641964/", "date_download": "2019-03-26T09:04:14Z", "digest": "sha1:TRDL6BSI3O3D27IU5WYKJTLYWC7LNO5A", "length": 20508, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on stayfree brand Sanitary Napkins | ब्रॅण्डनामा : स्टेफ्री | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nआजही भारतासारख्या देशात सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी चळवळ करावी लागते. त्या\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\nप्रत्येक ब्रॅण्डची कहाणी वेगळी असते. प्रतिष्ठा, उपयोग यापलीकडे काही ब्रॅण्ड म्हणजे एक सुरुवात असते. एका सवयीची सुरुवात. अधिक चांगल्या आयुष्याची सुरुवात. स्त्रीच्या मासिक धर्मात अनेक किचकट कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी सुकर करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘स्टेफ्री’. सॅनिटरी पॅडच्या जगातलं हे परिचित नाव इतकंच त्याचं महत्त्व नाही तर त्यापलीकडे काही गोष्टी पहिल्यावहिल्याने करण्यात स्टेफ्रीचं योगदान मोठं आहे.\nआजही भारतासारख्या देशात सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी चळवळ करावी लागते. त्याचा वापर पटवून द्यावा लागतो. पाश्चात्त्य जगतात मात्र या पर्वाची सुरुवात फार आधी झाली होती. औद्योगिक क्रांती ही अनेक नव्या गोष्टींची सुरुवात ठरली. त्यात स��निटरी नॅपकिनचा वापरही अंतर्भूत करता येतो. वस्तूंचं मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू झालं. पुरुष वर्गाबरोबरच स्त्रियाही कारखान्यात काम करायला बाहेर पडू लागल्या आणि चार भिंतींत जो मासिक धर्म गुपचूप पार पडायचा त्याच्यासह सार्वजनिक जीवनात वावरताना स्त्रियांना अधिक सोयीच्या गोष्टींची गरज भासू लागली. १८९६ मध्ये अमेरिकेत व्यावसायिक पातळीवर सॅनिटरी नॅपकिन उत्पादन सुरू झालं. पण त्याचं स्वरूप धुऊन पुनर्वापर करता येणारं पॅड असं होतं. त्याला पट्टाही असायचा. १९२६ मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने या व्यवसायात उडी घेतली. कोटेक्सची सॅनिटरी नॅपकिन त्या काळी परिचित होती. या ब्रॅण्डला टक्कर देण्यासाठी तयार होताना आधी कंपनीने एक सव्‍‌र्हे केला. कशा प्रकारची सॅनिटरी नॅपकिन स्त्रियांना आवडतील याचा वेध या सव्‍‌र्हेमध्ये घेतला गेला होता. तो अहवाल प्रसिद्ध केला गेला त्याचा ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीलाच नाही तर एकूणच स्त्री आरोग्य या विषयासाठी फायदा झाला. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या या सॅनिटरी पॅडचं नाव होतं ‘मॉडेस’ तो काळ असा होता जिथे मासिकपाळीबद्दल बोलणंही निषिद्ध मानलं जाई, त्यामुळे स्त्रिया दुकानात जाऊन सॅनिटरी पॅडची मागणी करणं महाकठीण काम. १९२८ मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने यासाठी अशी युक्ती केली की वर्तमानपत्रात मॉडेसचं कूपन छापून येई. जेणेकरून स्त्रिया दुकानात जाऊन कूपन दाखवून पॅड विकत घेतील. त्यांना ते तोंडी मागावं लागणार नाही. केवढा दिलासा या युक्तीमुळे निश्चितच पॅडचा खप वाढला. सॅनिटरी पॅडची जाहिरात पाहणंही त्याकाळी अवघडलेपणाचं होतं. त्यासाठी ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने केलेली जाहिरात कल्पक होती. आर्ट म्युझियम, राजवाडे इथे उभ्या असलेल्या नामांकित मॉडेल्सचं अत्यंत मोठय़ा फोटोग्राफरकडून छायाचित्रण करण्यात आलं. खाली फक्त एक ओळ. ‘मॉडेस..बिकॉज’. तिचं अवघडलेपण दोन शब्दांत व्यक्त झालं. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीचा हा ब्रॅण्ड रुजला.\nआणि ही सारी पूर्वपुण्याई घेऊ न १९७० मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने आणलेला ब्रॅण्ड म्हणजे स्टेफ्री. हा जगातील पहिला ब्रॅण्ड ज्याने सॅनिटरी पॅडला पट्टय़ांच्या गुंत्यातून मोकळं केलं. विशिष्ट गोंदाचा वापर करून पॅड अंतर्वस्त्राला चिकटून ठेवण्याच्या या प्रयोगामु���े मासिक पाळी आणि सोबत येणारी चिडचिड खूपशी सुसह्य झाली. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीचा हा ब्रॅण्ड खूप यशस्वी ठरला. स्टेफ्रीचा फुलपाखराचा लोगो खूप काही सांगून जातो. मासिक पाळीच्या दिवसात स्वत:भोवती कोष विणून सगळ्यांपासून वेगळं, अलग राहण्याचे दिवस संपले असाच संदेश ते स्वच्छंदी फुलपाखरू देतं. ‘अब वक्त है बदलनेका’ ही टॅगलाइन तितकीच महत्त्वाची. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने आपला संपूर्ण वुमेन्स सॅनिटरी विभाग ‘एनर्जायझर’ कंपनीला सध्या विकला आहे, पण या कंपनीचा या क्षेत्रातील इतक्या वर्षांचा अनुभव अजूनही ब्रॅण्डशी जोडलेला आहे. या ब्रॅण्डच्या साइटवर गेलात तर स्त्रियांना मासिक पाळी काळात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या सूचना इतक्या वर्षांनंतरही या ब्रॅण्डला जाणून घ्यायच्या आहेत. याच ब्रॅण्डने काही वर्षांपूर्वी सॅनिटरी नॅपकिन, स्त्री आरोग्य याबाबत मुलींमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने तळागाळातील मुली जिथं शिकतात अशा शाळांत मोफत सॅनिटरी पॅड वाटप केलं होतं.\nसध्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या अगदी स्वस्त सॅनिटरी नॅपकिनविषयी खूप लिहिलं बोललं जातं आहे. ‘पॅडमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या कामाची चर्चा आहे. या साऱ्या गोष्टी मोठं परिवर्तन दाखवतात. कुजबुजत बोलल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडपासून आज मॉलमध्ये इतर सामानासह सहज उचलल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडपर्यंतचा हा प्रवास आश्वासक आहे.\nया प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील साक्षीदार म्हणजे स्टेफ्री. महिला दिवस आणि संबंधित बातम्यांमध्ये स्त्रीवरील बंधनांची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असताना दिसते. मासिक पाळी काळात निसर्गत: घडणाऱ्या एका सहज क्रियेचा वापर करून समाजाने स्त्रीसाठी एक नवं बंधन तयार केलं. ही साखळी तोडून बंधमुक्त हो असं आश्वस्त करणारा आणि तिला ‘बाहेरची’ होण्यापासून वाचवणारा हा ब्रॅण्ड अनेकजणींना दिलासा देतो.. स्टेफ्री\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअश्विनच्या त्या कृत्यावर क्रिकेट विश्वातील दिग्गज संतापले, म्हणाले...\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nपाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन हवाई दल प्रमुखांवर काँग्रेस नेत्याची टिका\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/for-intelligent-human-being-34209/", "date_download": "2019-03-26T08:48:55Z", "digest": "sha1:TCI4KZRD3AATY6B4RJL3N7GV65YSPOIR", "length": 34108, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मानवजातीच्या सदसद्विवेकबुद्धीसाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\n‘सायलेंट स्प्रिंग’ या रेचेल कार्सनच्या पुस्तकाने अमेरिकेतील पर्यावरणवादी चळवळ सुरू झाली. जगभर या पुस्तकाची चर्चा झाली. अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली. या पुस्तकानं इतिहास घडवला.\n‘सायलेंट स्प्रिंग’ या रेचेल कार्सनच्या पुस्तकाने अमेरिकेतील पर्यावरणवादी चळवळ सुरू झाली. जगभर या पुस्तकाची चर्चा झाली. अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली. या पुस्तकानं इत��हास घडवला. एक क्रांतिकारक विचार साऱ्या मानवजातीला दिला. ‘सायलेंट स्प्रिंग’ला या वर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लक्ष्मण लोंढेलिखित ‘आणि वसंत पुन्हा बहरला’ या राजहंस प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या रेचेलच्या चरित्रातील काही अंश..\n‘सायलेंट स्प्रिंग’ची जुळवाजुळव करताना रेचेलची भूमिका स्वच्छ होती. काही कंपन्यांच्या फायद्यासाठी अख्खी जीवसृष्टी कशी धोक्यात आणली जात आहे, हे तिनं कंपन्यांची नावं घेऊन सांगितलं. त्यातून कोणाचा किती फायदा होतोय याची आकडेवारीही तिनं पुस्तकात दिली. कंपन्यांच्या दुष्कृत्यांवर कोण आणि कसं पांघरूण घालतंय, निसर्गाची होत असलेली हानी कमी दिसावी म्हणून कशा प्रकारची फसवणूक केली जाते – हेही तिनं उघड केलं. हे लिहिताना तिनं फक्त आपल्या मनोदेवतेचाच सल्ला घेतला आणि सदसद्विवेकबुद्धीशी ती प्रामाणिक राहिली. आपण एकाच वेळी अनेक शत्रू तयार करीत आहोत, अनेक आघाडय़ांवर युद्धाला तोंड फोडतोय याची तिला कल्पना होती. पण त्याला तिचा इलाज नव्हता. एकीकडे कॅन्सरच्या हल्ल्यानं तिचं शरीर जर्जर होत होतं. आपल्यापाशी थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत, याची तिला आतून जाणीव होत होती, पण तिचा प्रामाणिकपणा तिला स्वस्थ बसू देत नव्हता.\nनैसर्गिक घटनांचा वेग आणि माणसानं निसर्गचक्रात ढवळाढवळ सुरू करायला सुरुवात केल्यानंतर त्याला अपेक्षित असलेला बदलांचा वेग यात एक चमत्कारिक विसंवाद निर्माण झाला आहे, हे रेचेलनं ओळखलं होतं. मानवनिर्मित रासायनिक द्रव्यांचे निसर्गनिर्मित जीवसृष्टीवर दूरगामी परिणाम काय घडतील, हे जाणण्याची दूरदृष्टी दुर्दैवानं त्या काळातल्या अन्य शास्त्रज्ञांनी दाखवली नव्हती. याचा अर्थ मानवानं किंवा अन्य प्राण्यांकडून यापूर्वी निसर्गात कधी ढवळाढवळ केलीच गेली नव्हती, असं नाही. वर्तमानाच्या क्षणापासून भूतकाळात दूरवर नजर टाकली; तर पृथ्वीवर घडलेल्या प्रत्येक नैसर्गिक, भौगोलिक बदलांच्या परिणामी जीवसृष्टी बदलत गेली. बदल घडत गेले, तसतसा त्या जीवसृष्टीच्या वागण्याच्या परिणामामुळे निसर्गही बदलत गेला हे खरं होतं. पृथ्वीच्या आद्य वातावरणात प्राणवायू नव्हता. वनस्पतींच्या उदयानंतर तो निर्माण झाला आणि वातावरणाच्या तब्बल २१ टक्के झाला. ही जीवसृष्टीनं निसर्गात केलेली ढवळाढवळ होती.\nयाउल�� कित्येक जीवघेण्या भौगोलिक, नैसर्गिक आपत्तीतून जीवसृष्टी सावरत गेली असंही दिसतं. पण हे सारे बदल अतिशय मंद वेगानं घडले आहेत. पृथ्वीच्या जन्मापासून म्हणजे सुमारे साडेचार अब्ज वर्षांत भूपृष्ठाची किमान पन्नास वेळा तरी संपूर्ण पुनर्रचना झालेली आहे. या प्रत्येक बदलाच्या वेळी जीवसृष्टीवर गंडांतरं आली, पण सजीव त्यातून वाचले; कारण दरवेळी घडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा बदलांशी जुळवून घ्यायला त्यांना, स्वत:च्या जीवनात, शरीरात सुसंगत बदल करायला पुरेसा वेळ मिळत गेला.\nउलटपक्षी दुसऱ्या महायुद्धानंतर रसायनशास्त्राची प्रचंड वाढ झाली. एखाद्या दशकभरात मानवानं उतावळेपणानं अक्षरश: हजारो नव्या रासायनिक पदार्थाची प्रयोगशाळांमध्ये निर्मिती केली. रसायनांचे सर्व गुणधर्म न तपासता त्यांच्या माहीत झालेल्या एखाद-दुसऱ्या उपयोगाकरिता ती रसायनं प्रचंड प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आणली आणि पृथ्वीनं लक्षावधी र्वष कष्ट करून हळूहळू बनवलेल्या, एकमेकांवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीत धसमुसळेपणाने सोडून दिली. अदूरदृष्टीचे उद्योजक आपल्या ताळेबंदातील त्या वर्षीचा फायदा या एकाच घटकाचा विचार करून आपली पुढल्या वर्षांतली खेळी ठरवत होते. त्यांनी असं करावं का – हा महत्त्वाचा आणि मूलभूत मुद्दा होता. रेचेलनं तो आपल्या पुस्तकात ऐरणीवर आणला. बरं, त्यांचं वागणं योग्य नसेल, तर केवळ व्यक्तिस्वातंत्र्य या गोंडस तात्त्विक सबबीखाली त्यांना साऱ्या जीवसृष्टीच्या जीवाशी खेळ खेळण्याचा परवाना मिळतो का – हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता. तसं नसेल, तर त्या उद्योजकांवर नियंत्रण आणणं हे शासनाचं कर्तव्य ठरत नाही का\nपृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या तलम आणि नाजूक वस्त्राची मानवानं चालवलेली खेचाखेच रेचेलनं पाहिली आणि तिनं आपल्या लिखाणातून हे स्पष्ट केलं, की जमीन, पाणी, वनस्पती, अन्य प्राणी आणि मानव हे सारे घटक एकमेकांशी एवढय़ा विविध प्रकारे बांधले गेले आहेत, की या शृंखलेत कोठेही एका ठिकाणी विष कालवलं गेलं; तर त्याचा अन्य साऱ्या घटकांवर परिणाम घडणं केवळ अपरिहार्य आहे. बेरी या नावाच्या तत्त्वज्ञानं एके ठिकाणी म्हटलं आहे – ‘‘भूमी आणि आपलं शरीर यांच्यात नेहमीच देवाणघेवाण चालू असते. आपलं शरीर मातीवरच पोसलं जातं आणि अखेर मातीतच मिसळतं. तद्वतच सारे सजीव हे एकमेकांचे शेजारी म्हण��न पृथ्वीवर राहत आहेत, हे मानवानं विसरू नये. मानव, वनस्पती आणि प्राणी यांपैकी कोणाही एका घटकाचा विकास स्वतंत्रपणे होणं शक्य नाही.’’\nबेरी जे आध्यात्मिकदृष्टय़ा सांगत होता, तेच रेचेल शास्त्रीय सत्य म्हणून सांगत होती. तिनं ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये एका ठिकाणी म्हटलं आहे, ‘‘या पृथ्वीवरील प्रत्येक मानव आईच्या गर्भात जन्माला आल्यापासून ते आपला अखेरचा श्वास सोडेपर्यंत प्रत्येक क्षणी भयानक रसायनांची शिकार बनत चालला आहे. असा काळ मानवाच्या इतिहासात प्रथमच आला आहे. ही अतिशय दुर्दैवी पण खरी गोष्ट आहे. गेली केवळ दोनच दशकं मानव कृत्रिम रासायनिक पदार्थ बनवायला शिकला आहे. पण एवढय़ा अल्पावधीतच ते मानवनिर्मित रासायनिक पदार्थ उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पाण्यात आणि प्रत्येक जीवाच्या शरीरात पोहोचले आहेत.’’\nरेचेलच्या काळात खुद्द मानवी आईच्या दुधातून डीडीटी नवजात बालकाच्या शरीरात शिरायला सुरुवात झाली होती. इतकंच काय, मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याला आईच्या शरीरात साठलेल्या या विषारी द्रव्याचे डोस मिळायला सुरुवात होते, असं खुद्द सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वैज्ञानिकांनी मान्य केलं होतं. तोपर्यंत असं मानलं होतं, की गर्भारपणात आईच्या शरीरात एखादं विषारी द्रव्यं शिरलं तरी त्याची बाधा मुलाला होत नाही; कारण आईच्या शरीराकडून मुलाच्या शरीराला अन्न व रक्तपुरवठा करणाऱ्या प्लॅसेंटामध्ये (वार) विषारी पदार्थ गाळले जातात. पण असं आढळून आलं होतं, की डीडीटी आणि तत्सम इतर हायड्रोकार्बन्स मात्र या नैसर्गिक गाळणीला दाद न देता मुलाच्या शरीरापर्यंत पोचतात १९५० सालच्या प्रशासनाच्या एका प्रकाशनात याची कबुली दिलेली होती.\nकीटकनाशकात वापरलं जाणारं क्लोर्डेन या नावाचं आणखी एक घातक द्रव्य तर माणसाच्या शरीरात कुठूनही प्रवेश करू शकतं. शेतावर फवारलेलं हे कीटकनाशक आधी जमिनीत, मग जमिनीतून अन्नधान्यात आणि अन्नधान्यातून प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतं. क्लोर्डेन कातडीद्वारे शोषलं जाऊ शकतं. हवेतून श्वासाबरोबर फुप्फुसात जाऊ शकतं आणि अन्नाद्वारे पचनसंस्थेत शिरू शकतं. शरीरात शिरलेली बहुतेक सर्व विषारी द्रव्यं आपल्या मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर टाकण्याची सोय असते. पण आपल्या मूत्रपिंडांमध्ये क्लोर्डेन फेकून देण्याची क्ष��ता नाही; म्हणून आपल्या शरीरात ते साचत जातं, असंही आढळून आलं होतं.\nरेचेलनं १९५८ साली ‘सायलेंट स्प्रिंग’साठी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली; तेव्हाच तिला जाणवलं, की मानवजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचली आहे की, या साऱ्या व्यवहाराचं पुनर्मूल्यमापन करण्याची तातडीची आणि नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवाच्या सर्व गरजा भागवणारा, दु:ख, दारिद्रय़, पीडा आणि उपासमार यांपासून मुक्ती देणारा आणि मानवाला अंतिम कल्याणाकडे नेणारा एकमेव मार्ग म्हणून विज्ञानाची जी प्रतिमा मानवाच्या मनात तयार झालेली होती, ती खूपच भाबडी होती – असं सिद्ध करणाऱ्या घटना विज्ञानाच्या क्षेत्रात घडत होत्या. जीवनाचा एक नवीन अर्थ शोधण्याची गरज मानवाला वाटू लागली होती. जपानवर अणुबॉम्ब टाकल्याची घटना ताजी होती. ती अखिल मानवजातीच्या हृदयाला झालेली एक भळभळती जखम होती. शांततेसाठी अणुशक्तीचा वापर हा शब्दप्रयोगच निर्थक होता, कारण अणुशक्तीद्वारे ऊर्जा किंवा शस्त्र काहीही बनवलं गेलं; तरी त्यापासून निर्माण होणारी किरणोत्सर्गी राख सारखीच होती आणि मानव ती मागचा पुढचा विचार न करता समुद्रात बुडवून टाकत होता. मानवाचं हे पाप कायमचं समुद्रतळाशी राहणार नव्हतं. ते केव्हातरी तरंगून वर येणारच होतं.\nनिसर्ग आणि मानव यांच्या परस्पर शक्तिक्षेत्रात असमतोल तयार झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केल्या गेलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामुळे हा असमतोल निर्माण झालेला होता. वास्तविक युद्धानंतरच्या शांततेच्या काळात या शास्त्रीय ज्ञानाची कठोर चिकित्सा केली जायला हवी होती. ते न होता परिणामांचा काहीही विचार न करता त्या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच प्रगती, विकास असं एक साधं सोपं पण धोकादायक समीकरण मांडलं जात होतं.\n‘सायलेंट स्प्रिंग’च्या संदर्भात नंतर रेचेलनं जी भाषणं केली त्यातील एका भाषणात ती म्हणाली होती, ‘‘आज निसर्ग नष्ट करण्याची ताकद मानवाला मिळालेली आहे आणि म्हणूनच त्याचा निसर्गाकडे पाहण्याचा नेमका काय दृष्टिकोन आहे या प्रश्नाला फार महत्त्व आहे. हिरोशिमापूर्वीपर्यंत मला वाटायचं, माणसाला नैसर्गिक आपत्तींपासून भय आहे, धोका आहे. आज वाटतंय, उलट निसर्गालाच मानवापासून वाचवण्याची गरज आहे. पूर्वी वाटायचं, सागर केवढा विशाल आहे त्याचं मानव काही वाकडं करू शकणार नाही. सागरातून सूर्याच्या उष्णतेनं ढग बनणं आणि ढगातून पाऊस पडून पुन्हा ते पाणी सागराला जाऊन मिळणं हे विशाल निसर्गचक्र बदलणं मानवाच्या कुवतीबाहेरचं आहे. किंबहुना सागरातला भरती-ओहोटीचा खेळ, पाखरांचं स्थलांतर, ऋतुचक्र या निसर्गातील नेहमी घडणाऱ्या सर्वच घटना अव्याहतपणे चालू राहतील, असा भरवसा मला वाटायचा. आज जाणवतंय, हा विश्वास अनाठायी आहे. या शाश्वत घटनाही माणसाच्या विघातक कृत्यांपासून सुटलेल्या नाहीत. एकेकाळी पावसाची प्रत्येक सर संजीवक वाटायची. आज त्या सरींबरोबर अणुबॉम्बच्या स्फोटाची धूळ खाली येते, अ‍ॅसिडचा पाऊस पडतो. पाणी हा माणसाला मिळालेला सर्वात मूल्यवान नैसर्गिक ठेवा आहे. पण आज तेच विषारी बनत चाललं आहे. कितीतरी जातींच्या इतर सजीवांच्या विरुद्ध आपण युद्धात वापरलेली संहारक रसायनं वापरायला सुरुवात केली आहे. जणू ते आपले शत्रू आहेत त्याचं मानव काही वाकडं करू शकणार नाही. सागरातून सूर्याच्या उष्णतेनं ढग बनणं आणि ढगातून पाऊस पडून पुन्हा ते पाणी सागराला जाऊन मिळणं हे विशाल निसर्गचक्र बदलणं मानवाच्या कुवतीबाहेरचं आहे. किंबहुना सागरातला भरती-ओहोटीचा खेळ, पाखरांचं स्थलांतर, ऋतुचक्र या निसर्गातील नेहमी घडणाऱ्या सर्वच घटना अव्याहतपणे चालू राहतील, असा भरवसा मला वाटायचा. आज जाणवतंय, हा विश्वास अनाठायी आहे. या शाश्वत घटनाही माणसाच्या विघातक कृत्यांपासून सुटलेल्या नाहीत. एकेकाळी पावसाची प्रत्येक सर संजीवक वाटायची. आज त्या सरींबरोबर अणुबॉम्बच्या स्फोटाची धूळ खाली येते, अ‍ॅसिडचा पाऊस पडतो. पाणी हा माणसाला मिळालेला सर्वात मूल्यवान नैसर्गिक ठेवा आहे. पण आज तेच विषारी बनत चाललं आहे. कितीतरी जातींच्या इतर सजीवांच्या विरुद्ध आपण युद्धात वापरलेली संहारक रसायनं वापरायला सुरुवात केली आहे. जणू ते आपले शत्रू आहेत या प्राण्यांना पृथ्वीवर जगायचा हक्क आहे की नाही हे जणू मानव ठरवू लागलाय.’’\nरेचेलची भाषा प्रासादिक होती, पण तिच्या भाषेचं हे वैशिष्टय़ हा काही मुद्दाम कमावलेला वाङ्मयीन गुण नव्हता. ती प्रासादिकता तिच्या भाषेत अंगभूत होती, कारण त्यामागे तिचं पृथ्वीवरील साऱ्या चराचर सृष्टीविषयीचं/निसर्गावरचं प्रेम आणि तिला प्रत्येक प्राणिमात्रा���िषयी वाटणारा जिव्हाळा होता. रेचेलनं लग्न केलं नाही, पण ती निसर्गाची प्रेयसी आणि प्रत्येक सजीवाची जिवलग होती. तिला निसर्गातील प्रत्येक जीवाविषयी वाटणारा जिव्हाळा अकृत्रिम होता. संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीशी नातं जोडणारा होता आणि म्हणूनच ती ‘सायलेंट स्प्रिंग’सारखं काळजाला हात घालणारं आणि पृथ्वीवरील साऱ्या मानवजातीची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारं पुस्तक लिहू शकली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरणबीरबरोबरच्या प्रेमभंगाने मी माणूस म्हणून घडले\n७०. देव – माणूस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA/", "date_download": "2019-03-26T08:07:30Z", "digest": "sha1:QFQIM3S25HYX7XTA6PXNYOMGAMDVB26G", "length": 9012, "nlines": 58, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपाव�� – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nबेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर\nलोकवृत्तांत ऑनलाइन टीम January 12, 2019\nमुंबई -: ओलाउबर या कंपन्यांकडून चालकांना जाणीवपूर्वक ब्लॅक लिस्ट केले जात असल्याचा आरोप ओला उबर चालक-मालक संघटनेने केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आता ओला व उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर जाणार आहेत. या ब्लॅक लिस्ट केलेल्या गाड्यांच्या जागी कंपनी स्वतःच्या गाड्या सुरू करत असल्याने येत्या आठवड्यात संपावर जाणार असल्याचे ओला उबर चालक-मालक संघटनेचे सचिव अनंत कुटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कुटे म्हणाले की, गेल्या दहा दिवसात ओला व उबर या दोन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 5000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आहे. मुळात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे.\nकंपनीकडून जाणीवपूर्वक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात दिलेले आश्वासन सरकार किंवा कंपनीने अद्याप पाळलेले नाही. याउलट वाहनचालकांवर कोणतेही कारण न देता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. म्हणूनच संघटनेने या कारवाईविरोधात संपाचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सोमवारी संपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील संपावेळी अधिवेशन संपताच तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन केले होते. मात्र अधिवेशन संपून प्रदीर्घ काल उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही.\nपरिणामी ओला, उबर चालक व मालकांना ईएमआय किंवा घर खर्च यापैकी एकच गोष्ट भागवता येईल इतक्या उत्पन्नावर काम करावे लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन चालकांना काल घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेत सोडून देण्यात आले. मात्र आजही ���ोणतेही कारण न सांगता पोलिसांनी संबंधितांना पुन्हा ताब्यात घेतले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एका आठवड्यात ओला व उबर चालक बेमुदत संपाची हाक देतील.\nTags: #बेस्ट कर्मचाऱ्यांन पाठोपाठ, #उबर चालकही #येत्या आठवड्यात संपावर\nबहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता\nमाणकोली उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी एमएमआरडीएला अखेर मुहूर्त सापडला\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/6/Article-on-Home-loans-and-Digital-Currency.html", "date_download": "2019-03-26T07:53:08Z", "digest": "sha1:FAUQRRNQRFZBGOCP2SRA2JTGN6Y3PT5R", "length": 11128, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " गृहकर्जाच्या निमित्ताने... गृहकर्जाच्या निमित्ताने...", "raw_content": "\nसध्या छोटंसं घर घेणंही सर्वांच्या आवाक्यात राहिलंय, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरेल. अनेक वर्षांची मेहनत, साठवलेला पैसा पदरी असूनही आज मोठ्या शहरांमध्ये घर घेणं सहजशक्य नाही. आजकाल गृहकर्ज देण्यासाठी बँका पुढे येत असल्या तरी आपल्याकडे असलेले गृहकर्जाचे व्याजदर आणि त्याचा हप्ता सर्वांच्याच खिशाला परवडतो, असं नाही. अनेक जण आज बँकांकडे गृहकर्जासाठी जात असले तरी त्याचा व्याजदर आणि ते फेडण्याची मुदत ही मोठी असल्यामुळे गृहकर्जाला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळतोच असे नाही. परंतु, आता गृहकर्जाच्या व्याजदराबाबत एक नवी महत्त्वाची बाब समोर आली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून गृहकर्जांचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा निर्णय रिझर्��्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने उचललेले हे पाऊल उशिरा उचलले असले तरी त्यांचा निर्णय हा स्वागतार्ह म्हणावा लागेल. कारण, घरांचे बाजारमूल्य जरी कमी झाले तरी गृहकर्जाचे व्याजदर ‘जैसे थे’च राहात होते. रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे. सिटी बँक वगळल्यास बाजारमूल्याप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर ठरविणारी कोणतीही बँक सध्या अस्तित्वात नाही. आता अन्य बँकांनाही बाजारमूल्याप्रमाणे गृहकर्जाच्या व्याजदराचा लाभ ग्राहकांना देणे अनिवार्य ठरणार आहे. गृहकर्जाचे एकतर्फी समीकरण बँकांकडून प्रकर्षाने पाळले जाते. बाजारभाव वाढले की, बँकांचे व्याजदर वाढत असतात. परंतु, बाजारभावात घट झाली की व्याजदर कमी होऊन ग्राहकांना दिलासा मात्र मिळताना दिसत नाही. याचीच परिणती म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून रेपो दर आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावाशी जोडण्याचा विचार रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येत होता. त्याची आता नवीन वर्षापासून अंमलबजावणीही करण्यात येईल. व्याजदरांमध्ये बाजारभावाचा निकष लावल्यास या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे. तसेच बाजारातील सर्व बाबींचा कानोसा घेत राष्ट्रीयीकृत बँकांनादेखील ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करणे सोपे होणार आहे. यासाठी बँकांना आपल्या कर्जविषयक धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील. यापूर्वी जनकराज समितीनेही हा सल्ला बँकांना दिला होता. पण, म्हणतात ना, ‘देर आए दुरुस्त आए.’\n८ नोव्हेंबर, २०१६ हा दिवस सर्वांच्याच कायम स्मरणात राहिला. देशात निश्चलनीकरणाची घोषणा झाली आणि काळे पैसे बाळगणाऱ्यांचे धाबेच दणाणले. ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापाठोपाठ दोन वर्षांनंतर आता केंद्र सरकार काळाबाजार रोखण्यासाठी डिजिटल मदत घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात विविध व्यवहारांसाठी ‘डिजिटल करन्सी’ अर्थात डिजिटल नोटा चलनात आणण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होणार, हे नक्की. मध्यंतरीच्या काळात बिटकॉईननेही डोके वर काढले आणि ती सरकारची डोकेदुखी ठरली. ‘��्हर्च्युअल करन्सी’ असल्यामुळे त्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे याद्वारे होणारे व्यवहार रोखणे, हे सरकारपुढील आव्हान होते. याचा मुकाबला कसा करावा आणि ‘व्हर्च्युअल करन्सी’द्वारे होणारे व्यवहार कसे रोखता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी अर्थखात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सोपवला असून त्यात ‘डिजिटल करन्सी’ सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला. यासंदर्भात लवकरच रिझर्व्ह बँकेशी चर्चा करण्यात येणार असून येत्या काळात पुन्हा एकदा सरकारकडून मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या नोटांबरोबरच इलेक्ट्रॉनिक नोटा येत्या काळात चलनात येणार असून या नोटा तयार करण्याचे आणि त्यांचे वितरण करण्याचे महत्त्वाचे काम रिझर्व्ह बँकेच्या खांद्यावरच देण्यात येणार आहे. ‘डिजिटल करन्सी’ म्हणजे आपल्या नोटांसारख्या दिसणाऱ्या नोटा डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. कॉम्प्युटर किंवा फोनवरून होणाऱ्या व्यवहारांसाठीही त्याचा वापर करू शकतो. याला ‘सायबर कॅश’ म्हणूनही ओळखले जाते. असे असले तरी याचे स्त्रोत आणि व्यवहार गोपनीय ठेवण्यात यावे, अशी शिफारस समितीने आपल्या मसुद्यामध्ये केली आहे. डिजिटल नोटांमुळे आर्थिक व्यवहारांची पद्धत नक्कीच बदलणार आहे. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे, काळ्या पैशांवर अंकुश ठेवणे आणि देशाबाहेरील व्यवहारांच्या नोंदी मिळवणेही शक्य होईल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yashwantho.com/bhik-pali-by-shekhar-gaikwad/", "date_download": "2019-03-26T08:05:08Z", "digest": "sha1:3K4YJKUJOLWBPLD25FFV7OHLZT6PLF3O", "length": 13733, "nlines": 166, "source_domain": "yashwantho.com", "title": "भीक-पाळी (लेखक - शेखर) - Yashwantho", "raw_content": "\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nआज नेहमी पेक्षा थोडं लवकर निघालो ऑफिस ला. स्टेशन वर नेहमी प्रमाणे वर्दळ ही नव्हती. 7.15 ची अंधेरी लोकल पकडली आणि ठरलेला डबा पकडला.\nजागा असूनही म्हंटलं आज उभे राहूनच जावं. ट्रेन सुरू होताच माझं लक्ष ऐका आजी कडे गेलं. ती खालीच बसली होती. तिचं एकंदरीत रूप पाहता अंधपणामुळे तिची अवस्था फार काही बरी नव्हती. पण ती भीक ही मागत नव्हती. तशा बऱ्याचशा अंध व्यक्ती आपण ट्रेन मध्ये पाहतो, त्यांचं ठरलेलं गाणं आणि भीक मागायची पद्धत ही आपल्या सवयीची झालेली असते. पण अजून तरी ह्या आजीने भीक मागितली नव्हती.\nसकाळची वेळ, मोबाईलची बॅटरी नेहमी प्रमाणे लो असल्यामुळे बॅटरी सेवर ऑन ठेवून तो मी खिशात ठेवून दिला होता. तेव्हा माझं लक्ष पुनः त्या आजीकडे गेलं. ती सतत काहीतरी पुटपुटत होती, हातवारे करत होती आणि अधून मधून नेहमीच्या गाण्याच्या काही ओळीही गात होती.\nमाझं निरक्षण चालूच होतं. तिने बराच वेळ खाली केलेली मान वर केली आणि थेट माझ्याकडे पाहिलं. दिसत नसेलही तिला पण तेव्हा मी थोडा चपापलो. ह्या अंध लोकांचा सिक्सथ सेन्स बराच कमालचा असतो म्हणे, इतका वेळ माझं चाललेलं निरक्षण हिला बहुदा कळलं असावं. मग मी काही वेळ ट्रेन च्या बाहेर पाहू लागलो.\n‘साहेब कोणतं स्टेशन आलंय’, असं विचारताच मी न ऐकल्याचा अविर्भाव आणत ‘काय’, असं विचारताच मी न ऐकल्याचा अविर्भाव आणत ‘काय\nतिने पुनः संथ आवाजात विचारलं ‘कोणतं स्टेशन आलंय साहेब’ मी कुर्ला बोलताच, तिची लगबग सुरू झाली, तिने आपली मळकट अशी पिशवी अवरली, प्लास्टिकच्या डब्याचं झाकण घट्ट लागलय का पुन्हा तपासून पाहिलं. माझी थोडी उत्सुकता वाढली, आता ती आजी थोडी थोडी करून ट्रेनच्या दरवाज्याकडे सरकू लागली. हे सर्व चालू असताना वडाळा स्टेशन जवळ येऊ लागले. तिने पुन्हा प्रश्न केला, ‘साहेब कोणतं…’ तिचा प्रश्न पूर्ण न होऊ देताच मी ‘वडाळा आलं आजी’ मी कुर्ला बोलताच, तिची लगबग सुरू झाली, तिने आपली मळकट अशी पिशवी अवरली, प्लास्टिकच्या डब्याचं झाकण घट्ट लागलय का पुन्हा तपासून पाहिलं. माझी थोडी उत्सुकता वाढली, आता ती आजी थोडी थोडी करून ट्रेनच्या दरवाज्याकडे सरकू लागली. हे सर्व चालू असताना वडाळा स्टेशन जवळ येऊ लागले. तिने पुन्हा प्रश्न केला, ‘साहेब कोणतं…’ तिचा प्रश्न पूर्ण न होऊ देताच मी ‘वडाळा आलं आजी’ असं सांगून टाकलं.\nमग तिने मघाशी घट्ट केलेला डबा पुन्हा तपासला. गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि ती अंदाज घेऊ लागली. उतरणारी लोक ही फार नव्हती त्यामुळे माझ्या निरक्षणात जास्त व्यत्यय येत नव्हता. गाडी थांबताच, एक पंचविशीतला तरुण दरवाजा जवळ आला. आजीने, ‘रफिक’ म्हणून हाक मारली, तशी त्याने डोक्यावरची टोपी सरळ करत, ‘हा आक्के चल दे जलदी’ म्हणत इतका वेळ त्या आजीने सांभाळून ठेवलेला डब्बा घेतला.\n‘देख रफिक मेरा शिफ्ट बदल दे, वो कदम बहोत मचांड करता हे.’\n’ रफिक तिच्याकडे न पाहताच बोलला.\nत्याच सर्व लक्ष त्या डब्यात जमलेल्या पैश्याकडे होतं. डब्यातल्या पैश्याचा आवाज आजीच्या कानावर पडला तशी ती बोलली, ‘एकसो साठ हे.. तु सुना मै क्या बोल रही हु, नहि तो स्टेशन बदल दे.’ त्या आजीने मघाशी राहिलेली तक्रार पुन्हा सुरू केली.\n’ अशा त्रासलेल्या आवाजात खेकसत तो निघून गेला.\nगाडी प्लॅटफॉर्म ला थांबल्या पासून ती निघे पर्यंत 20-25 सेकंदाचा वेळ असतो. ह्या एवढ्या वेळात त्या दोघांचं संभाषण ऐकून मी काही वेळासाठी मनातून निःशब्द झालो. तीन ठळक गोष्टी माझ्या मेंदू ने रजिस्टर केल्या होत्या. एक म्हणजे इतका वेळ हातवारे आणि बडबड करणारी आजी अचानक वडाळा स्टेशन वर प्रोफेशनल झाली. दोन “कदम बहोत मचांड करता हे” हे वाक्य म्हणजे कदम नावाची व्यक्ती जी ह्या आजीला त्रास देत असावी आणि ज्या अर्थी आजीने तक्रार केली त्या अर्थी रफिक आणि त्याचं काहीतरी साटलोटं असावं. तीन आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे “भीक मागणारी लोक शिफ्ट मधे कामं करतात”.\nह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत मी अंधेरी स्टेशन वर उतरलो. आणि ऑफिसच्या दिशेने भराभर चालायला लागलो कारण त्या आजीची शिफ्ट जरी संपली असली तरी माझी शिफ्ट मात्र सुरू होणार होती…\nनावाप्रमाणेच भारदस्त व्यक्तीमत्व… मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनात निसर्गाची जपणूक करून प्राणीमित्र म्हणून काम करणाऱ्या शेखरचा कवी लेखक होण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या शब्दांप्रमाणेच सखोल आणि आकर्षक आहे.\nत्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, त्याचे शब्द वाचले किंवा ऐकले तरी शेखर समजतो.\nध्येय , रस्ता आणि सोबती\n५ कारण – गिटार पासून लांब राहिलेलंच बर\nशेखर, खरं तर तुझा शांत स्वभाव मनामध्ये प्रचंड विषय दडून ठेवल्या सारखे वाटते. एका नवीन कार्यप्रणाली कडे तू कसे मोजक्यात टिपले हे अप्रतिम आहे,यावरून नक्कीच समाजाला नवीन बोध मिळेल, तुझ्या कार्याला व लिखाणाला आमच्या कडून शुभेछ्या….\nयाचे शीर्षक खूप भारी आहे\nयशस्वी रिलेशनशिपसाठी ह्या ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा\n४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी\n‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.\nभीक-पाळी (लेखक – शेखर)\nकाळासोबत बदललेला ‘त्याचा’ नि ‘तिचा’ स्वभाव\nमी गिटार वाजवतो कारण…\nकुशल मंगल… being सिंगल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/do-not-be-afraid-the-wind-is-changing-says-ajit-pawar/", "date_download": "2019-03-26T08:30:50Z", "digest": "sha1:PAVTCU7CTQPXQZNSX5FZZF4KNJMTHJ2B", "length": 5771, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "घाबरू नका हवा बदलत आहे - अजित पवार", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nघाबरू नका हवा बदलत आहे – अजित पवार\nपुणे : १९९९ साली शरद पवार साहेबांनी स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळीही पाऊस पडण्याची स्थिती होती मात्र त्यावेळी आणि आजही पाऊस थांबला आहे अशी आठवण पुण्यात होत असलेल्या हल्लाबोल सभेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली. तर औरंगाबादला हल्लाबोलची सभा सुरु असताना नेटवर्क बंद करण्यात आले होते. तर आजही पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल होत असताना नेट बंद करण्यात आलं आहे. असा आरोप करत अजित पवार यांनी कोणीही सत्तेची मस्ती दाखवू नये असा सज्जड दम सरकारला भरला आहे.\nतसेच कार्यकर्त्यांनो घाबरू नका हवा बदलत असल्याचं सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजप- सेनेचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणाची गरज असल्याच देखील अजित पवार म्हणाले.\nतर एवढे दिवस पंतप्रधान परदेशात जायचे आता मुख्यमंत्री जातात, यांना वाण नाही पण गुण लागले अस म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश वारीवर चांगलच तोंडसुख घेतल. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात महिलांवर दलितांवर अन्याय होत आहेत. सरकार गप्पबसून सगळ्या गोष्टी पाहत आहे. असा आरोप देखील अजित पवार यांनी केला.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nफक्त बोलणार नाही तर आता रस्त्यावर सुद्धा उतरणार ; छगन भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल\nरा���्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेला छत्रपती उदयनराजेंची दांडी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nagraj-manjule-surrender-on-the-issue-of-film-set/", "date_download": "2019-03-26T08:30:56Z", "digest": "sha1:SCHZR6UVIYTO6TUOP7RUU2ECMKMWCEPF", "length": 9745, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर नागराज मंजुळेंनी विद्यापीठ मैदानावरील सेट काढण्यास केली सुरवात !", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nअखेर नागराज मंजुळेंनी विद्यापीठ मैदानावरील सेट काढण्यास केली सुरवात \nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर असलेला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा सेट काढण्याचं काम सुरु करण्यात आलं असल्याची घोषणा मंजुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता.चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत होता.\nसावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटींगसाठी ६ लाख रुपये भाडेतत्वावर मैदान भाड्याने दिले. नागराज मंजुळेंवर मेहरबानी करत विद्यापीठाने नाममात्र शुल्क आकारून मैदान शुटींगसाठी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. विद्यापीठाने कुणालाही न जुमानता मंजुळेना मैदान भाड्याने दिले. शासनाच्या अंतर्गत येणारी कोणतेही जमीन भाड्याने द्यायची असेल तर राज्य सरकार, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि उच्चशिक्षण संचालनालय यांची परवानगी घेण आवश्यक असते.\nमात्र कुलगुरूंनी यापैकी कुणाचीही परवानगी न घेता मनमानी करून मैदान भाड्याने देण्याचा परस्पर निर्णय घेतला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्चशिक्षण संचालनालय यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही विभागांनी विद्यापीठाची चौकशी करून विद्यापीठाला नोटीस बजावली होती. अखेर मंजुळे यांना ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले होते.\nदरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा सेट जप्त करावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी विद्यापीठाला या सूचनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यानंतर कुलगुरू नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसात शुटींग साठी उभारण्यात आलेला सेट काढण्याचे पत्र दिले असल्याचे सांगितले होते.\nकाय आहे नागराज मंजुळे यांची फेसबुक पोस्ट\nमाझ्या हिंदी फ़िल्मचं शूटिंग काही तांत्रिक अडचणींमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. कालपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा असलेला सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. सेट बांधण्याइतकेच फ़िल्मचा सेट काढून घेणेही जरा जिकिरीचे काम असल्याने आणखी काही दिवसांच्या अवधित सेट काढण्याचे काम पूर्ण होइल.\nविद्यपीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत ऋणी राहीन.\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\n“धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांची खेळी”\nभाजपकडून काही मिळत नसेल तर आरपीआयमध्ये या; राणेंना आठवलेंची खुली ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/self-proclaimed-intellectuals/", "date_download": "2019-03-26T08:57:45Z", "digest": "sha1:CE23EIFFKIKEMN7SHYWHCGDH3ZIQ644B", "length": 6324, "nlines": 71, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Self Proclaimed Intellectuals Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअजातशत्रू वाजपेयींच्या मृत्यूवर ह्या विकृतांनी केलेल्या टिपण्या किळसवाण्या आहेत\nसामान्य माणूस या स्वघोषित विचारवंतांच्या कितपत पाठीशी उभा राहतो हे आपण पहिले आणि भविष्यात पाहणार आहोत..\nएका अयशस्वी लेखकांच्या आयुष्यातला रक्ताळलेला अनपेक्षित थरार… “तिसरी घंटा”\nअनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स\nअर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”\nSEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…\nमोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय\nभारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” का नाही उत्तर आवर्जून वाचण्यासारखं आहे\nकंप्युटरइतक्याच जलद गतीने गणितं सोडवणाऱ्या शकुंतला देवींची कथा\nबौद्ध भिक्षू होणं वाटतं तेवढं सोपं नाही वाचा, काय केल्यावर भिक्षू होता येतं..\nमुलगी झाल्यास वडिलांना चहा, नाश्ता आणि सलून फुकट – महाराष्ट्रातील उपक्रम\nसरकारने दारूबंदी केली आणि “आम्हाला दारू हवी” म्हणत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nनिर्भय: भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्मितीतली नवी पहाट\nभिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे\nकाश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nबुलेट ट्रेन वरील शंकांवर पियुष गोयल ह्यांची ऑनलाइन फटकेबाजी\nरोमनांचा अस्त, इस्लामी साम्राज्याचा उदय, भारतात वास्को द गामाचा प्रवेश: ह्याच एका युद्धामुळे\nदिवाळीत फटाके फोडण्याची खरंच गरज आहे \nलैंगिक क्षमता वाढवण्याच्या ६ ऑथेंटिक आणि आरोग्यपूर्ण टिप्स\nअविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/dont-bother-about-statues-bother-about-people-tripura-bjp-in-charge-sunil-deodhar-criticize-communist-party-1644150/", "date_download": "2019-03-26T08:41:46Z", "digest": "sha1:66U77LDATNWQP56OP3522KGJY2HK4WRX", "length": 15243, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dont bother about statues bother about People Tripura BJP in charge Sunil Deodhar criticize Communist Party | पुतळ्यांची नको जिवंत माणसांची चिंता करा सुनील देवधर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान��सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nपुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा – सुनील देवधर\nपुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा – सुनील देवधर\nदेवधर यांची कम्युनिस्ट पक्षावर टीका\nपुण्यातील वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सुनील देवधर.\nपुतळ्यांची नको, जिवंत माणसांची चिंता करा अशी खोचक टीका भाजपचे त्रिपुरा प्रभारी सुनील देवधर यांनी आज कम्युनिस्ट पक्षावर केली आहे. ते आज पुण्यात आयोजित, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयात सुनील देवधर यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयानंतर त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा पाडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर देशभरात मुर्ती आणि पुतळ्यांच्या विटंबनाचं सत्र सुरु झालं. तामिळनाडूत पेरियार स्वामी, उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, औरंगाबादेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. मात्र त्रिपुरात पुतळा पाडण्याची घटना घडली त्यावेळी भाजपचे नाही तर कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते असं म्हणतं, देवधर यांनी या घटनेला कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरलं.\nत्रिपुरातल्या घटनेनंतर राज्यभरात पुतळ्यांच्या विटंबनाचं सत्र सुरु झालं. पण या काळात कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपचा टीशर्ट घालून हिंसाचार करत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र पोलिसांच्या मदतीने या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात आम्हाला यश आल्याचं देवधर म्हणाले. त्रिपुरातील भाजपच्या यशामुळे कम्युनिस्ट पक्षासह अन्य काही पक्षातले नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं देवधर म्हणाले. मात्र सध्याच्या परिस्थिती ज्या घटना घडल्या आहेत त्या पाहता पुढील सहा महिने कोणालाही भाजपात प्रवेश दिला जाणार नसल्याचं देवधर यांनी स्पष्ट केलं. यानंतर इच्छुक उमेदवार किंवा कार्यकर्त्याची पूर्ण चौकशी करुनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असंही देवधर म्हणाले.\nआगामी काळात राज्य सरकारमार्फत तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचसोबत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक व्यक्तींना रोजगार निर्माण होईल याकडेही भाजप सरकार लक्ष दे���ार असल्याचं देवधर म्हणाले. त्रिपुरातील भारतीय जनता पक्षाचा विजय हा नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमुळे शक्य झाल्याचं देवधर यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या चारही सभांना त्रिपुरात उदंड प्रतिसाद मिळाला, या सभांच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांत आम्ही आमची काम जनतेपर्यंत पोहचवू शकलो. या कार्यक्रमाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस दिगंबर दराडे आणि सुकृत करंदीकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआम्ही लढाई लढणार, काँग्रेसच्या सर्व आरोपांची उत्तरे देणार – निर्मला सीतारमन\n‘या’ पाच कारणांमुळे कर्नाटकात कोसळू शकते कुमारस्वामी सरकार\n#ModiGoBack ची सुरूवात भाजपाच्या गोटातून धनंजय मुंडेंना पडला प्रश्न\nमहाराष्ट्र केसरीच्या मैदानात, खोतकर-दानवेंचा राजकीय आखाडा\nभाजपाच्या पराभवानंतरच्या चिंतनावर राज ठाकरेंची बोचरी टीका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/1mumbai/page/1513/", "date_download": "2019-03-26T08:46:01Z", "digest": "sha1:QRHAY6A2LUNVLVDFRVQYUGVYMQQKBVPJ", "length": 16305, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई | Saamana (सामना) | पृष्ठ 1513", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nअफगाणिस्तानात 33 सैनिकांची हत्या\nहिंदुस्थानविरुद्ध ‘एफ-16’ नव्हे, ‘जेएफ-17’चा वापर; पाकिस्तानचा दावा\nपाकिस्तानची टरकली; नियंत्रण रेषेजवळ तैनात केली चीनची एअर डिफेन्स सिस्टम\nएचआयव्ही असलेल्या क्षयरुग्णांच्या मृत्यूत घट, संयुक्त राष्ट्राची माहिती\n माय -लेकी बनल्या एकाच विमानाच्या पायलट, फोटो तुफान व्हायरल\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nसिंधू, श्रीकांतवर हिंदुस्थानची मदार\nलेख : जुन्याची नवलाई\nलेख : भारुडातून लोकशिक्षण करणारे क्रांतिकारक संत\nआजचा अग्रलेख : विरोधक कुणी आहेत काय\nठसा : डॉ. यशवंत पाठक\nबॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ ची जादू\nअॅसिडहल्ला पीडितेच्या जीवनावरील ‘छपाक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; चाहत्यांकडून सलाम\nसनी लिओनीला केक चोरताना रंगेहात पकडले, व्हिडीओ व्हायरल\nलाल बहादुर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूवर आधारित ’ताश्कंत फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित\nग्रीन टी प्या आणि आजार दूर पळवा\n हे घरगुती उपाय करून पाहा\nकेशराचं सेवन करा आणि तंदुरुस्त राहा\nरोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया\nसुरक्षा परिषदेतील नकारात्मक मानसिकता\nकर्मचाऱ्याने दिला टॉयलेट पेपरवर राजीनामा\n मुंबई ���टकट्या, छळवादी बॉसला कंटाळून नोकरीला रामराम ठोकणं ही तशी नेहमीची बाब. पण, सध्या सोशल मीडियावर फिरत असलेला एक राजीनामा मात्र वेगळा...\nसुरेश प्रभूंच्या हस्ते आज रेल्वेसेवांचे लोकार्पण\nसामना ऑनलाईन, मुंबई ‘परे’वरील स्वदेशी बनावटीची मेधा लोकल, सर्वसाधारण श्रेणीसाठी आधुनिक अंत्योदय एक्स्प्रेस, एलटीटी येथील आधुनिक लाँड्री, चर्चगेटचा सौरऊर्जेचा प्रकल्प आणि भुसावळ-जळगाव मार्गाकरील चौथ्या मार्गिकेचे...\nबीएसएनएलचा दिवसाला २ जीबी डेटा\nसामना ऑनलाईन, मुंबई रिलायन्स जिओच्या फ्री कॉलिंग आणि डेटाच्या ऑफरमुळे मोबाईल नेटवर्कसेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. व्होडाफोन, आयडिया, एअरटेलपाठोपाठ बीएसएनएलनेही या स्पर्धेत उडी...\nमराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nसामना ऑनलाईन, मुंबई कर्जमुक्तीचा विषय ऐरणीवर असतानाच आज मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जामुळे जीवन संपवले. आखाडा बाळापूर तालुक्यातील जांब सिंदगी येथील भिवाजी बेगाजी इंगोले (६५) यांनी...\nआता जीमेलवरून करा पैशांची देवाणघेवाण, ऍण्ड्रॉइडवर लवकरच लाँच होणार नवीन फिचर\nसामना ऑनलाईन, मुंबई जीमेल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच फोनमधील जीमेल ऍपद्वारे पैशांची देवाणघेवाण करता येणार आहे. हे नवीन फिचर सध्या अमेरिकेत लाँच झाले असून...\nभगवे फेटे, भगवे झेंडे फडकावीत तरुणाईचा जल्लोष, माहीम दर्ग्यात घुमला मराठमोळ्या ढोलताशांचा गजर\nसामना ऑनलाईन, मुंबई शिवसेना झिंदाबादच्या आसंमत दणाणून सोडणाऱ्या गगनभेदी घोषणा, ढोल ताशांचा गजर, भगवे फेटे, भगवे झेंडे फडकवीत तरुणाईचा जल्लोष... अशा भगव्या वातावरणात आज माहीमच्या...\nआज राज्याचा अर्थसंकल्प, सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nसामना ऑनलाईन, मुंबई उद्या शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुपारी दोन...\nनाल्यातला गाळ टाकता तरी कुठे सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nसामना ऑनलाईन, मुंबई पावसाळ्यआधी मुंबईत मोठ्या प्रमाणावर नालेसफाई करण्यात येते, परंतु हा गाळ नेमका टाकता तरी कुठे असा सवाल करीत आज सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले....\nमुंबई विकास आराखडा आधी नव्या नगरसेवकांना समजू द्या, नंतरच मंजुरी\nसामना ऑनलाईन, मुंबई मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले अनेक नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासात महत्त्वपूर्ण असणारा विकास आराखडा नव्या नगरसेवकांना पूर्णपणे समजल्याशिवाय...\nशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून सलग नवव्या दिवशी कामकाज ठप्प,शिवसेना आमदार प्रचंड आक्रमक\nसामना ऑनलाईन,मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी प्रचंड आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या आमदारांसह विरोधकांनी आज सलग नवव्या दिवशी सरकारला कोंडीत पकडत गदारोळ सुरूच ठेवल्याने विधिमंडळाच्या...\nपालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार\nब्रेकिंग : भीषण अपघातात पाटनूरच्या उपसरपंचासह आई व बहिणीचा मृत्यू\nराष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा, नगरसेवकाच्या मुलावर कोयत्याने हल्ला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nसुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ\nकर्जबुडव्या मल्ल्या म्हणतो, माझा पैसा घ्या आणि जेटला वाचवा\nएकतर्फी प्रेमात झाला ‘पागल’, महिलेला एकाच दिवशी केले 511 कॉल\n45 दिवस सलग खेळत होता पबजी, मान सुजून तरुणाचा मृत्यू\nशरद पवार हे सर्वात भ्रष्ट नेते\nराजस्थानच्या मैदानात पंजाबचा भांगडा, 14 धावांनी केली मात\n वाचा युवराज सिंग काय म्हणाला\nअॅरोन फिंचचा पुन्हा शतकी झंझावात, पाकिस्तान पिछाडीवर\nअबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू\nचेन्नई-दिल्ली आमनेसामने, दुसऱ्या विजयासाठी उभय संघ सज्ज\nआर्थर रोड तुरुंगात प्रौढ साक्षरता वर्गाला मिळतोय चांगला प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-03-26T08:43:17Z", "digest": "sha1:Z4UTVMKWAHINEWPOGGY7KWVGKASLYPD4", "length": 4643, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्वीडनचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► स्वीडनचे राज्यकर्ते‎ (१६ प)\n\"स्वीडनचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक ला���सन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-47600487", "date_download": "2019-03-26T09:29:20Z", "digest": "sha1:W36NBS77QHNIIRUHMGHFSTMSRWSN3HAR", "length": 7654, "nlines": 113, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाण्यातलं इंद्रधनुष्य : वेगवेगळ्या रंगांनी नटलेली जगातली सर्वांत सुंदर नदी - व्हीडिओ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाण्यातलं इंद्रधनुष्य : वेगवेगळ्या रंगांनी नटलेली जगातली सर्वांत सुंदर नदी - व्हीडिओ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nनदी म्हटलं की नितळ, निळशांर पाणी हेच चित्र आपल्या नजरेसमोर येतं. पण कोलंबियामध्ये अशी एक नदी आहे, जिथल्या पाण्यामध्ये हिरव्या, लाल अशा 'इंद्रधनुषी रंगछटा' दिसतात.\nCaño Cristales ही कोलंबियातली नदी आहे. या नदीच्या पाण्यामध्ये पिवळा, हिरवा, निळा, काळा आणि मोठ्या प्रमाणावर लाल रंग पहायला मिळतो. खनिज द्रव्यं आणि macarenia clavigera या पाणवनस्पतीमुळं या नदीला असे बदलते रंग प्राप्त झाले आहेत.\nया नदीची लांबी 100 किलोमीटर असून पात्राची रुंदी कोठेही 20 किलोमीटरपेक्षा जास्त नाहीये. पण तरीही आपल्या वैविध्यामुळं ही नदी जगातील सर्वांत सुंदर नदी म्हणून ओळखली जातीये.\n(व्हीडिओ सौजन्यः डिलन बदोर, बीबीसी ट्रॅव्हल)\nजंगल सफारीसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या-पाहा व्हीडिओ\nमधाळ माणूस, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ\nआजी आणि नातवंडं जेव्हा मिळून एकटेपणाचा सामना करतात - व्हीडिओ\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ इराणमधील महापुरात शेकडो चारचाकी गाड्या वाहून गेल्या\nइराणमधील महापुरात शेकडो चारचाकी गाड्या वाहून गेल्या\nव्हिडिओ भारताचे पंतप्रधान अन्याय करणाऱ्यांच्या बाजूचे - फवाद चौधरी\nभारताचे पंतप्रधान अन्याय करणाऱ्यांच्या बाजूचे - फवाद चौधरी\nव्हिडिओ हाफिदा दौबेन : मोरोक्कोची पहिली महिला टुरिस्ट गाईड\nहाफिदा दौबेन : मोरोक्कोची पहिली महिला टुरिस्ट गाईड\nव्हिडिओ ‘देवासमोर उभं राहताना माझे हात साफ आहेत’ - व्हीडिओ\n‘देवासमोर उभं राहताना माझे हात साफ आहेत’ - व्हीडिओ\nव्हिडिओ वसंत ऋतूचं आगमन पाहायला कोठे जाल \nवसंत ऋतूचं आगमन पाहायला कोठे जाल \nव्हिडिओ बाप रे बाप एकाच घरातून निघाले 45 साप - व्हीडिओ\n एकाच घरातून निघाले 45 साप - व्हीडिओ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-04-39/2012-10-01-06-02-01/5636-2013-01-10-06-57-38", "date_download": "2019-03-26T09:11:03Z", "digest": "sha1:SBA2QV6O6R5DBXVBI3LYOFF2WLRFUFIR", "length": 43315, "nlines": 208, "source_domain": "ketkardnyankosh.com", "title": "शिक्षा आणि प्रातिशाख्यें", "raw_content": "\nखंड १ : हिंदुस्थान आणि जग\nप्रकरण १ : उपोद्धात-जगांतील स्पर्धा\nप्रकरण २ : राष्ट्रसंघ आणि हिंदुस्थानविषयक राजकारण\nप्रकरण ३ : हिंदु आणि जग\nप्रकरण ४ : हिंदुस्थान, सिलोन व ब्रह्मदेश\nप्रकरण ५ : भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.\nप्रकरण ६ : यावद्वीप संस्कृति\nप्रकरण ७ : हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट\nप्रकरण ८ : पश्चिमेकडे भ्रमण\nप्रकारण ९ : अर्वाचीन परदेशमन आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती\nप्रकारण १० : हिंदुस्थानचे बाह्यांवर सांस्कृतिक परिणाम\nप्रकरण ११ : बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम\nप्रकरण १२ : समाजरुपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य\nप्रकरण १३ : स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां\nप्रकरण १४ : सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान\nप्रकरण १५ : इतिकर्तव्यता\nउपप्रकरण २ : राष्ट्रधर्म व राजकीय बल\nउपप्रकरण ३ : लोकसत्ता व लोकमत यांजकडून अपेक्षा\nउपप्रकरण ४ : हिंदुसमाजबलवर्धन\nउपप्रकरण ५ : चातुर्वर्ण्यसंस्थापन\nउपप्रकरण ६ : आर्थिक भवितव्य\nउपप्रकरण ७ : देश्य चळवळ आणि परराष्ट्रीय राजकारण\nउपप्रकरण ८ : अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें\nउपप्रकरण ९ : आर्थिक उन्नतीचीं अंगे आणि त्यांची साधना\nउपप्रकरण १० : संघरक्षण, संघसदस्यत्व आणि शिक्षणपद्धति\nखंड २ : वेदविद्या\nप्रकरण १ : वेदांविषयीं भारतीय वृत्ति\nप्रकरण २ : वेदप्रवेश -ऋग्वेद\nप्रकरण ३ : वेदप्रवेश - अर्थर्ववेद\nप्रकरण ४ : वेदप्रवेश-यजुर्वेद\nप्रकरण ५ : वेदप्रवेश-सामवेद\nप्रकरण ६ : वेदप्रवेश-ब्राह्मणें\nप्रकरण ७ : वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें\nप्रकरण ८ : वेदप्रवेश-वेदांगें\nप्रकरण ९ : वेदकालीन इतिहास-वेदकालनिर्णय\nप्रकरण १० : वैदिक वाडमय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था\nप्रकरण ११ : विषयांतर-वेदोक्त इतिहास व आख्यायिका\nप्रकरण १२ : वेदकालीन इतिहास - दैवतेतिहास\nप्रकरण १३ : वेदकालीन इतिहास- यज्ञसंस्थेचा अधिक इतिहास\nप्रकरण १४ : अतींद्रियस्थितीसंबंधानें कल्पना\nप्रकरण १५ : ब्रह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन\nखंड ३ : बुद्धपूर्वजग\nप्रकरण १ : इतिहासविषयक प्राचीन कल्पना\nप्रकरण २ : विश्वोत्पत्तीपासून असुरराष्ट्रसंस्थापनकालापर्यन्त\nप्रकरण ३ : असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन\nप्रकरण ४ : दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय\nप्रकरण ५ : वेदाकालांतील शब्दसृष्टि\nप्रकरण ६ : ब्राह्मण्याचा इतिहास\nप्रकरण ७ : सूतसंस्कृति\nप्रकरण १ : पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतींचें स्थूल विवेचन\nप्रकरण २ : मिसर अथवा इजिप्त देशाचा प्राचीन इतिहास\nप्रकरण ३ : ईजियन संस्कृति\nप्रकरण ४ : असुरी बाबिलोनी संस्कृति\nप्रकरण ५ : असुरकालीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती\nप्रकरण ६ : प्राचीन यूरोपीय संस्कृति\nप्रकरण ७ : मूलगृहकालीन उर्फ ईडोयूरोपीय संस्कृति\nप्रकरण ८ : पर्शुभारतीय संस्कृति\nप्रकरण ९ : आर्य-असुर-संबंध\nप्रकरण १० : उपसंहार\nखंड ४ : बुद्धोत्तर जग\nप्रकरण १ : चोविसशें वर्षांतील जगव्दिकास\nप्रकरण २ : लहान राष्ट्रांचा काल\nप्रकरण ३ : इराणचें स्रत्तावर्धन\nप्रकरण ४ : ग्रीक संस्कृतीची व्यापकता\nप्रकरण ५ : रोमन संस्कृति\nप्रकरण ६ : भारती युद्धापासून बुद्धापर्यंतचा काळ-आरण्यकीय विचाराचा व नारायणीय धर्माचा विकास\nप्रकरण ७ : बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ\nप्रकरण ८ : बुद्धाचें चरित्र\nप्रकरण ९ : भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास\nप्रकरण १० : बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति\nप्रकरण ११ : तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र\nप्रकरण १२ : अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ\nप्रकरण १३ : सेमेटिक संस्कृतीच��� जगव्यापकता\nप्रकरण १४ : राजकीय घडामोडी व भौगोलिक ज्ञानविकास\nप्रकरण १५ : अराजकापासून महंमदी स्वा-यांपर्यंत हिंदुस्थान\nप्रकरण १६ : रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना\nप्रकरण १७ : खलीफत व इस्लामचा प्रसार\nप्रकरण १८ : यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत\nप्रकरण १९ : यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास\nप्रकरण २० : राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख\nप्रकरण २१ : मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता\nप्रकरण २२ : हिंदूंची उचल\nप्रकरण २३ : जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन\nप्रकरण २४ : भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास\nप्रकरण २५ : बुद्धोत्तर चीन व जपान\nप्रकरण २६ : यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास\nप्रकरण २७ : मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास\nप्रकरण २८ : समाजनियमनात्मक विचार\nप्रकरण २९ : सिंहावलोकन\nप्रकरण ३० : जगाव्दिकासाची कारकें\nखंड ५ : विज्ञानेतिहास\nप्रकरण १ : शास्त्रघटना आणि शास्त्रेतिहास\nप्रकरण २ : प्राथमिक स्वरुपाचें ज्ञान - लेखनपद्धति\nप्रकरण ३ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - संख्यालेखन\nप्रकरण ४ : प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति - कालगणना आणि तीसाठीं प्रारंभबिंदूची योजना\nप्रकरण ५ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत\nप्रकरण ६ : वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें - भाषाशास्त्रें, निरुक्त, व्याकरण व मीमांसा\nप्रकरण ७ : विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय\nप्रकरण ८ : ज्योतिषशास्त्राचा इतिहास\nप्रकरण ९ : वैद्यक - भारतीय व पाश्चात्त्य\nप्रकरण १० : चीनचा वैज्ञानिक इतिहास\nप्रकरण ११ : रसायनशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १२ : पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १३ : गणितशास्त्राचा इतिहास\nप्रकरण १४ : भूशास्त्रें\nप्रकरण १५ : जीविशास्त्रें\nप्रकरण १६ : महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्यें\nखंड ६ : अ ते अर्थशास्त्र\nखंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका\nखंड ८ : आफ्रिका ते इक्ष्वाकु\nखंड ९ : ई ते अंशुमान\nखंड १० : क - काव्य\nखंड ११ : काव्य - खते\nखंड १२ : खते - ग्वेर्नसे\nखंड १३ : घ - जलपैगुरी\nखंड १४ : जलपैगुरी - तपून\nखंड १५ : तपून - धमन्या\nखंड १६ : धम्मपद - नेपाळ\nखंड १७ : नेपाळ - बडोदे\nखंड १८ : बडोदे - मूर\nखंड १९ : मूर - व-हाड\nखंड २० : व-हाड - सांचिन\nखंड २१ : साचिन - ज्ञेयवाद\nखंड २२ : सूची खंड\nखंड २३ : पुरवणी खंड ( हिंदुस्थान खंड)\nपुरवणी खंड - प्रस्तावना\nप्रकरण १ : भारतीय संस्कृतीचें आद्यवाड्मय\nप्रकरण २ : भरतखंडवर्णन\nप्रकरण ३ : हिंदुस्थानचा इतिहास\nप्रकरण ४ : लोकसमाज\nप्रकरण ५ : हिंदुस्थानची राज्यव्यवस्था\nप्रकरण ६ : हिंदुस्थानचे शासनसत्तात्मक विभाग अथवा प्रांतवर्णन\nप्रकरण ७ : सांपत्तिक स्थिती व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिती\nप्रकरण ८ : बौद्धिक प्रगति\nप्रकरण ९ : आरोग्य\nप्रकरण १० : भारतीय समाजशास्त्र\nप्रकरण ११ : सद्य:स्थिती व स्वयंशासन\nप्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.\nशिक्षा आणि प्रातिशाख्यें.- शिक्षा ह्याचा अर्थ “शिकणें”, विशेषतः पठण करणें (संथा घेणें) म्हणजे स्पष्ट उच्चार करुन आघात वगैरे देऊन संहिता म्हणणें हा होय. या वेदांगाचा प्रथमतः तैत्तिरीय उपनिषदांत नामनिर्देश आला आहे. (तैत्ति. १, २) ह्या ठिकाणीं शिक्षेचे सहा भाग सांगितलेले आहेत ते असें. शब्द व त्यावरील आघात, पदप्रमाण किंवा शब्दावयव व त्यावरील आघात आणि म्हणण्यांतील स्वरमाधुर्य व शब्दसंधि. धर्मकर्म किंवा धार्मिक विधी शिकविण्याप्रमाणें धर्माच्या दृष्टीनें शिक्षेचीहि आवश्यकता वाटली. कारण एखादें यज्ञकृत्य बरोबर करावयाचें म्हटलें म्हणजें त्यांतील कर्म माहीत असणें अवश्य असून शिवाय संहितांतून परंपरेनें आलेलीं पवित्र सूक्तें जशींचीं तशींच बिनचूक बरोबर उच्चार करुन म्हणावीं लागत. परंतु ह्यावरुन असें गृहीत धरल्यासारखें होईल कीं, ज्या वेळीं शिक्षेवरील ग्रंथ अस्तित्वांत आले त्या वेळेच्या पूर्वींपासूनच वेदांतील संहिता ह्या पवित्र मानल्या जात असून शिक्षाध्यापक आचार्यांनीं त्यांनां (संहितांनां) विशिष्ट स्वरुप आणिलें होतें. परंतु वास्तविक पहातां असें दिसतें कीं ऋग्वेद संहितेंतील सूक्तें पूर्वीच्या कवींनीं जशीं तयार केलीं तशीं आज सांपडत नाहींत. जरी परंपरागत अध्यापकांनीं त्यांतील शब्द बदलले नाहींत तरी उच्चार, शब्दाचे अंत्य व आरभींचे स्वर, अर्धवट व्यक्त भाग गाळून टाकणें वगैरे बाबतींत त्यांनीं पूर्वीच्या पठनपद्धतींत विकार व भेद होऊं दिला. उदाहरणार्थ, एका संहितेंत “त्वंह्यग्ने” असें लिहिलेलं आढळतें, परंतु वृत्ताच्या आधारावरुन असें स्पष्ट सिद्ध होतें कीं जुने पाठक “त्वंहि अग्ने��� असें म्हणत असत. ह्यावरुन वेदांतील संहिता ह्याच अगोदर झाल्या असल्या पाहिजेत. परंतु संहितापाठाशिवाय, शिक्षेंत सांगितल्याप्रमाणें म्हणावें लागत असल्यामुळें पदपाठ म्हणून एक निराळा आहे. ह्यांत संहितापाठांत दिसून येणारें स्वर एकमेकांस जोडून न देतां प्रत्येक शब्द निरनिराळा लिहिला आहे. संहितापाठ व पदपाठ ह्यांतील भेद दाखविण्यासाठीं एक उदाहरण पुरें आहे. ऋग्वेद संहितेंतील एक मंत्र खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.\nपदपाठाप्रमाणें हाच श्लोक खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.\nपदपाठ हें अर्थात् शिक्षासंपन्न धर्मकारांचें, पक्षीं वैयाकरणी लोकांचें काम आहे. कारण त्यांत संहितामंत्र व्याकरणदृष्टया परिच्छेद करुन दिलेले आहेत. तरीहि पण हे फार जुने आहेत. ऐतरेय आरण्यकांत ज्याचें नांव आलेलें आहे त्या शाकल्य नांवाच्या आचार्यांनीं ऋग्वेदाचा पदपाठ लिहिला असें म्हणतात.\nह्यावरुन शिक्षापंथाचें जुन्यांत जुनें काम म्हणजे संहितापाठ व पदपाठ हें होय. ह्या वेदांगाचे जुन्यांत जुने आज आपणांस उपलब्ध असणारे ग्रंथ म्हणजे प्रातिशाख्यें होत. ह्यांत पदपाठावरुन संहितापाठ कसे तयार करावयाचें ह्या संबंधीं नियम आहेत. अर्थात् ह्यामध्यें उच्चार, आघात शब्दसंधींतील व वाक्यांतील आरंभींच्या किंवा अंत्य शब्दांचे स्वरांतील उच्चारभेद ह्यांची माहिती दिली आहे, किंवा थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे संहिता म्हणण्याच्या पद्धतीचें पूर्ण विवेचन केलेलें आहे. संहितेच्या प्रत्येक शाखेला अशा त-हेचें एक पाठपुस्तक होतें; ह्यावरुनच त्यास प्रातिशाख्य असें नांव आलें. ऋग्वेदप्रातिशाख्य * म्हणून एक आहे; हें आश्वलायनाचा गुरु शौनक ह्यानें लिहिलें असावें. हा ग्रंथ पद्यमय असून पूर्वींच्या एखाद्या सूत्रपाठाची ही सुधारुन वाढविलेली आवृत्ति असावी. हस्तलिखित ग्रंथांतून व उता-यांमधून त्यांस “सूत्र” अशीच संज्ञा आहे. तैत्तिरीय प्रातिशाख्यसूत्र * हें तैत्तिरीय संहितेचें सूत्र आहे.\nवाजसनेयी संहितेला कात्यायन ह्यानें केलेलें वाजसनेयी प्रातिशाख्यासूत्र * व अथर्ववेद संहितेला शौनकपंथांपैकीं कोणी तरी केलेलें अथर्ववेद प्रातिशाख्यसूत्र * हीं जोडलेलीं आहेत.\nह्या ग्रंथांचें दोन दृष्टींनीं महत्त्व आहे. प्रथमतः ह्या प्रातिशाख्यांपासून हिंदुस्थानांतील व्याकरणशास्त्राच्���ा अध्ययनास आरंभ झाला म्हणून हीं महत्त्वाचीं आहेत. जरी हे प्रत्यक्ष व्याकरणावरील ग्रंथ नाहींत तरी व्याकरणासंबंधीं विषयांचें ह्यांत विवेचन केलेलें आहे. ह्यांत पुष्कळ वैयाकरणाचें उतारे आढळत असल्यामुळें त्या वेळींहि व्याकरणाचें अध्ययन जोरांत होतें असें ह्यांवरुन सिद्ध होतें. दुस-या बाजूनेंहि ह्यांचें महत्त्व आहे तें असें कीं, त्यांच्यामुळें आज उपलब्ध असलेला संहितापाठ प्रातिशाख्यांच्या रचनाकालापासून तों आजपर्यंत कित्येक शतकें जशाचा तसाच राहिला आहे असें सिद्ध होतें. ऋग्वेदप्रातिशाख्यांतील नियमांत असेंच गृहीत धरिलें आहे कीं, ऋग्वेदसंहितेंतील दहा मंडलें आज आहेत तशींच असलीं पाहिजेत, एवढेंच नव्हे तर त्यांतील सूक्तांचा अनुक्रम आज जसा आहे तसाच असला पाहिजे. शौनकाच्या अत्यंत बारीक नियमांवरुन आज उपलब्ध असलेल्या छापील आवृत्तीमध्यें ऋग्वेदसंहिता पदशः व शब्दशः जशी आहे तशीच ती त्या काळीं होती ह्याविषयीं शंका रहात नाहीं.\nहीं प्रातिशाख्यें म्हणजे वेदांगशिक्षेचीं फार जुनी उदाहरणें होत. ह्यांशिवाय शिक्षेवर अलीकडील पुष्कळ लहान लहान ग्रंथ आहेत. ह्यांनांहि शिक्षा असेंच नांव दिलेलें असून भारद्वाज, व्यास, वसिष्ठ, याज्ञवल्क्य वगैरे ह्यांचे कर्ते म्हणून दिलेले आहेत. ज्याप्रमाणें वैदिक धर्मसूत्रांच्या मागून मोठमोठ्या प्रसिद्ध ग्रंथकारांचीं लेखक म्हणून नांवें देऊन धर्मशास्त्रांवरील पद्यमय ग्रंथ निघाले, तद्वतच प्रातिशाख्यांमागून हीं पुस्तकें निघालीं. त्यांतल्यात्यांत ह्यांतील कांहीं शिक्षा ब-याच जुन्या असून कोणत्याना कोणत्यातरी प्रातिशाख्यावरील अगदी संलग्न आहेत; उदाहरणार्थ तैत्तिरीय प्रातिशाख्यावरील व्याससूत्र * . परंतु दुसरे काहीं ग्रंथ फार पुढील काळीं तयार झाले असून व्याकरण किंवा वैदिकग्रंथेतिहास ह्या दृष्टीनें कांहींच महत्त्वाचे नाहींत.\nप्रातिशाख्यकारांत शौनक व कात्यायन ह्यांचींहि नांवे आहेत; त्यांनीं दुसरे कांहीं ग्रंथ लिहिले आहेत असा समज आहे. ह्या ग्रंथांचा वेदाङ्गवाङ्मयाशीं निकट संबंध आहे, कारण ह्या ऋषींनींहि वैदिक संहितांच्या अभ्यासाचें कांहीं काम केलेलें आहे. तरी पण ह्या ग्रंथांनां वेदांगें म्हणून म्हणत नाहींत. ह्यांना अनुक्रमणी अशी संज्ञा असून वैदिक संहितांच्या निरनिराळ्या भागांत कोणत्या विषयांचें विवेचन केलें आहे तें ह्यांत दिलें आहे. शौनकानें वैदिकसूक्तांतील ऋषिवर्गाची एक अनुक्रमणी, त्याचप्रमाणें छंदांची, देवतांची व सूत्रांची अशा याद्या तयार केल्या आहेत. ऋग्वेदांतील सर्व गोष्टींची “सर्वानुक्रमणी * ” नांवाची कात्यायन ह्यानें केलेली एक याद उपलब्ध आहे. ह्या ग्रंथांत सूत्रपद्धतीनें, प्रत्येक सूत्राचा आदिशब्द, ऋचांची संख्या, ज्या ऋषीनें त्या ऋचा लिहिल्या असतील त्याचें नांव व गोत्र, ज्या देवतांप्रीत्यर्थ त्या ऋचा तयार केल्या गेल्या असतील त्यांचीं नावें किंवा ज्या छंदांत अथवा वृत्तांत ऋचा लिहिली असेल तें वृत्त ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. बृहद्देवता व ऋगविधान हे दोन्ही वृत्तग्रंथहि शौनकानेंच लिहिले आहेत. बृहद्देवता * म्हणजे ऋग्वेदांतील सूत्रांतून ज्या देवतांस आह्वान केलें आहे त्यांची एक सविस्तर याद होय. ह्याबरोबरच त्या ग्रंथांत त्या त्या देवतांसंबंधींच्या पौराणिक दंतकथा असल्यामुळें भारतीय कथावाङ्मयाच्या दृष्टीनें हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. ऋग्विधानांत * ऋग्वेदसंहितेंतील प्रत्येक मंत्र म्हटल्यावर त्यापासून होणारा परिणाम किंवा निरनिराळ्या ऋचांचा परिणाम ह्या गोष्टी व्यवस्थित रीतीनें दिल्या आहेत. वर निर्दिष्ट केलेल्या सामविधान ब्राह्मणाशीं ह्याचें पुष्कळ साम्य आहे.\nअनुक्रमणी व तत्संबंधींचे दुसरे ग्रंथ ह्यांचें एवढें महत्त्व असण्याचें कारण इतकेंच कीं, त्यांवरुन वैदिक संहितापाठ, श्लोकसंख्या, रचना व स्वरुप ह्या बाबतींत आज जसा आहे तसाच फार प्राचीन काळीं होता हें सिद्ध होतें.\nयास्क यांच्या * निरुक्ताविषयींहि हीच गोष्ट आहे. वेदांगनिरूक्तांपैकीं आज आपणांस उपलब्ध असलेला एवढाच ग्रंथ आहे व ह्यांतहि ऋग्वेदसंहिता आज आपणांस जशी सांपडते तशीच ती होती असें गृहीत धरलें आहे, “निघण्टु” हा कोशहि यास्कानेंच तयार केला असावा अशी समजूत आहे, पण ती चुकीची आहे असें कोणी म्हणतात.\nवास्तविक यास्काचा ग्रंथ म्हणजे ह्या शब्दकोशावर केलेली टीका होय. यास्कानें स्वतः असें म्हटलें आहे कीं, हा ग्रंथ प्राचीन ऋषींच्या वंशजांनीं तयार केला आहे. व ही टीका बदललेला पाठ लवकर समजावा म्हणून केलेली आहे. निघण्टूचे पांच निरनिराळे कोश असून त्याचे तीन विभाग आहेत. नैघण्टुककांड ह्या नांवाच्या पहिल्या भागांत तीन शब्दसंग्रह असून ह्यांत वेदांतील शब्द त्यांच्या मुख्य अर्थांनां अनुसरुन एकत्र ग्रथित केले आहेत. उदाहरणार्थ ह्यांत “पृथ्वी” ह्या शब्दास एकवीस समानार्थक शब्द, “सुवर्ण” शब्दास पंधरा, “हवा” शब्दास सोळा, “पाणी” शब्दास एकशेंएक व “जाणें” ह्या शब्दास एकशेंबावीस समानार्थंक शब्द दिलेले आहेत; तसेच “जलद” ह्या शब्दाशीं सव्वीस समानार्थक विशेषणें व क्रियाविशेषणें असून “पुष्कळ” ह्यास बारा समानार्थक शब्द दिलेले आहेत. नैगमकांड किंवा ऐकपदिक नांवाच्या दुस-या भागांत वेदांतील विशेष कठिण व व्द्यर्थी शब्दांचा निराळा संग्रह दिलेला असून दैवतकांड नांवाच्या तिस-या भागांत भूलोक अंतरिक्ष व स्वर्ग ह्या तिन्ही लोकांतील देवतांचें निरनिराळें वर्गीकरण केलेलें आहे. अशा तर्‍हेचे शब्दसंग्रह लिहिल्यामुळेंच वेदविवरणाला सुरुवात झाली; व पुढें कठिण कठिण वेदसूक्तांचें स्पष्टीकरण मधूनमधून देणा-या निरुक्तासारख्या शब्दसंग्रहावरील टीका वगैरे केल्या गेल्या. यास्काचे पूर्वींहि पुष्कळ टीकाकार झाले ही गोष्ट खरी आहे. तथापि जरी ह्याचा ग्रंथ वेदविवरणात्मक ग्रंथांत जुन्यांत जुना आहे तरी वेदांगनिरुक्तविषयक वाङ्मयांत हा शेवटचाच व अप्रतिम ग्रंथ आहे असें म्हणावयास हरकत नाहीं.\nछंदःशास्त्र व ज्योतिःशास्त्र ह्या वेदांगांसंबंधीं जुन्या शास्त्रीय वाङ्मयाच्या कांहीं कांहीं भागाचा एकेक ग्रंथ उपलब्ध आहे. पिंगल ह्यानें लिहिलेला छंदःशास्त्रावरील ग्रंथ ज्याला ऋग्वेदाचें-किंवा पाहिजे तर यजुर्वेदाचें म्हणा-वेदांग म्हणतात, त्याचें दोन निरनिराळे पाठ असून हें अगदीं अलींकडचें पुस्तक आहे; कारण अगदीं अलीकडील वृत्तांविषयींहि ह्यांत माहिती दिलेली आहे.\nवेदांगज्योतिष हा ज्योतिःशास्त्रावरील एक लहान पद्यमय ग्रंथ आहे; ह्यांतील यजुर्वेद पाठांत त्रेचाळीस श्लोक असून ऋग्वेदपाठांत छत्तीस श्लोक आहेत. ह्यांत संक्रमणाच्या वेळीं सूर्य आणि चंद्र ह्यांचीं स्थानें व सत्तावीस नक्षत्रांच्या स्थानांतील अमावास्या व पौर्णिमा देऊन तद्विषयक गणिताचे नियम दिलेले आहेत. हा ग्रंथ श्लोकबद्ध लिहिला असल्यामुळें व त्याचें स्पष्टीकरण बरोबर होत नसल्यामुळें तो अलीकडे लिहिला गेला असें दिसतें.\nव्याकरणावरील जुनीं वेदांगाचीं पुस्तकें उपलब्ध नाहींत. वेदविवरणाशीं निकट संबंध असल्यामुळेंच हें शास्त्र निघालें व वैदिक पंथांनीं याचा पुरस्कार केला. आरण्यकांतून आपणांस क्वचित् ठिकाणीं व्याकरणांतील पारिभाषिक शब्द आढळतात. परंतु पाणिनीचें अतिप्राचीन व सर्वोत्कृष्ट असें व्याकरणशास्त्रावरील जें पुस्तक आज उपलब्ध आहे, त्यांत वेदभाषेचा प्रामुख्यानें विचार केला नसून केवळ एक उपाङ्ग ह्या दृष्टीनें विचार केलेला आहे. कोणत्याहि वेदपंथाशीं ह्याचा निकट संबंध नसून धर्मशास्त्र खेरीज करुन व्याकरण विषयाचें ज्या काळीं स्वतंत्र रीतीनें अध्ययन होत असे अशा काळीं तो ग्रंथ लिहिला गेलेला आहे. हिंदुस्थानांत देखील प्रथमतः धर्मशास्त्रांत गुरफटून गेलेल्या शास्त्रीय विषयांचें पुढें हळू हळू स्वतंत्र रीतीनें अध्ययन होऊं लागलें.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे\nसंकेतस्थळ उपयोगासंबंधी अधिक माहिती\nप्रस्तावना खंड पाहण्याची पद्धत\nशरीर खंड पाहण्याची पद्धत\nडॉ. केतकर यांच्या आयुष्यातील कालानुक्रम\nडॉ. केतकर गौरवपर लेख\n- प्रा. श्री. के. क्षीरसागर\nपुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित\nकॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-26T09:08:48Z", "digest": "sha1:XZFALEMSNCULC5FK6ZJVE2LKV2TD5AZE", "length": 3765, "nlines": 79, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "संपर्क साधा – Mulayvardhan", "raw_content": "\nएस. एम. एफ. विषयी\n‘मूल्यवर्धन’ संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nआपला प्रतिसाद, प्रतिक्रिया, सूचना आम्हाला कळवा तसेच आपल्याला ‘मूल्यवर्धन’ बाबत काही जाणून घ्यायचे असल्यास अथवा मनात काही शंका असल्यास आवर्जून आम्हाला सांगा. आम्ही आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.\nखाली दिलेल्या फॉर्म आवश्यक माहिती भरून कृपया आपली प्रतिक्रिया नोंदवावी, ही विनंती.\nलेव्हल 8, मुथ्था चेंबर दोन, सेनापती बापट मार्ग, पुणे -411016 (महाराष्ट्र), भारत\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nएस. एम. एफ. विषयी\nएस. एम. एफ. विषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-03-26T08:00:54Z", "digest": "sha1:6SX24XSIIVUYZ76OFDRSC5IGHEYMVM7O", "length": 3806, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १२०० च्या दशकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १२०० च्या दशकातील मृत्यू\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२०० मधील मृत्यू‎ (१ प)\n► इ.स. १२०१ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. १२०२ मधील मृत्यू‎ (१ प)\n► इ.स. १२०३ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. १२०५ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. १२०७ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. १२०८ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n► इ.स. १२०९ मधील मृत्यू‎ (रिकामे)\nइ.स.च्या १३ व्या शतकातील मृत्यू\nइ.स.चे १२०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/12/American-scientists-develop-air-conditioning-fabric.html", "date_download": "2019-03-26T07:58:24Z", "digest": "sha1:AGOQKOON37BTXGKYFFN3ASEEVTBNYALL", "length": 10391, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " तापमान नियंत्रित करेल ‘हे’ कापड तापमान नियंत्रित करेल ‘हे’ कापड", "raw_content": "\nतापमान नियंत्रित करेल ‘हे’ कापड\nआतापर्यंतच्या मानवी इतिहासातील अंग झाकण्याकामी कपड्यांचा उपयोग करण्यापासून ते आता नव्याने तयार केलेला हा कापडाचा प्रकार पाहतो तो बराच पुढे आल्याचे दिसते. सध्या जगभरात थंडीपासून बचावासाठी लोकरीचे कपडे उपयोगात आणले जातात, तर उष्णतेपासून वाचण्यासाठी सुती वा शुभ्र रंगाचे कपडे वापरले जातात. पण नव्या संशोधनानुसार एकाच कपड्यात या दोन्ही गोष्टी मिळतील. अमेरिकेच्या मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग करून हे कापड तयार केले आहे.\nकपड्यांचा विषय आला की, रंग, प्रकार, पोत अशा गोष्टींवर चर्चा होते. पुढे नवीनच घेतलेले कपडे कधी, कुठे परिधान करायचे, हेही आपण ठरवतो. म्हणजे ऋतूनुसार पाहिले, तर उन्हाळा, हिवाळा अन पावसाळ्यातील कपडे त्या त्या काळात वापरले जातात; तर लग्न-मुंज, पार्टी, कामाच्या ठिकाणचे कपडे नेहमीच वेगळे असतात. नुकताच शास्त्रज्ञांनी कापडाचा एक नवीनच असा प्रकार शोधला जो आपल्या सर्वांनाच आवडेलही आणि उपयोगीही पडेल. शास्त्रज्ञांनी तयार केलेले हे कापड वस्त्रप्रावरणांपासून निघणाऱ्या उष्णतेला आपोआपच नियंत्रित करेल. असे झाल्याने या कापडाच्या साहाय्याने शिवलेली वस्त्रे परिधान करणाऱ्या व्यक्तीला हवामानाच्या परिस्थितीनुसार तापमान थंड वा उष्ण राखण्यास मदत होईल. हे कापड तयार करणाऱ्या संशोधकांच्या मते, जेव्हा वातावरण उष्ण आणि दमट असेल तेव्हा या कापडातून उष्णता बाहेर पडेल आणि ज्यावेळी वातावरण थंड वा कोरडे असेल तेव्हा हे कापड उष्णता म्हणजेच उकाड्याला बाहेर पडण्यापासून रोखेल. सोबतच हे कापड घाम शोषून घेण्याचेही काम करेल. आहे की नाही कमाल\nआतापर्यंतच्या मानवी इतिहासातील अंग झाकण्याकामी कपड्यांचा उपयोग करण्यापासून ते आता नव्याने तयार केलेला हा कापडाचा प्रकार पाहतो तो बराच पुढे आल्याचे दिसते. सध्या जगभरात थंडीपासून बचावासाठी लोकरीचे कपडे उपयोगात आणले जातात, तर उष्णतेपासून वाचण्यासाठी सुती वा शुभ्र रंगाचे कपडे वापरले जातात. पण नव्या संशोधनानुसार एकाच कपड्यात या दोन्ही गोष्टी मिळतील. अमेरिकेच्या मेरिलॅण्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग करून हे कापड तयार केले आहे. या धाग्याचे स्ट्रॅन्डस कार्बन नॅनोट्युब्सने कोटेड असल्याने ते वजनाने अतिशय हलके आहे. विद्यापीठातील प्राध्यापक यूहूआंग वांग या कापडाच्या संशोधनाबद्दल म्हणाले की, आम्ही पहिल्यांदाच असे तंत्रज्ञान वापरले आहे की, ज्याच्या साहाय्याने इन्फ्रारेड किरणांना थेट प्रवेश करण्याची संधी मिळेल. या नव्या कापडाचा आधारभूत धागा अशा फायबरपासून तयार केले आहे, जो दोन वेगवेगळ्या कृत्रिम पदार्थांपासून बनला आहे. पहिला जो की, पाणी शोषून घेतो आणि दुसरा जो की, पाण्याला मागे हटवतो.\nनव्या कापडाच्या सुतात वापरलेल्या फायबरमधील पदार्थ पाणी शोषून घेण्याबरोबरच पाण्याचा प्रतिरोधही करतो. परिणामी, जेव्हा हे कापड घामेजलेल्या शरीराच्या संपर्कात येते तेव्हा कपड्यातील फायबर खराब होते. नंतर याचमुळे यार्नचे स्ट्रॅन्डस अधिकच जवळ येतात व सुतातील रोमछिद्रे म्हणजेच पोर्स खुली होतात. असे झाल्याने उष्णता शरीराबाहेर पडण्यास सुरुवात होते आणि शरीराला थंडाव्याची जाणीव होते. दुसरीकडे बाहेरच्या थंड वातावरणामुळे शरीरही थंड व्ह���यला लागते तेव्हा या कापडाची यंत्रणा उलट्या पद्धतीने कामाला लागते आणि उष्णता म्हणजेच उकाड्याला बाहेर जाण्यापासून रोखते. जगाच्या इतिहासात अशाप्रकारे मानवी गरजांना अनुकूल असे कापड तयार करण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. नवनवीन प्रकारचे कापड तयार करण्याचे प्रयत्न याआधीही जगभरात झाले होते. वर्गीकरण करता पॅसिव्ह, अ‍ॅक्टिव्ह आणि अल्ट्रा या तीन प्रकारात ते केले जाते. ज्यात माणसाने शोधलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून निरनिराळ्या परिस्थितीत वापरण्यायोग्य कापड तयार करण्यात येते. हॅरी वॅनराईट, हर्बर्ट सेलबॅच, त्यानंतर स्टीव्ह मॅन यासारख्या संशोधकांनी अ‍ॅनिमेटेड, वेअरेबल कॉम्प्युटर अशी वस्त्रप्रावरणे तयार केली. पण मेरीलॅण्ड विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेले हे कापड वर उल्लेखलेल्यांपेक्षा वेगळे आहे, जे प्रथमच घडले. आता भविष्यात लवकरच या प्रकारचे कपडे दुकानादुकानात आणि मॉल्स वा ई-कॉमर्स संकेतस्थळांवरही विक्रीसाठी दिसू शकतील.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/176282-", "date_download": "2019-03-26T08:21:49Z", "digest": "sha1:QW6EUP2SHQ532TEVSEV43NEULHHNYUNQ", "length": 9780, "nlines": 33, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "आपल्या ऍमेझॉन एसईओ कसे सुधारित करावे?", "raw_content": "\nआपल्या ऍमेझॉन एसईओ कसे सुधारित करावे\nआकडेवारीच्या आकडेवारीनुसार, ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देत असलेल्या 55% पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी अमेझॅन ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी त्यांना काय हवे आहे ते पहा.हे आमच्या दिवसांत खरेदीदारांसाठी एक संदर्भ बिंदू आहे. वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर प्रथम या वेबसाईटची चांगली प्रतिष्ठा, किंमतींची तुलना करण्याची आणि वेबवरील सर्वोत्तम किंमत, ग्राहक अभिप्राय वाचण्याची क्षमता इत्यादीसारख्या स्पष्ट कार्यांची संख्या यामुळे प्रथम हे मंच तपासा.शिवाय, वापरकर्त्यांना हे लक्षात येते की या प्लॅटफॉर्मसह नकारात्मक अनुभवाच्या बाबतीत, ते संपूर्ण नुकसान भरपाई प्राप्त करतील. या सर्व वैशिष्ट्ये ऍमेझॉन खरेदीदार आणि विक्रेते दोन्हीसाठी फायदेशीर आहेत - los mejores web hosting de argentina. म्हणूनच आपण आपल्या संभाव्य ग्राहकांच्या सर्वात मोठ्या रकमेचे लक्ष्य बनवू इच्छित असल्यास, ऍमेझॉन या हेतूने सर्वोत्तम व्यासपीठ आहे. या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील आपल्या सूचीमधून अधिक प्राप्त करण्यासाठी, आपल्या उत्पादनांचे आणि व्यवसायांचे प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला काही शोध इंजिन ऑप्टिमायझेशन तंत्र अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.\nहा लेख आपल्याला आपल्या अमेझॅन एसईओमध्ये सुधारणा करण्यास आणि आपल्या उत्पादनांना या सर्वात मोठ्या ऑनलाइन किरकोळ व्यासपीठावर दिसण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nऍमेझॉन वर श्रेणीतील उत्पादनांचे सिद्धांत\nआपल्या ऍमेझॉन पेज एसईओ सुधारण्यासाठी कृती करण्यासाठी आवश्यक अनेक आवश्यक क्रमवारीत कारक आहेत.आपण एक चांगले-ऑप्टिमाइझेड उत्पादन सूची तयार करू इच्छित असल्यास, आपल्याला कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.\nऍमेझॉन ए 9 रँकिंग अल्गोरिदम नुसार संभाव्य ग्राहक शोध क्वेरीनंतर खालील डेटा पाहतो:\nलक्ष्यित कीवर्ड आणि टॅग;\nउत्पादन उपलब्धता (सध्या उपलब्ध किंवा स्टॉकमध्ये);\nया सर्व गोष्टींचे कार्यप्रदर्शन घटक आणि प्रासंगिकता घटकांमध्ये विभागले जाऊ शकतात. मूलतत्वे पहिल्या गटात ऍमेझॉन ते असे करून ते करेल किती पैसे आधारित उत्पादने रँक वापर करते दर्शविते काय दाखवते. एका प्रयोक्ता शोधानंतर उत्पादनाशी प्रासंगिकता हे प्रासंगिकता आहे.\nआम्हाला प्रथम कामगिरी-आधारित रँकिंग घटक चर्चा करू. सर्व प्रथम, हा रूपांतरण दर आहे. रुपांतरण म्हणजे अॅमेझॉन रँकिंग घटक. ऍमेझॉन दर्शविण्यासाठी आपण आपल्या उत्पादनास संभाव्य रूपांतरित होण्याकरिता काही प्रभावी तंत्र वापरु शकता. रुपांतरणे स्पष्ट चित्र मिळण्यासाठी येतो तेव्हा, ऍमेझॉन खूप अवघड आहे. आपण वेगवेगळे मेट्रिक्स जसे की युनिट्स आणि सत्रे बघू शकता परंतु सर्व परिस्थिती नियंत्रीत करण्यासाठी पुरेसे डेटा नाही.\nआपण अहवाल, त्यानंतर व्यवसाय अहवाल, तपशीलवार पृष्ठ विक्री आणि शेवटी रहदारीवर जाऊन आपल्या संभाषणविषयक डेटा शोधू शकता. येथे आपल्याला युनिट सत्र टक्केवारी किंवा सत्रांच्या संख्येत तपासावे लागतील.\nआपल्या ऍमेझॉन रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी, आपल्याला आपला खरेदी बॉक्स टक्केवारी समायोजित करण्याची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, प्रत्येक खरेदी बॉक्सला आपल्या युनिट्सचे आदेश दिले जाते ते ऍमेझॉनला सूचित करतील की आपण अधिक रुपांतर करीत आहात.\nआपण आपल्या प्रतिमा ऑप्टिमायझेशन आणि उत्पादन किंमती सुधारणा द्वारे कार्यप्रदर्शन आधारित रँकिंग प्रभावित करू शकता.\nआता, आम्हाला अमेझॅन रँकिंग कारकांवर एक नजर टाका.शोध क्वेरी आणि पृष्ठावर प्रस्तुत केलेली माहिती प्रासंगिकतेबद्दल सर्व प्रासंगिकता घटक आहेत.\nआपल्या पृष्ठाला वापरकर्त्याच्या क्वेरीस अधिक संबद्ध करण्यासाठी, आपल्याला आपले उत्पादन सूची शीर्षक अनुकूलित करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या संभाव्य ग्राहकांना पृष्ठावर आपली उत्पादने शोधण्यास मदत करण्यासाठी आपल्या शीर्षकातील आणि वर्णनातील सर्वात संबद्ध आणि लक्ष्यित कीवर्ड समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे.\nआपण आपल्या शीर्षकामध्ये समाविष्ट करणे आवश्यक असलेले मूलभूत घटक म्हणजे उत्पादन ब्रँड, संक्षिप्त वर्णन (रंग, आकार, साहित्य, संख्या), उत्पादनाची ओळ आणि ज्यांच्यासाठी हे उत्पादन डिझाइन केले आहे (मुले, प्रौढ, इत्यादी). )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thane.nic.in/mr/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-26T08:18:35Z", "digest": "sha1:L6EDFY575QPWPWKBDCC3V4RIW565Q7LD", "length": 3607, "nlines": 93, "source_domain": "thane.nic.in", "title": "ध्वनिचित्रफीत दालन | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nरेतीगट व खनीकर्म विभाग\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nउघड्यावरील मलविसर्जन मुक्त उपक्रम पथनाट्य\nकौशल्य विकास केंद्र ठाणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, ठाणे , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Mar 25, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2019-03-26T08:56:20Z", "digest": "sha1:4LBJCG2JYNUVSNCL3SL6DO544MIJK7PY", "length": 6579, "nlines": 56, "source_domain": "lokvruttant.com", "title": "आता कर्ज फेडणार नाही : नीरव मोदी – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या प���वित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nआता कर्ज फेडणार नाही : नीरव मोदी\nमुंबई:पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटींचा चुना लावणाऱया नीरव मोदींने उलटय़ा बोंबा मारायला सुरू केल्या आहेत. ‘ पीएनबी बँकेने हे प्रकरण सर्वाजनिक केल्यामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेने कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.त्यामुळे पीएनबी माझ्याकडून एक छदामही वसूल करू शकणार नाही’,असे नीरव मोदीने पीएनबीला पत्र लिहून म्हटले आहे.तसेच पीएनबीने आपलया कंपन्यांवर असलेले कर्ज वाढून सांगितले असल्याचा दावाही मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16फेबुवारीला पत्र लिहिण्यात आले.आपल्या कंपन्यांवर पीएनबीचे कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे. नीरव मोदी त्याच्या कुटुंबीयांसह जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ातच देश सोडून पळाला होता. बँकेने कर्जाची रक्क्म वसूल करण्याच्या घाईत माझ्या ब्रँडचा व्यवसाय उद्धवत केला आहे आणि आता कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहे.असे नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटले.\nटी-20 क्रिकेट बंदच करून टाका : ट्रेवर बेलिस\n\"आता मला ठाण्यात राहायचे नाही\" - संजीव जयस्वाल\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://lokvruttant.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2019-03-26T08:49:05Z", "digest": "sha1:YSOSCM2F3NY2MEOYWBXSO35CEFHIXRXN", "length": 11098, "nlines": 66, "source_domain": "lokvruttant.com", "title": "बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल ! – Lokvruttant", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर\nबेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल \nमुंबई-: बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल होत आहेत. हजारो प्रवासी ठाण्यातून मुंबईसाठी कामाच्या उद्देशाने प्रवास करत असतात. बेस्टच्या सततच्या दुसऱ्यादिवसाच्या बंद मुळे प्रवसिकांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे.\nपश्चिम उपनगरातील वांद्रे, मजास, मरोळ, गोरेगाव, ओशिवरा, दिंडोशी, मालाड, मागाठाणे, दहिसर, गोराई या विविध आगारांमध्ये बेस्ट वाहक आणि चालकांची उपस्थितीच नव्हती. कामावर जाण्यासाठी आम्ही बसडेपोकडे फिरकलोच नाही, अशी माहिती काही वाहक व चालकांनी दिली.\nअंधेरी पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांसाठी खासगी बसेसतर्फे अंधेरी ते वर्सोवा आणि अंधेरी ते लोखंडवाला या मार्गावर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशामागे 20 रुपये भाडे आकारले जात आहे. तर गोरेगाव स्थानक ते आयटी पार्क-न्यू म्हाडासाठी गोरेगाव स्थानकापासूनही खासगी बस सेवा सुरू आहे.\nबेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही गैरसोय होणार आहे. मंगळवारी (8 जानेवारी) मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संपचिघळला आहे. या बैठकां��ध्ये ठोस असा तोडगा न निघाल्यानं दुसऱ्याही दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेनं मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला यामुळे संपात फूट डली आहे. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याने काही बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. शिवसेना संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी जाहीर केले.\nकामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे\nसोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी एकही बस रस्त्यावर न आल्यानं बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज 2,800 बस धावतात आणि त्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचा महसूल दररोज मिळत असतो. आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमानं 690 कोटी रुपयांची तूट दाखवली आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची संचित तूट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयानं दिला. तसंच संप करू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले. त्यानंतरही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nTags: # बेस्टच्या संपामुळे मुंबईसह #ठाणेकरांचे हि हाल\n२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स\nसीबीआय संचालक आलोक वर्मा, मुख्य न्यायाधीश गोगोई, निवड समितीतून वेगळे झाले.\nअर्थव्यवस्था अहमदनगर उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण कोलकत्ता कोल्हापूर क्रीडा गोवा चंद्रपूर जळगाव ठाणे दिल्ली देश नवी मुंबई नागपूर नाशिक पश्चिम महाराष्ट्र पुणे प्रतिमा मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई वसई विज्ञान तंत्रज्ञान विदर्भ विदेश व्हिडिओ\nलोकसभा निवडणुकीत ११ उमेदवारांसह रासपा सेक्युलर निवडणूक मैदानात\nभिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर विरोध ; उमेदवार न बदलल्यास नगरसेवक राजीनामा देण्याच्या पावित्र्यात\nसमाज संघटित होण्यासाठी अस्मिता गरजेची- अण्णा डांगे\nसाबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त ठाणे महापालिकेची धडक कारवाई\nकाँग्रेसची लोकसभा निवड���ुकीसाठी आठवी यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/special-interview-of-yougesh-malkhare-latest-updatee/", "date_download": "2019-03-26T08:32:54Z", "digest": "sha1:5F3MTHZZCJXE6BIGMD4NONJ6EHLSMZLX", "length": 3943, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तो देतो रस्त्यावरील मनोरुग्णांना हक्काचा 'आसरा'", "raw_content": "\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nविकास दिसत नसेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात करू : डॉ.प्रितम मुंडे\nजयकांत शिकरे खर्या आयुष्यात लढवणार निवडणूक \nभाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ \nतो देतो रस्त्यावरील मनोरुग्णांना हक्काचा ‘आसरा’\nअभिजित दराडे: समाजामध्ये आपण अनेक ठिकाणी मनोरुग्णांना पाहतो. काहीजण अशा व्यक्तींना पाहिल्यावर थेट रस्ताच बदलून जातात. तर काहींना द्या आल्याने ते मनोरुग्णांना खायला देतात. मात्र एक असा अवलिया आहे जो अशा व्यक्तींचं आयुष्य बदलण्यासाठी काम करतोय. आणि ते म्हणजे योगेश मलखरे. मलखरे नेमकं हे काम कसं करतात. आणि त्यांचा आजवरच संपूर्ण जीवन प्रवास\n‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी\n…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट \n‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’\nऔरंगाबादमधील 55 हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ\nमुळा’ला २५०० रुपये भाव द्यावाच लागेल – आमदार बाळासाहेब मुरकुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F", "date_download": "2019-03-26T08:31:22Z", "digest": "sha1:SV6HXSQ66HIHJR25F7I2YT3JXV4WZW6O", "length": 6324, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इम्मॅन्युएल कांट - विकिपीडिया", "raw_content": "\nकॉनिग्सबर्ग, प्रशिया; आताचे कॅलिनिनग्राड, रशिया\nइम्मॅन्युएल कांट (एप्रिल २२, इ.स. १७२४:क्योनिग्सबर्ग, प्रशिया - फेब्रुवारी १२, इ.स. १८०४) हा १८व्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७२४ मधील जन्म\nइ.स. १८०४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनव��न खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१७ रोजी २१:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-26T07:58:19Z", "digest": "sha1:YPL4M3B3KPCFJL2SJNDHTPE7ORPI2P4W", "length": 5315, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोमी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nरशिया (कोमी प्रजासत्ताक, पर्म क्राय)\nकोमी ही रशिया देशातील कोमी प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. ह्या भाषेच्या प्रमुख दोन बोलीभाषा असून रशियामधील सुमारे २.२ लाख लोक ही भाषा वापरतात. ही भाषा उद्मुर्त भाषेसोबत मिळतीजुळती आहे.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.inmarathi.com/worlds-richest-kids/", "date_download": "2019-03-26T08:25:26Z", "digest": "sha1:R7ABBSAMGBNU77MF4NVTNZAHGXLY3RGE", "length": 16675, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या ७ लहानग्यांची संपत्ती भल्या भल्यांचे डोळे विस्फारणारी आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nया जगात तीन प्रकारची लोकं वावरतात, पहिली श्रीमंत लोकं, दुसरी मध्यमवर्गीय आणि तिसरी गरीब लोकं. या जगात श्रीमंत लोकांकडे इतका पैसा आहे की ते काहीही काम न करता आयुष्यभर ऐशोआरामाचे जीवन जगू शकतात.\nयापैकी काहींना श्रींमती पूर्वजांकडून मिळाली आहे तर काहींनी ती आपल्या मेहनतीने कमावली आहेत. पण या जगात वयाने मोठी लोकंच श्रीमंत असतात असे नाही, तर काही अशी लहान मुलं देखील आहेत ज्यांचा बँक बॅलेंस मोठ-मोठ्या लोकांनाही लाजवेल. आज आ��ण अशाच काही Richest Kids बद्दल जाणून घेणार आहोत.\nJaden Christopher Syre Smith हा एक अमेरिकन अभिनेता आणि रॅपर आहे. Jada Pinkett Smith आणि Will Smith यांचा तो मुलगा. Jaden Smith ने २००६ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट हा त्याच्याच पित्यासोबतचा The Pursuit of Happyness हा होता.\nजर त्याच्या स्वतःच्या संपत्तीचा विचार केला तर सध्या तो ९ मिलिअन डॉलरचा मालक आहे. पण त्याच्या पालकांची संपत्ती देखील कधीना कधी त्याचीच होणार, त्या हिशोबाने आज त्याच्याकडे ५५४ मिलिअन डॉलर एवढी संपत्ती आहे.\nDannielynn Hope Marshall Birkhead ही एक अमेरिकन चाईल्ड मॉडेल, टॅबलॉईड सेन्सेशन आणि रियालिटी टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे.\nती स्वर्गीय Anna Nichole Smith हिची मुलगी आहे. जी देखील एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. आता तिची मुलगी Dannielynn ही देखील तिच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे. तिची एकूण संपत्ती १० मिलिअन डॉलर एवढी आहे.\nSuri ११ वर्षीय बाल कलाकार आहे, ही अभिनेता Tom Cruise आणि अभिनेत्री, मॉडेल Kate Holmes यांची मुलगी आहे, पण आता ती तिच्या पित्यासोबत नसते कारण त्यांचा घटस्फोट झाला आहे.\nतिच्या पित्याची संपत्ती ५०० मिलियन डॉलर इतकी आहे आणि तिच्या आईची संपत्ती २६ मिलयन डॉलर एवढी आहे आणि Suri ने देखील अॅक्टिंग आणि मॉडेलिंग करण्यास सुरवात केली आहे त्यामुळे ती देखील या Richest Kids च्या लिस्टमध्ये येते.\nValentina हिचा जन्म खूप श्रीमंत कुटुंबात झाला, तिच्या पित्याची एकूण संपत्ती १५ मिलियन डॉलर आहे तर आईची ८८ मिलियन डॉलर. तसेच तिच्या नावाने एक १२ मिलियन डॉलरचं घरं देखील आहे. एका ७ वर्षीय मुलीकडे एवढी संपत्ती असणे मोठ्या मोठ्यांना लाजवेल. ती आधीच एका अफाट संपत्तीची मालक आहे तसेच तिच्या नावावर २५ मिलियन डॉलरचा ट्रस्ट फंड देखील आहे.\nBill आणि Melinda Gates यांना तीन मुलं आहेत. ज्यात Pheobe आणि Jennifer या दोन मुली तर Rory नावाचा एक मुलगा आहे. Bill यांची एकूण संपत्ती ८५ बिलियन डॉलर आहे तर Melinda यांची संपत्ती ५१ बिलियन एवढी आहे. जरी ते त्यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग दान करणार असतील तरी Bill यांनी त्यांच्या मुलांकरिता प्रत्येकी ५० मिलियन डॉलरचा ट्रस्ट बनविला आहे, जो त्यांच्या २१ व्या वर्षी त्यांना मिळेल. Bill यांच्यानंतर त्यांच जे काही आहे ते त्यांच्या मुलाचं होणार, तसेच त्यांची संपत्ती नेहमी वाढतच जाणार, त्यामुळे त्यांच्या मुलांजवळ आज आणि नेहेमी ते सर्वकाही राहिलं जे त्यांना हवं आहे.\nReed, Eve आणि Erin Jobs यांना अॅपल एम्पायरची म���लं म्हणून ओळखले जाते. ते स्वर्गीय Steve Jobs यांची मुलं आहेत. मृत्यूवेळी Steve Jobs यांची एकूण संपत्ती २५ मिलियन डॉलर एवढी होती. त्यांची पत्नी Lauren Powell त्यांचा हा वारसा चालवते आहे. Steve Jobs यांनी त्यांच्या तिन्ही मुलांच्या नावे ट्रस्ट फंड ठेवला आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती हे जरी उघड झालेलं नसेल तरी सध्या त्या तिघांची मिळून २० मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे जी त्यांच्या आईनंतर त्यांना मिळेल.\nKnox आणि Vivienne Jolie Pitt ही दोन जुळी मुलं हॉलीवूडचे सर्वात फेमस कपल Angelina Jolie आणि Brad Pitt यांची आहेत. २००८ साली जेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा त्यांची एक झलक बघण्यासाठी तिथला चाहता वर्ग वेडा झाला होता. Knox आणि Vivienne यांचा पहिला फोटो ही १४ मिलियन डॉलरला विकल्या गेल्याची माहिती आहे. जो आतापर्यंतचा सर्वात महाग सेलिब्रिटी फोटो आहे. तसेच ते सर्वात जास्त मानधन मिळविणाऱ्या बालकलाकारांपैकी एक आहेत.\nतर अशी ही Richest Kids ज्यांची या वयातच एवढी संपत्ती आहे तर विचार करा मोठे झाल्यावर त्यांच्याकडे किती संपत्ती असेल \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← त्सुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट →\nश्रीमंतांची नगरी दुबईबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला अचंबित करून सोडतील\nबीभत्स बॉलिवूड : हिंदी चित्रपटसृष्टीच्या गोजिऱ्या चेहर्यामागचं विकृत, विद्रुप वास्तव\nहॉलीवूडच्या भयपटांशी तुलना करण्याची क्षमता असलेल्या ‘तुंबाड’वर अन्याय का\n६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून चीन अख्ख्या जगाला कवेत घेतंय\nभगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत\nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\nनेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते\nविमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते\nहे जगभर प्रिय असे आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिलेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही\n“कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत” : वाचा मनाला भावणारी उत्तरं\nभारताबद्दल ���्या ‘१०’ धादांत खोट्या गोष्टी, ज्या आपण आजवर खऱ्या मानत आलो\nकॉफीचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहित नसणार…\nभारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे\n१९८६ पासून”अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास\nया ब्रँडची पूर्ण नावं वाचून तुम्ही अगदी दंग व्हाल\nसुषमा स्वराज यांचा बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\nTitanic : परत एकदा समुद्रावर अधिराज्य गाजवणार…\n“शेयरिंग” आजही “मिसिंग”च आहे\nगॅस बर्नर स्वच्छ करण्याची ही अचूक पद्धत तुम्हाला माहित असायलाच हवी\nप्राण्यांची जत्रा भरवणारी भारतातील दुसरी सगळ्यात मोठी श्री क्षेत्र माळेगावची यात्रा \nभारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते\nगुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी तुमच्यात हव्या ह्या 5 गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/10/blog-post_14.html", "date_download": "2019-03-26T08:43:15Z", "digest": "sha1:RJ6XMW63IC4UKAPAQ3PMDWYN33MCGBYD", "length": 15894, "nlines": 126, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: रंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nरंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी\nरंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी\nभारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या असंख्य मोटार गाड्यांचे शेप बघितले आठवले कि मनाशीच खूप हसायला येते जसे टोयोटा इनोव्हा एखाद्या लेकुरवाळ्या बाईसारखी दिसते वाटते, इनोव्हा च्या अंगाखांद्यावर कितीही लेकरं बसू द्या, तरीही ती सुसाट पळते. होंडा कारचे झाज मॉडेल आता बंद झालेले आहे पण त्या कार ची मागल्या बाजूची भली मोठी काच बघून वाटायचे, हि पाठ उघडी असलेल्या बाईसारखी आहे. टाटा कंपनीच्या कार्स कायम बार बालासारख्या, म्हणजे बाहेरून दिसायला एकदम देखण्या आणि आतून एकदम कंडम किंवा विविध महिंद्रा गाड्या म्हणजे घरातून ओवाळून टाकलेल्या तरुणींसारख्या, कुठेही कोणालाही अव्हेलेबल. मर्सिडीज कार्स म्हणजे वर्गातल्या भाव खाणाऱ्या सुंदर मुली, त्यांना वाटत असते आमच्यासारख्या आम्हीच, स्कोडा कार्स नवरा कर्जबाजारी झाला तरी खर्चिक स्वभावाच्या बायकांसारख्या, त्यांची येणारी मोठाली बिले बघून ते वाटते. मारोती कार्स म्हणजे कोरस नृत्यात मुख्य नर्तिकेच्या मागे उभे ���ाहून हातवारे करणाऱ्या मुली म्हणजे नर्तिका एखादीच असते पण कोरस मध्ये नाचणाऱ्या भरमसाठ असतात, भारतीय रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धावणाऱ्या कार्स म्हणजे मारोती...\nनागपुरातल्या एका नेत्याने मात्र आपल्या आयुष्याला अगदी सुरुवातीपासून अतिशय सुंदर शेप दिलेला आहे, गिरीश गांधी हे ते नाव. त्यांच्या मनात अमुक एखादे व्यक्तिमत्व भरले कि ते त्या त्या व्यक्तींसाठी वाट्टेल ते करतात. स्वर्गवासी डॉ मोहन धारिया, संपर्कातून सहवासातून गिरीशभाऊंच्या असेच मनात भरले आणि धारियाजीँच्या नावाने गिरीशभाऊंनी दरवर्षी एका नामवंत व्यक्तीला ' राष्ट्रनिर्माण पुरस्कार देण्याचे ठरविले, मागल्या वर्षी थेट दिल्लीत गिरीशभाऊंनी एक दिमाखदार समारंभ घडवून आणला होता आणि राष्ट्रनिर्माण पुरस्कार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात आला, अलीकडे म्हणजे १३ ऑकटोबरला धारिया फौंडेशनने हा पुरस्कार डॉ. स्वामिनाथन यांना देऊन सन्मानित केले, नागपूरचे बनवारीलाल पुरोहित तामिळ नाडू चे राज्यपाल असल्याने हा समारंभ थेट राज भवन मध्ये माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्स्थितीत साजरा केल्या गेला...\nसमारंभ गिरीश गांधी यांचा असल्याने तो देखणा आटोपशीर झाला पार पडला हे वेगळे सांगण्याची लिहिण्याची गरजच नसते किंबहुना हे वाक्य नागपुरातल्या प्रत्येक पत्रकाराचे तोंडपाठ झालेले आहे आणि गिरीश गांधी यांना नागपूरकर कार्यक्रम सम्राट म्हणूनच ओळखतात. विविध देखणे समारंभ घडवून आणणारा असा नेता माझ्या पत्रकारितेच्या दीर्घ वाटचालीत मी बघितलेला नाही म्हणजे असा एकही आठवडा जात नाही ज्या आठवड्यात गिरीशभाऊंनी अमुक एखादा समारंभ घडवून आणला नाही किंबहुना उद्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ने त्यांची दाखल घेतल्यास मला, नागपूरकरांना, गिरीशभाऊंना जवळून ओळखणार्या त्यांच्या जगभरातल्या संख्यने फार मोठ्या असलेल्या मित्र परिवाराला त्यावर फारसे, अजिबात, नक्कीच आश्चर्य वाटणार नाही....\nआणखी एक महत्वाचे, त्याने यावे भाषण करावे आणि भाषण संपत आले असतांनाच समोर किंवा स्टेजवर बसलेल्यांना १०० टक्के जिंकून बाहेर पडावे, हे उत्कृष्ट भाषण तंत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना अंगवळणी पडलेले असल्याने देवेंद्र मग ते मला महाविद्यालयात शिकत असतानाचे आठवत असतील किंवा आज ते एक यशस��वी मुखमंत्री म्हणून, त्यांचे जगभरात कुठेही भाषण झाले आणि ते आश्वासक वाटले नाही, आवडले नाही असे आजपर्यंत कधीही त्यांच्या बाबतीत घडलेले नाही त्यामुळे त्यांचे ते त्यादिवशी चेन्नईतले भाषण, ते संपल्यानंतर मला एक चेन्नईकर म्हणाला, वाईट वाटते, फडणवीस आमचे मुख्यमंत्री नाहीत, अर्थात जगविख्यात डॉ. स्वामिनाथन वयाच्या ९१ व्या वर्षी फडणवीसांचे भाषण ऐकतांना तल्लीन झाले होते, तेथे इतर सर्वसामान्यांना देवेंद्र यांचे भाषण न आवडणे म्हणजे एखाद्या खवय्याला देवेंद्रजींच्या आईंच्या हातची पुरणाची पोळी न आवडण्यासारखे...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nउत्सवी आणि उत्साही १ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ५ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ४ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nइकडले तिकडले राजकारणातले ��� : पत्रकार हेमंत जोशी\nमी टू : पत्रकार हेमंत जोशी\nराजकारणातले इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी\nचतुर फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nवाघाची पोपटपंछी : पत्रकार हेमंत जोशी\nविखारी विचार विषारी प्रचार : पत्रकार हेमंत जोशी\nरंगलेला सोहळा : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे २ : पत्रकार हेमंत जोशी\nनिखिल वागळे १ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद २ : पत्रकार हेमंत जोशी\nपरिच्छेद १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-budget-coverage-you-decide-who-is-right-who-is-wrong-1643220/", "date_download": "2019-03-26T08:41:58Z", "digest": "sha1:JEAMACENSSHYTLMXK2IMCK36CXWGJ7OL", "length": 10903, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Budget Coverage you decide who is right who is wrong | महाराष्ट्र बजेटच्या बातम्या – तुम्हीच ठरवा कोण चूक कोण बरोबर? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजपला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे निलंबन राष्ट्रवादीकडून मागे\nअनामत रक्कम भरण्यासाठी चक्क बंदी घातलेल्या चलनी नोटा आणल्या\n‘मोबाइल’मध्ये मग्न सुरक्षारक्षकांवर पालिकेकडून वेतनकपातीची कारवाई\nडान्सबारमध्ये दौलतजादा करणाऱ्यांची नशा उतरली\nभुयारी वाहनतळ उभारणीचा मार्ग मोकळा\nमहाराष्ट्र बजेटच्या बातम्या – तुम्हीच ठरवा कोण चूक कोण बरोबर\nमहाराष्ट्र बजेटच्या बातम्या – तुम्हीच ठरवा कोण चूक कोण बरोबर\nएक अपवाद वगळता सगळ्यांना वाटलं महाराष्ट्र शायनिंग नाहीये\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आणि प्रसारमाध्यमांनी त्यासंदर्भातल्या बातम्या दिल्या. विशेष म्हणजे या आर्थिक पाहणीमध्ये जे म्हटलंय त्या एकाच तथ्याच्या आधारे परस्पर विरोधी सूर मराठी प्रसारमाध्यमांमध्ये उमटले. साहजिकच वाचकांचा गोंधळ उडाला आणि काय बरोबर नी काय चूक हे अनेकांना कळेनासे झाले. सोशल मीडियावर या गोंधळाचं प्रतिबिंब पडलं. त्यामुळे वाचकांचा हा गोंधळ दूर व्हावा, यासाठी आम्ही इंग्रजीतल्या नामांकित वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्या व मराठीत आलेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉट या इथं एकाच ठिकाणी देत आहोत.\nतुम्हीच ठरवा कोण बरोबर कोण चूक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदिवंगत अनंत कुमार यांच्या मतदार संघात तळपणार तेजस्वी सूर्या \nBlog: इतिहासाचा सोपा पण गणिताचा पेप�� कठीण\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nशरद पवारांच्या विकिपीडिया प्रोफाईलमध्ये फेरफार, देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा केला उल्लेख\n'गुजरातचे दोन भामटे लोकांना फसवत आहेत', भाजपा नेत्याचं वक्तव्य; निलंबनाची कारवाई\nनाक पुसता येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला\nअभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश\n'छपाक'मधल्या दीपिकाला पाहून कंगनाच्या बहिणीला आठवली स्वत:ची संघर्षकथा\nचार दिवसात 'केसरी'नं कमावले तब्बल इतके कोटी\nमोदी बायोपिकच्या श्रेयनामावलीत जावेद अख्तर यांचं नाव हेतुपुरस्सर- शबाना आझमी\nया एकमेव कारणासाठी सलमानने भन्साळींसोबत काम करण्यास दिला होकार\nउदय चोप्रा नैराश्यग्रस्त; आत्महत्येच्या त्या ट्विटनंतर केला खुलासा\nकर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी\nउमेदवारी अर्ज दाखल करताना युती, आघाडीचे शक्तिप्रदर्शन\nकुलर वापरताना काळजी घ्या\nनऱ्हे ग्रामपंचायतीतील वाद; सरपंच महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू\nवसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत\nपक्षाच्या उमेदवाराविरोधात भिवंडीतही काँग्रेसमध्ये बंड\nबिबटय़ाच्या मृत्यूप्रकरणी पाण्याची तपासणी\nकल्याण कृषी बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’ आघाडीची सरशी\nशहरबात : ‘बोर्ड’ चपळ कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912204885.27/wet/CC-MAIN-20190326075019-20190326101019-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}