diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0054.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0054.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0054.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,643 @@ +{"url": "http://2know.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-11T23:35:11Z", "digest": "sha1:A2JG3TW32REQECCJTHPMMMBU4BEG2T2K", "length": 16009, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "क्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय?", "raw_content": "\nक्लाऊड स्टोअरेज म्हणजे काय\nRohan November 25, 2014 इंटरनेट, क्लाऊड स्टोअरेज, गूगल ड्राईव्ह, डेटा स्टोअरेज, मेमरी\n‘क्लाऊड स्टोअरेज’ या शब्दप्रयोगातील ‘क्लाऊड’ चा अर्थ आकाशातील ‘ढग’ असा होत नाही. त्यामुळे यातील ‘क्लाऊड’ या शब्दाला आपण बाजूला ठेवूयात. ‘स्टोअर करणे’ म्हणजेच ‘साठवणे’. ज्या ठिकाणी काहीतरी साठवले जाते त्यास ‘स्टोअरेज’ असे म्हणतात. आपण मोबाईलवरुन जो फोटो काढतो, तो कुठे साठवला जात असेल तो आपल्या फोनच्या ‘डेटा स्टोअरेज’ मध्ये साठवला जातो. ‘डेटा’ म्हणजेच ‘उपयुक्त माहिती’. उपयुक्त माहिती जिथे साठवली जाते त्यास ‘डेटा स्टोअरेज’ असे म्हणतात.\n‘मेमरी कार्ड’ हे डेटा स्टोअरेजचे एक उदाहरण आहे. मेमरी कार्डवर आपण फोटो, व्हिडिओ, गाणी, डॉक्युमेंट, इत्यादी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती साठवत असतो. मात्र ‘स्टोअरेज’चे (साठवणूकीचे) कोणतेही साधन (जसे की, मेमरी कार्ड) हे आपल्या क्षमतेनुसार मर्यादित प्रमाणातच डेटा (जसे की, फोटो, गाणी, इ.) साठवू शकते. उदाहरणार्थ, १६ जीबी च्या ‘मेमरी कार्ड’वर आपण त्याहून अधिक माहिती साठवू शकत नाही. त्याहून अधिक माहिती साठवायची असेल, तर ३२ जीबी चे मेमरी कार्ड असायला हवे.\n‘क्लाऊड स्टोअरेज’ ही संकल्पना अगदी ‘डेटा स्टोअरेज’ (जसे की, मेमरी कार्ड) प्रमाणेच आहे. ‘क्लाऊड स्टोअरेज’ हा डेटा स्टोअर करण्याचाच एक प्रकार आहे. ‘मेमरी कार्ड’ आपले स्वतःचे असते आणि ‘क्लाऊड स्टोअरेज’ आपण भाड्याने घेतो, इतकाच काय तो फरक आहे. त्यामुळे सहाजिकच एक प्रश्न निर्माण होतो की, ‘क्लाऊड स्टोअरेज’ आपण कोणाकडून भाड्याने घेतो गूगल, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स, कॉपी अशा अनेक कंपन्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ‘क्लाऊड स्टोअरेज’ भाड्याने देतात. मात्र ‘मेमरी कार्ड’ प्रमाणेच ‘क्लाऊड स्टोअरेज’ मध्ये डेटा स्टोअर करण्याची एक मर्यादित क्षमता असते. उदाहरणार्थ, १५ जीबी च्या ‘क्लाऊड स्टोअरेज’ वर आपण त्याहून अधिक माहिती साठवू शकत नाही. त्याहून अधिक माहिती साठवायची असेल, तर आणखी जास्त क्षमतेचे ‘क्लाऊड स्टोअरेज’ भाड्याने विकत घ्यावे लागेल.\nसमजा आपला मोबाईल फोन उ���्या काही कारणाने खराब झाला किंवा हरवला, तर काय त्या फोनमधील सर्व फोटो, व्हिडिओ, गाणी, इत्यादी डेडा आपल्याला गमवावा लागेल. अशाप्रकारे आपण साठवलेली माहिती नाहिशी होणं हे नुकसानकारक आणि दुःखदायक ठरु शकतं. त्यामुळे आपल्या फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वर आपण जी माहिती साठवली आहे, ती आणखी एखाद्या ठिकाणी साठवून ठेवने हिताचे ठरते. अशावेळी फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वरील माहिती आपण कॉपी करुन आपल्या संगणकावरील ‘हार्ड डिस्क’ वर घेऊ शकतो. मूळ फाईल पूर्ववत ठेवून त्या फाईलची नक्कल दुसरीकडे साठवून ठेवणे (अर्थात, कॉपी करणे) यास ‘बॅकअप’ (Backup) घेणे असे म्हणतात. ‘हार्ड डिस्क’ हा देखील ‘डेडा स्टोअरेज’चाच एक प्रकार आहे. त्यामुळे आपला फोन जरी खराब झाला अथवा हरवला, तरी त्यावरील माहिती ही संगणकावर सुरक्षित राहते. पण मग संगणकही खराब झाला किंवा हरवला तर त्या फोनमधील सर्व फोटो, व्हिडिओ, गाणी, इत्यादी डेडा आपल्याला गमवावा लागेल. अशाप्रकारे आपण साठवलेली माहिती नाहिशी होणं हे नुकसानकारक आणि दुःखदायक ठरु शकतं. त्यामुळे आपल्या फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वर आपण जी माहिती साठवली आहे, ती आणखी एखाद्या ठिकाणी साठवून ठेवने हिताचे ठरते. अशावेळी फोनच्या ‘मेमरी कार्ड’ वरील माहिती आपण कॉपी करुन आपल्या संगणकावरील ‘हार्ड डिस्क’ वर घेऊ शकतो. मूळ फाईल पूर्ववत ठेवून त्या फाईलची नक्कल दुसरीकडे साठवून ठेवणे (अर्थात, कॉपी करणे) यास ‘बॅकअप’ (Backup) घेणे असे म्हणतात. ‘हार्ड डिस्क’ हा देखील ‘डेडा स्टोअरेज’चाच एक प्रकार आहे. त्यामुळे आपला फोन जरी खराब झाला अथवा हरवला, तरी त्यावरील माहिती ही संगणकावर सुरक्षित राहते. पण मग संगणकही खराब झाला किंवा हरवला तर मोबाईल किंवा संगणक यावरील डेटा हा पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देता येत नाही. शिवाय एकच फाईल ही सुरक्षेसाठी मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी ठेवावी लागत असल्याने अतिरीक्त मेमरी देखील वाया जाते. यावर उपाय म्हणून एक स्वतंत्र हार्ड डिस्क विकत घेता येईल आणि त्यावर मोबाईल व संगणकातील माहिती बॅकअप घेऊन साठवता येईल. पण यात दोन समस्या आहेत.\n१. आपला मोबाईल व संगणक यात जवळपास रोजच नवनवीन माहितीची (डेडा) भर पडत असते. उदाहरणार्थ, समजा काल मी हार्ड डिस्क वर माझ्या मोबाईलवरील सर्व फोटोंचा बॅकअप घेतला आणि आज पुन्हा नव्याने मोबाईलवर काही चांगले फोटो काढले. तर आज काढलेल्या फोटोंच्या सुरक्षिततेचे काय त्यासाठी आज मला पुन्हा नव्याने बॅकअप घ्यावा लागेल. अशाने सतत बॅकअप घेणे ही एक मोठीच डोकेदुखी ठरेल.\n२. समजा मी बाहेरगावी आहे. माझ्या संगणकावर, हार्ड डिस्कवर एक महत्त्वाची फाईल आहे, ती मला हवी आहे. मोबाईल (स्मार्टफोन) तर माझ्याकडे आहे, पण ती फाईल त्यावर नाहीये. कारण मोबाईलची मेमरी संपत आल्याने काही दिवसांपूर्वीच मी ती फाईल त्यातून काढून टाकली होती. अशावेळी काय करणार प्रत्येक महत्त्वाच्या फाईलच्या (फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इत्यादी) तीन प्रती तयार करुन दरवेळी त्या मोबाईल, संगणक व हार्ड डिस्क वर ठेवणे अवघडच आहे प्रत्येक महत्त्वाच्या फाईलच्या (फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इत्यादी) तीन प्रती तयार करुन दरवेळी त्या मोबाईल, संगणक व हार्ड डिस्क वर ठेवणे अवघडच आहे\nअशावेळी ‘क्लाऊड स्टोअरेज’ या संकल्पनेची प्राकर्षाने गरज जाणवते. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे आपला महत्त्वाचा डेटा साठवण्यासाठी ‘इंटरनेटच्या माध्यमातून’ भाड्याने घेतलेल्या जागेस ‘क्लाऊड स्टोअरेज’ असे म्हणतात. यात ‘इंटरनेट’ हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण ‘इंटरनेट’ शिवाय ‘क्लाऊड स्टोअरेज’ ही संकल्पनाच साकार होऊ शकत नाही. गूगल, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स, कॉपी अशा कंपन्या आपणास ‘क्लाऊड स्टोअरेज’ साठी जागा भाड्याने देतात. पण मग जागा भाड्याने देतात म्हणजे नक्की काय करतात तर आपला डेडा त्यांच्या डेटा सेंटर मधील हार्ड डिस्कवर साठवून ठेवण्याची अनुमती ते आपणास देतात. डेटा सेंटर हे एखाद्या गोदामासारखे असते, जिथे हार्ड डिस्कवर जगभरातील लोकांची माहिती साठविली जाते. आपला डेडा आपण त्यांच्या हार्ड डिस्कवर कसा साठवणार तर आपला डेडा त्यांच्या डेटा सेंटर मधील हार्ड डिस्कवर साठवून ठेवण्याची अनुमती ते आपणास देतात. डेटा सेंटर हे एखाद्या गोदामासारखे असते, जिथे हार्ड डिस्कवर जगभरातील लोकांची माहिती साठविली जाते. आपला डेडा आपण त्यांच्या हार्ड डिस्कवर कसा साठवणार हे काम आपणास इंटरनेटच्या माध्यमातून करता येते. हे सर्व नीट समजून घेण्यासाठी आपण ‘गूगल ड्राईव्ह’ या ‘गूगल’च्या ‘क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस’ चे उदाहरण घेऊ.\nपुढील लेख – २. क्लाऊड स्टोअरेज आणि मेळ (Sync) – गूगल ड्राईव्ह\n३. क्लाऊड स्टोअरेजचा उपयोग, कॅमेरा बॅकअप\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/fitness-challenge-of-modi-shares-video-292560.html", "date_download": "2018-12-11T22:51:45Z", "digest": "sha1:FODYFB4CPPBAHOMAENUKX3BSDIRYLENO", "length": 12903, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हम फिट तो इंडिया फिट' चॅलेंजसाठीचा व्हिडिओ शेअर केला आहे.\nनवी दिल्ली, 13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हम फिट तो इंडिया फिट' चॅलेंजसाठीचा व्हिडिओ शेअर केला आहे. देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या फिटइंडिया चॅलेंजचा हा भाग आहे.\nया व्हिडिओमध्ये मोदी पंतप्रधान निवासस्थानातील अंगणात चालत, व्यायाम, योग, प्राणायाम करताना दिसताहेत. आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मणिका बत्र��� यांना टॅग करत चॅलेंज केलं आहे.\nव्यायाम करतानाचा हा व्हिडिओ मोदींनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहलं की, 'मी ज्या ट्रॅकवर चालत आहे, तो प्रकृतीच्या 5 घटकांपासून म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांपासून प्रेरित आहेत.'\nराज्यवर्धनसिंग राठोड यांनी साधारण महिनाभरापूर्वी ट्विटरवर डिप्स मारतानाचा विडिओ शेअर केला होता आणि त्यात क्रिकेटर विराट कोहलीला टॅग केलं होतं. ते चॅलेंज स्वीकारत विराटनं टाकलेल्या व्हिडिओत पंतप्रधान मोदींना टॅग केलं. ते स्वीकारत मोदींनी आज हा विडिओ शेअर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/actress-kranti-redkar-gave-birth-twin-girls/49723/", "date_download": "2018-12-11T22:42:59Z", "digest": "sha1:646D6VR4NNOUHXIYCQ4SHYED2BNNDZVS", "length": 10594, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Actress kranti redkar gave birth twin girls", "raw_content": "\nघर मनोरंजन अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला जुळ्या मुलींना जन्म\nअभिनेत्री क्रांती रेडकरने दिला जुळ्या मुलींना जन्म\nअभिनेत्री क्रांती रेडकर हिने दुहेरी खुशखबर दिली असून तिच्या घरी दोन कन्यारत्नांचा जन्म झाला आहे. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने ३ डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.\nअभिनेत्री क्रांती रेडकर (सौजन्य-इंस्टाग्राम)\nअभिनेत्री क्रांती रेडकर हिने दुहेरी खुशखबर दिली असून तिच्या घरी दोन कन्यारत्नांचा जन्म झाला आहे. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने ३ डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या बातमीनंतर क्रांतीवर तिच्या मित्रमैत्रिण आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रांतीने मार्च २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या फोटोमुळे क्रांतीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.\n२९ मार्च २०१७ ला क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकली होती. त्यावेळी लोकमतसह खास बातचीतमध्ये तिने सांगितले होते की, “माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख ही गुलदस्त्यात ठेवणे हे गरजेचे असते आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरवले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे, असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. तो नेहमीच माझ्यातला मी पणा मला जपायला सांगत असतो. तो आणि मी स्वभावाने पूर्णपणे विभिन्न आहोत. तो तणावात असेल तर काहीच क्षणात मी तो तणाव दूर करण्यास सक्षम असते. आम्ही पती-पत्नी होण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर राहाणार यात काही शंकाच नाही. मी लग्नानंतरही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून माझे करियर सुरूच ठेवणार असल्याचे तिने म्हटले होते.\nवाचा : क्रांतीच्या स्वप्नांचा प्रवास\nवाचा : मकरंद-क्रांतीचा ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसिम्बाच्या या गाण्यात साराचा जलवा..\nIND vs AUS : भारतीय फलंदाजांनी संयमाने खेळ करण्याची गरज – पुजारा\nसयामी खैरची पंढरपूरवारी; शिकली ग्रामीण मराठी\nरिलीज आधीच ‘माऊली’ हीट\nचिन्मय उद्गीरकर दिसणार ‘या’ चित्रपटात\nअर्शद बनला ‘फ्रॉड सैयाँ’, पाहा टिझर\nकपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर\n‘बटालियन ६०९’ मध्ये भारत – पाकच्या ४ युद्धांची गोष्ट\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/senna-got-60-thousand-rupees-for-help/articleshow/65520804.cms", "date_download": "2018-12-11T23:55:21Z", "digest": "sha1:ONUS2XOGENAYOPNHGDF6GVMXMAOD3HPV", "length": 12120, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: senna got 60 thousand rupees for help - सेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nसेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार\nकेरळ पूरग्रस्तांसाठी कपडे व औषधांचीही मदतम टा...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी कपडे व औषधांचीही मदत\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर शिवसेनेने गुरुवारी शहरातून काढलेल्या मदतफेरीत ६० हजारांचे निधी संकलन झाले. याशिवाय नगरकरांनी कपडे, साड्या, औषधे तसेच धान्य कट्टे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची मदतही या वेळी दिली. या संकलित झालेल्या आर्थिक मदतीत शिवसेनेचे २० नगरसेवक महिन्याच्या प्रत्येकी १० हजार रुपये मानधनाचे मिळून एकूण २ लाख रुपये टाकणार आहेत. याशिवाय सेना पदाधिकारीही स्वतंत्र मदत देणार आहेत. ही एकत्रित मदत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे दिली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून केरळमधील आपद्ग्रस्तांना पोचवली जाणार आहे.\nकेरळमध्ये पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, तीनशेवर व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तसेच लाखो लोक बेघर झाले आहेत. या आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शहर शिवसेनेने नगरमधून मदत फेरी काढली. दिल्लीगेट वेशीपासून सुरू झालेली ही फेरी चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा मार्गे जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत नेण्यात आली. यात शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेता गणेश कवडे, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, विक्रम राठोड, योगीराज गाडे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, अप्पा नळकांडे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, रवी वाकळे, मुन्ना भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.\nसेनेच्या या मदत फेरीस नगरकरांचा प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील भाजी व अन्य साहित्याचे छोटे विक्रेते, मोठे व्यावसायिक व रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून आर्थिक मदत डब्यात टाकली. विविध अपार्टमेंटमधून राहणाऱ्यांनी तसेच व्यावसायिकांनी कपडे, साड्या, औषधे दिली. आडतेबाजार व डाळ मंडई परिसरातील व्यावसायिकांनी धान्याचे कट्टे दिले. दरम्यान, केरळवासियांना मदत देणारांनी चितळे रोडवरील शिवसेना कार्यालयात आणून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भाजपमुक्त भारत नको: राहुल\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार: के. चंद्रशेखर राव\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवादी हल्ला, ४ पोलीस शहीद\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल गांधी\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेता हवाय: ओवेसी\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार...\nKerala Floods: शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडून केरळसाठी पाच कोटी...\nहरीनाम सप्ताहात सरसंघचालक सहभागी...\nवाळूसाठा करणाऱ्या बिल्डरला ४७ लाख दंड...\nसैनिकांसाठी पाठवल्या विद्यार्थिनींनी राख्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Vishnumay_Jag", "date_download": "2018-12-11T23:17:25Z", "digest": "sha1:MWTYP4KS4FDGDQSAYY4CGAZJKYMENBQA", "length": 4060, "nlines": 50, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "विष्णुमय जग वैष्णवांचा | Vishnumay Jag | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\n(सांवळें सुंदर रूप मनोहर\nराहो निरंतर हृदयीं माझे \nआणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड\nतुझें नाम गोड पांडुरंगे ॥)\nविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म \nअइका जी तुह्मी भक्त भागवत \nकराल तें हित सत्य करा ॥२॥\nकोणाही जिवाचा न घडो मत्सर \nतुका ह्मणे एका देहाचे अवयव \nसुखदुःख जीव भोग पावे ॥४॥\nरचना - संत तुकाराम\nसंगीत - पं. जितेंद्र अभिषेकी\nस्वराविष्कार - ∙ पं. जितेंद्र अभिषेकी\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - संतवाणी\n• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी.\n• स्वर- बालगंधर्व, संगीत- \nवर्म - दोष, उणेपणा / खूण.\nसगळे जगच विष्णुमय आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्म आहे. यात भेद मानणे, फरक करणे हे वाईट आहे.\nहे भगवंताच्या भक्तांनो, तुम्ही सत्याचे स्वरूप ओळखून हिताचे ते करा.\nसर्व ठिकाणी भरलेल्या देवाच्या पूजनाचे तत्‍व ध्यानात घ्या आणि कोणाही जिवाचा मत्‍सर करू नका.\nतुकाराम महाराज म्हणतात, एका देहाचेच सगळे अवयव आहेत. एका अवयवाला सुख किंवा दु:ख झाले तर ते सगळ्या देहाला जाणवते.\nसंत तुकारामाची सार्थ अभंगवाणी\nसौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://kher.org/blog/page/3/", "date_download": "2018-12-11T23:33:40Z", "digest": "sha1:IJQBBQ3UFDMHTRYLI45UIWIP4FWCNSFO", "length": 7085, "nlines": 49, "source_domain": "kher.org", "title": "Aditya Kher - Personal Web Site", "raw_content": "\nपुस्तक परिचय -“काबूल इन विंटर”\nमी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच…\n११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. … जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली… “\nअसाही एक व्हॅलेंटाइन …\n“येत्या शनीवारी मोकळा आहेस ना” श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. “हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे” श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. “हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे” श्रीकांतची शंका. “अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय” श्रीकांतची शंका. “अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय\nपूर्व आशियातल्या इलेट्रॉ���िक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्‍या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.\nचव्हाट्या(वर)चे प्रेमप्रकरण – अर्थात, “पाहताच हा चव्हाटा, कलेजा खलास झाला…”\nगेल्या काही दिवसांपासून मी “मिसळ पाव” बद्दल अधुनमधून बरेच काही ऐकत होतो – कधी कर्णोपकर्णी तर कधी मिपाच्या वाचकवर्गांतल्या एकदोघांकडून तर कधी अरूण मनोहरांसारख्या लेखकमंडळींकडून.\nआता मिसळपाव हे एक समूह-संकेतस्थळ. तसे पहायला गेलो तर मी ओर्कुट, फेसबुक आणि तत्सम समूह-संकेतस्थळांवर नावा पुरती हजेरी लावतो खरा, पण वावर फार नसल्यातच जमा. अहो दररोज प्रत्यक्ष दिसणारे तेच ते मित्र/मैत्रिणी इथेही पुन्हा भेटणार आणि “अरे, कसा काय इकडे कुठे” अश्या शिळोप्याच्या गप्पा मारणार. ह्या गप्पा काय, ईमेल नाहीतर फोनवरून सुद्धा आपण मारतोच की त्यासाठी एका वेगळ्या संकेतस्थळावर जायची गरज काय शिवाय समूह-संकेतस्थळांवर अपेक्षित असते ती विचारांची देवाणघेबाण, नव्या ओळखी ती इथे नसतेच. ह्याचे कारण मुळात त्या-त्या संकेतस्थळांच्या बांधणीत आणि मांडणीत आहे. खरडवही हा त्यांचा पाया त्यामुळे, आपल्याला जो कोणी खरड लिहील तो (किंव्हा आपण ज्याला खरड लिहू तो) काय म्हणतोय ह्या पलिकडे फारशी देवाणघेवाण होतच नाही. अर्थात तिथेही “समूह” असतात, नाही असे नाही पण ते सुद्धा विषयावार. त्यामुळे कुठल्याही अशा समूहात एकापेक्षा अधिक जास्त विषयांवर होणार्‍या चर्चांची मांडणी ही फक्त मोठ्ठी यादी असते. तिथे येणार्‍या व्यक्तिला रुचेल/पटकन कळेल अशा स्वरुपाची केलेली नसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/all-parties-meeting-before-cession-265198.html", "date_download": "2018-12-11T23:36:56Z", "digest": "sha1:EGOSZKN4UJQ2O45TG7A3LPY6NJCHMU4N", "length": 12526, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज ���ेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nगाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी- मोदी\nयात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.\n16 जुलै : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाईच्या नावावर हल्ले करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कठोर करवाई करावी असे आवाहन केलं आहे, तसचं भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई व्हावी आणि राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असेही मोदी या बैठकीत म्हणाले.\nसभागृहाचे कामकाज चालवण्यात विरोधक सहकार्य करतील असा विश्वास या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केला.दरम्यान शेतकरी आत्महत्या,अंतर्गत सुरक्षा आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला सभागृहात उत्तर द्यावे लागेल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. एकूण 18 नवीन बिलं सरकार या सत्रात आणणार आहे.\nएक महिना चालणाऱ्या या अधिवेशनात अमरनाथ हल्ला, भारत चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव, आणि जीएसटी कायद्याची अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/new-certificates-will-be-buddhists-18670", "date_download": "2018-12-11T23:02:05Z", "digest": "sha1:SEOTDB76UQU3PD43N2CAJTC26U5LRPG3", "length": 13673, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "New certificates will be Buddhists 'बौद्धांना मिळणार नवी जातप्रमाणपत्रे ' | eSakal", "raw_content": "\n'बौद्धांना मिळणार नवी जातप्रमाणपत्रे '\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने 60 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील लाखो लोक सुस्पष्ट जातप्रमाणपत्राअभावी अजूनही केंद्रा���्या योजनांपासून वंचित आहेत. त्यांना या योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी बौद्धांना नवी जातप्रमाणपत्रे देण्याची योजना महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज सांगितले. केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेत राज्य सरकारने रमाई आवास आणि शबरी या दोन योजनांचे एकत्रीकरण केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.\nनवी दिल्ली - राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने 60 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील लाखो लोक सुस्पष्ट जातप्रमाणपत्राअभावी अजूनही केंद्राच्या योजनांपासून वंचित आहेत. त्यांना या योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी बौद्धांना नवी जातप्रमाणपत्रे देण्याची योजना महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज सांगितले. केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेत राज्य सरकारने रमाई आवास आणि शबरी या दोन योजनांचे एकत्रीकरण केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.\nराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत उद्या (ता. 3) राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण होणार आहे. या पुरस्कारसाठी महाराष्ट्र राज्य अपंग विकास महामंडळालाही पुरस्कार मिळाला असून, तो स्वीकारण्यासाठी बडोले दिल्लीत आले आहेत. त्यांनी आज केंद्रीय समाजकल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना बडोले म्हणाले, की 1956मध्ये अनुसूचित जातीतून धर्मांतर केलेल्या बौद्धधर्मीयांना केंद्राच्या आरक्षण व इतर सवलती अजूनही मिळत नाहीत. यासाठी राज्य सरकार नव्याने जात प्रमाणपत्र देण्याचा विचार करते आहे. यावर संबंधितांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धम्मात प्रवेश केल्याचा स्पष्ट उल्लेख असणार आहे.\nदरम्यान, रमाई आवास योजनेनुसार राज्यात 1 लाख 60 हजार घरे बांधण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले. मागास समाजाच्या लोकांना पक्के घर बांधून देण्यासाठी राज्यात रमाई आवास योजनेअंतर्गत तीन वर्षांत या योजनेअंतर्गत 1 लाख 60 हजार घरे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nमहाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'\nमहाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nभाजपने आत्मपरीक्षण करावे : विजय सरदेसाई\nमडगाव ः गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-40-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-11T22:42:59Z", "digest": "sha1:SWEXG5WKV33WG5CJQ6VZLJGML7TJDB3R", "length": 8527, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदार फंडातून 40 लाख देण्याच्या आमिषाने फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासदार फंडातून 40 लाख देण्याच्या आमिषाने फसवणूक\nशैक्षणीक संस्थेस खासदार फंडातून 40 लाख मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची 4 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात बाप -बेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअजितकुमार डे (रा.आदित्य गार्डन सिटी, वारजे) व कृष्णा अजितकुमार डे उर्फ कृषा रामप्रकाश छाडी(19,रा.आदित्य गार्डन सिटी, वारजे, मुळ पश्‍चिम बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत.\nफिर्यादी विश्‍वंभर बाबर(54,रा.म्हसवड, ता.माण.जि. सातारा) यांना आरोपींनी त्यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान, देवापुर या शैक्षणीक संस्थेत एका खासदाराकडून 10 लाख रुपये फंड असा चार राज्यसभा खासदारांकडून 40 लाख रुपये फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करुन कमिशनपोटी 4 लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर संपर्क साधण्यास टाळाटाळ केली. पैसे दिल्यानंतर ते अद्यापर्यंत फिर्यादीला भेटले नाहीत. फोनवरुन फंडाबाबत चौकशी केली असता तुम्हाला पैसे देणार नाही, बघुन घेऊ, तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच आकाश देशमुख (22,रा.म्हसवड, ता.माण, जि.सातारा) याच्याकडूनही केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यात नोकरी लावतो म्हणून त्यांचही फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.\nराष्ट्रपती भवनात कामाला असल्याचे सांगत सापळ्यात अडकवले*\nयासंदर्भात माहिती देताना महिला पोलीस उपनिरीक्षक पी.एस.गायकवाड यांनी सांगितले, यातील आरोपी कृष्णा हा फिर्यादी यांच्या मुलगा इंद्रजीत याचा वर्गमीत्र आहे. दोघेही स.प.महाविद्यालयात बीएच्या तीसऱ्या वर्गात शिक्षण घेतात. इंद्रजीतने वडिलांची शैक्षणीक संस्था असल्याचे सांगत कृष्णा बरोबर वडिलांची ओळख करुन दिली होती. तर कृष्णाने त्याचे वडिल राष्ट्रपती भवनात कामाला असून ते ओळखीने खासदारांचा फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. याप्रमाणेच इंद्रजीतचा मित्र आकाश यालाही क्रेंदीय उत्पादन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेपाच लाख रुपये उकळले होते. यातील कृष्णाला अटक करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपन्नास हजाराच्या पॉलिशीसाठी गमावले 1 कोटी 85 लाख\nNext articleउद्योगपंढरीत अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-11T23:23:22Z", "digest": "sha1:VWPOZGIWHIUW33LYSEZG4TF2XPSA4N6L", "length": 5699, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जांब येथील दारुदुकानावर धाड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजांब येथील दारुदुकानावर धाड\nभुईंज, दि. 3 (प्रतिनिधी) –\nजांब, ता. वाई येथील संतोष बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी धाड टाकुन राहूल शिंदे, संतोष शिंदे या दोन भावांना दारु विकताना रंगे हात पकडुन त्यांच्या कडुन 30 हजार रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. पण यावेळी संतोष पळून जाण्यास यशस्वी झाला. तर राहुलला अटक करुन दोन्ही भावांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला आहे. पडलेल्या याधाडीमुळे वाई तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीही त्यांचेवर भुईंज पोलिसांनी धाड टाकून गुन्हे दाखल केले होते. दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आर्थिक तडजोडी करुन वरील ठिकाणी नेहमीच ड्रायडे दिवशी दारु विक्री केली जाते. अजीत टिके उपनिरक्षक एस. पी. बर्गे, हवलदार दीपक जाधव, संपत शिंदे, नंदकुमार महाडीक यांनी ही कारवाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्हॅली ऑफ फ्लॉवर्स\nNext articleबाजाराला हुडहुडी का भरली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/chhagan-bhujbal-gets-bail-after-2-years-jail-114159", "date_download": "2018-12-11T23:33:29Z", "digest": "sha1:42XABSMQUIHTHYH5O4CAJ4SODBZW2EJG", "length": 17988, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chhagan Bhujbal Gets Bail After 2 Years In Jail दोन वर्षांनंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजले भुजबळ कार्यालय | eSakal", "raw_content": "\nदोन वर्षांनंतर पुन्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजले भुजबळ कार्यालय\nशनिवार, 5 मे 2018\nयेवला - गेले दोन वर्षे शांत-शांत दिसणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येथील आमदार छगन भुजबळ यांचे कार्यालय आज समर्थक व कार्यकर्त्याच्या गर्दीने गजबजले होते. एवढेच नव्हे तर विंचूर चौफुलीवर देखील मोठी गर्दी जमली होती. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उच्च न्यायालयाने जामीन देताच एकच जल्लोष केला. येथील भुजबळ संपर्क कार्यालयात समर्थकांनी गर्दी केली. पेढे वाटत, गुलालाची उधळण करीत, बँजोवर थिरकत जल्लोष साजरा केला.\nयेवला - गेले दोन वर्षे शांत-शांत दिसणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येथील आमदार छगन भुजबळ यांचे कार्यालय आज समर्थक व कार्यकर्त्याच्या गर्दीने गजबजले होते. एवढेच नव्हे तर विंचूर चौफुलीवर देखील मोठी गर्दी जमली होती. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उच्च न्यायालयाने जामीन देता�� एकच जल्लोष केला. येथील भुजबळ संपर्क कार्यालयात समर्थकांनी गर्दी केली. पेढे वाटत, गुलालाची उधळण करीत, बँजोवर थिरकत जल्लोष साजरा केला.\nबातमी समजताच भुजबळांच्या येथील संपर्क कार्यालयावर समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, जेष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, वसंत पवार, बी आर लोंढे, बाळासाहेब गुंड,नवनाथ काळे, दीपक लोणारी, रवी जगताप, अनिल दारुंटे, भूषण लाघवे, भाऊसाहेब धनवटे आदींसह कार्यकर्त्यनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शहरातील विंचूर चौफुलीवर रॅलीने समर्थक आले. विंचूर चौफुलीवर एकच जल्लोष मग झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ऍड.माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. 'कोण आला रे कोण आला, येवल्याचा वाघ आला', भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है', आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.\nविंचूर चौफुलीवर भुजबळ समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डी जे आणून जल्लोष साजरा केला. ऍड माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, अरुण थोरात, वसंत पवार, साहेबराव मढवई या नेत्यांसह, जि. प.सदस्य संजय बनकर, पालिका गटनेते डॉ.संकेत शिंदे, सुनील पैठणकर, हरिभाऊ जगताप, निसार लिंबुवाले, भागवत सोनवणे, अकबर शहा, मुशरीफ शहा, सचिन कळमकर, दीपक. देशमुख, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कर, गोटू मांजरे, अजित मोकळ, सुभाष निकम, भागीनाथ उशीर, प्रवीण पहिलवान, दत्ता निकम, मच्छीन्द्र मढवाई, गजानन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला आघाडीच्याया शहराध्यक्ष संगीता जेजुरकर, श्यामा श्रीश्रीमाळ, राजश्री पहिलवान आदींसह कार्यकर्ते बेभान होऊन जल्लोषात गाण्यावर नाचत होते. 'आया रे राजा ,लोगो रे लोगो' ,मैं हूँ डॉन, यासारख्या गाण्यांनी प्रथमच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे दोन तास हा जल्लोष सुरू होता. यावेळी कार्यकर्तेांनी पेढे वाटले.\n\"आजचा दिवस पाहण्यासाठी आम्ही आतुर होतो. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या घटनेनमुळेच आज न्याय मिळाला.साहेबाना जामीन मिळाल्याने न्यायालयाला धन्यवाद देतो. दोन वर्षानंतर साहेब आता मतदारसंघात येतील याचाही आनंद आहे.\n- ऍड.माणिकराव शिंदे,प्रदेश चिटणीस,राष्ट्रवादी\n\"यापूर्वीच आजचा दिवस यायला हवा होता. उशिरा का होईना न्याय मिळाला. भुजबळांचे चाहते दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते. आता पुन्हा कामाला सुरुवात होईल आणि भुजबळ साहेबांना आरोग्यावरही लक्ष देत येईल.\"\n- अंबादास बनकर,जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस\n\"बहुजनांना आता साहेबांच्या जामीनामुळे न्याय मिळाला आहे.भगवान के घर में देर है, अंधेरी नही याची प्रचिती आली आहे. मतदार संघातील विकासकामांना आता चालना मिळेल.\n\"खरंच मी तर म्हणेन येवल्याच्या थांबलेला विकास परत एकदा सुरू झाला असे समजा. आज खुप मोठी आनंदाची बातमी आज मिळाली. तीन वर्षांपासून हा मतदारसंघ पोरका झाला होता.त्याला पुन्हा नेतृत्व मिळेल.\nवडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे...\nजुन्या कोयना पुलासाठी जुनाच माल\nकऱ्हाड - येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे काम तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सुरू झाले आहे. मात्र, तेही धीम्या गतीने सुरू असल्याने दुचाकीस्वारांसह...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\n25 वर्षांनंतर ब्रह्मपुरीत कॉंग्रेसची सत्ता\nनागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे....\nरमेश तवडकर भाजप की काँग्रेसच्या दिशेने\nपणजी - विधानसभेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत काणकोणमधून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी मंत्री रमेश तवडकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या ��ातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/ranmewa", "date_download": "2018-12-11T22:34:42Z", "digest": "sha1:7DEDOUZGCXYQA7FER5ZX2C4WBYXIPYTK", "length": 12518, "nlines": 207, "source_domain": "www.baliraja.com", "title": " रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / वाङ्मयशेती / प्रकाशीत पुस्तक / रानमेवा प्रकाशित काव्यसंग्रह\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n11-06-2011 पहाटे पहाटे तुला जाग आली गंगाधर मुटे 4,560\n22-06-2011 औंदाचा पाऊस गंगाधर मुटे 2,358\n11-06-2011 गणपतीची आरती गंगाधर मुटे 5,522\n22-06-2011 रे जाग यौवना रे....\n22-06-2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 2,684\n20-06-2011 गंधवार्ता गंगाधर मुटे 1,834\n22-06-2011 हताश औदुंबर गंगाधर मुटे 1,696\n22-06-2011 ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 3,034\n20-06-2011 हक्कदार लाल किल्ल्याचे…\n22-06-2011 गगनावरी तिरंगा ....\n22-06-2011 बळीराजाचे ध्यान : अभंग २\n22-06-2011 सजणीचे रूप : अभंग १\n20-06-2011 शुभहस्ते पुजा गंगाधर मुटे 1,365\n18-06-2011 विदर्भाचा उन्हाळा गंगाधर मुटे 1,306\n22-06-2011 माय मराठीचे श्लोक...\n18-06-2011 चापलूस चमचा गंगाधर मुटे 1,276\n18-06-2011 लकस-फ़कस गंगाधर मुटे 1,277\n18-06-2011 झ्यामल-झ्यामल गंगाधर मुटे 1,343\n18-06-2011 खाया उठली महागाई गंगाधर मुटे 1,617\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nवादळाची जात अण्णा (2)\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन (2)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र (1)\nशेतकरी संघटना कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. (1)\nगझल: तू न चौकस राहिल्याने (1)\nभाषेच्या गमती-जमती : भाग-१ (1)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण (1)\nएवढा मोठा नांगूर... (1)\nआंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल (1)\nशेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप (1)\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/india-on-top-of-air-pollution/49769/", "date_download": "2018-12-11T22:21:44Z", "digest": "sha1:WA2B3GMCAYTLBSLU66TLP7QWKRCVAC6W", "length": 9725, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "India on top of air pollution", "raw_content": "\n देशात प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय\n देशात प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय\nदेशात २०१७ या एका वर्षामध्ये जवळपास १२.४ लाख लोकांना वायु प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर, कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानी पोहोचले आहेत.\n सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी समस्या बनला आहे. वायु प्रदुषणामुळे जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच वायु प्रदुषणाचा विळखा आता देशाला आणखी आवळताना दिसत आहे. कारण देशात २०१७ या एका वर्षामध्ये जवळपास १२.४ ल���ख लोकांना वायु प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक ८ व्यक्तिमागे एका व्यक्तिचा मृत्यू हा वायु प्रदुषणामुळे होत आहे. दिवसेंदिवस देशातील वाय प्रदुषण वाढत असल्याची बाब देखील अाता समोर येत आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानी पोहोचले आहेत. कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन हे पहिल्या १० देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. दिवसेंदिवस कार्बनचं हे उत्सर्जन वाढत असल्याचं देखील अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. कार्बन उत्सर्जनामध्ये भारत, चीन, अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि कॅनडा हे देश अग्रेसर असल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.\nवाढत्या वायु प्रदुषणामुळे नागरिकांना अनेक आजारांचा देखील सामना करावा लागत आहे.वायु प्रदुषमामध्ये उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या तर बिहार तिसऱ्या स्थानी आहे. वाढतं वायु प्रदुषण हे देशासमोरील एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. दरम्यान, यावर काही कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.\nवाचा – वायु प्रदुषणाशी लढण्यासाठी या गोष्टी नक्की करा\nवाचा – वायु प्रदुषणामुळे ९० लाख लोकांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nआपली भूमी, स्वच्छ चैत्यभूमी\nकेंद्रीय पथकाकडून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी\nRajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी\nषडयंत्रकारांच्या सरकारला दिले सडेतोड उत्तर – भूपेश बघेल\nपंतप्रधानांनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा\nजनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे\nVideo: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला ‘प्रणय’\nअहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला – राहुल गांधी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-12-11T23:15:24Z", "digest": "sha1:XHKK3GBZOU256BWWEKRJGKINV65L2VIG", "length": 13895, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nधुळे, दि. ८ (पीसीबी) – नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nPrevious articleहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nNext articleचिंचवडगावात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांची पालखी महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीला\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमक�� देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nपालकमंत्र्यांचा अजब सल्ला; शिंदेंच्या बंगल्यावर जनावरे बांधणार, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून निषेध\nतेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी\nदिल्लीत भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nधक्कादायक : धायरीत प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी प्रियकराने घडवला बॉम्ब ब्लास्ट\nमोदींना रोखण्यासाठी विरोधकांची उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये रणनीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/blog/882/dharmanirpeksh_netrutva.html", "date_download": "2018-12-11T21:59:39Z", "digest": "sha1:UR7R2N7ZHVUKNSGDJ2JKDQA6VPOQ4S6W", "length": 14510, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nअशोक चव्हाण यांचा जन्म शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यकुशीत 28 ऑ्नटोबर 1958 रोजी मुंबई येथे झाला. मराठवाडा मुक्ती लढ्यातुन शंकरराव चव्हाण यांचा राजकारणात प्रवेश झाला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या दक्षिण काशी पैठण येथील चव्हाण घराणे आहे. अशोक चव्हाणांनी आपले शिक्षण बी.एस्सी., एम.बी.ए. पर्यत घेतलेले आहे. तसेच इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांना आपल्या वडिलांकडुन राजकीय, संघर्षमय जीवन आणि विरोधकांचा वारसा मिळाला. महाराष्ट्रातील सुसंस्कृत, कर्तृत्ववान, द्रेष्टा व सकारात्मक दृष्टीकोनाचे राजकारण त्यांच्याकडे पहावयास मिळते. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची परंपरा तसेच जातीपातीच्या पलीकडे धर्मनिरपेक्ष राजकारणाचे पुरस्कर्त्या पैकी ते एक आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीस त्यांची पत्नी अमिताताई चव्हाण यांची खंबीर साथ त्यांच्या पाठिशी पहावयास मिळते. विरोधकाचे काम असते टिका करण्याचे व माझे काम आहे जनतेची सेवा करण्याचे. या त्यांच्या एका वाक्यातुन राजकीय पार्श्वभूमी लक्षात येते. सत्ता ही जनतेच्या हितासाठी असते नव्हे की, स्वत:च्या व आप्तेष्टांच्या उपभोगासाठी, या तत्वानुसार राजकारण करणारे चव्हाण आहेत.\nसन 1984 मध्ये प्रदेश युवक कॉंग्रेसच्या माध्यमातुन अशोक चव्हाणांनी राजकारणाची सुरुवात केली. 1987 मध्ये नांदेड लोकसभेची निवडणुक जिंकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 1992 मध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर ते निवडून आले. 1993 मध्ये स्वत:च्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविले. सन 1999 मध्ये विधानसभेवर निवडून येऊन महाराष्ट्र राज्याचे क्रमांक 2 चे महसुल मंत्री पद त्यांचेकडे आले. 2008 पर्यत जवळपास सर्व खात्याचा कारभार योग्य रितीने हाताळला व जनतेच्या कल्याणाचे धोरणात्मक निर्णय घेतले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी े मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याने महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता दिसुन आली, यात तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना दुर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. मुंबईसह देशावर दहशतीची छाया पसरलेली असतांना त्यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण करून मुंबईसह देशाला पूर्वपदावर आणले. जनतेच्या मनातील भयाचे वातावरण संपवून त्यांच्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण केला व महाराष्ट्र सरकार सदैव जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत आहे, हे कार्यातुन दाखवुन दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत होता अशावेळी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने कर्ज माफी देऊन लाखोंच्या पोशिंद्याचे ऋण फेडले. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करून जनतेच्या सेवेसाठी शासन गतिमान केले.\nअशोक चव्हाणांनी आपल्या आजोबांच्या नावे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना उभारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा कारखाना उभारून दिला. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 5 सहकारी साखर कारखाने ते यशस्वी रित्या चालवित असुन या कारखान्याचे चेअरमन पद सामान्य शेतकरी कुंटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तिस दिले, जे की, सहकारात सहसा आढळत नाही. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन हजारों विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडुन दिली त्यामुळे नांदेडचा आज विद्यार्थी परदेशापर्यंत मजल मारत आहे.\nसन 2009 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूका कॉंग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात लढल्या, अपेक्षेप्रमाणे राज्यामध्ये कॉंग्रेस क्रमांक 1 चा पक्ष म्हणून उदयास आला. स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा शपथ घेऊन देशामध्ये महाराष्ट्राला अग्रस्थानी आणले. 2014 च्या लोकसभेच्या निवडणूकीत नांदेड मधुन दणदणीत विजय संपादन करून दिल्लीत बदललेल्या परिस्थितीत आत्मविश्वासाने राज्याचे व देशाचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातुन यशस्वीरित्या सोडवतांना दिसतात. त्यांच्या कर्तृत्वामुळे व त्यांच्यांवर असलेल्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी कॉंग्रेस पक्षाने त्यांची निवड केली. जनतेच्या कल्याणासाठी लोकशाहीच्या तत्वानुसार सक्षम विरोधी पक्षाची भूमिका सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंगे्रेस पक्षामार्फत केली जात आहे. राज्यातील प्रत्येक निवडणूकांमध्ये जनतेच्या कल्याणासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यास अशोक चव्हाण सर्व ताकदनिशी बळ देतांना दिसुन येत आहे, ज्यामुळे पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा कॉंग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असेल हा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पुरोगामी जनतेस निर्माण होत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची त्यांच्या हातुन सर्व समाजाची सर्व बाजुने प्रगती व्हावी, ह्याच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.....\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेर���ी दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/question-answer-family-doctor-23623", "date_download": "2018-12-11T23:10:00Z", "digest": "sha1:U3MSY2WRRCJRFEKTD5FDDMPYDPDUXNE5", "length": 19504, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "question & answer in Family Doctor प्रश्नोत्तरे | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nप्रश्न 1 - मी 29 वर्षांचा तरुण असून मला गेल्या सहा-सात वर्षांपासून पोटातील कृमींचा त्रास आहे. मी त्यावर अनेक प्रकारचे उपचार केले. त्यामुळे सुरवातीला काही दिवस बरे वाटले तरी पुन्हा पुन्हा जंत होत राहतात. जंत झाले की ताप, घसा दुखणे, डोके दुखणे, अंग गळून जाणे असे त्रास होतात. शिवाय माझे वजनही वाढत नाही. मी सध्या विडंगासव घेतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे..... महेंद्र पवार\nप्रश्न 1 - मी 29 वर्षांचा तरुण असून मला गेल्या सहा-सात वर्षांपासून पोटातील कृमींचा त्रास आहे. मी त्यावर अनेक प्रकारचे उपचार केले. त्यामुळे सुरवातीला काही दिवस बरे वाटले तरी पुन्हा पुन्हा जंत होत राहतात. जंत झाले की ताप, घसा दुखणे, डोके दुखणे, अंग गळून जाणे असे त्रास होतात. शिवाय माझे वजनही वाढत नाही. मी सध्या विडंगासव घेतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे..... महेंद्र पवार\nउत्तर - कृमीरोग हा अतिशय चिवट रोग असतो, त्यामुळे कृमी बाहेर काढणे, कृमी पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती नष्ट करणे आणि कृमी ज्यामुळे होतात ती कारणे टाळणे अशा त्रिसूत्रीवर याचा उपचार करावा लागतो. जंत पडून जाण्यासाठी तीन दिवस सलग सकाळी उठल्यावर ओवा, सैंधव आणि गूळ यांचे मिश्रण खाऊन तिसऱ्या दिवशी रात्री अर्धा चमचा कपिला चूर्ण किंवा दोन चमचे एरंडेल तेल घेता येते. जेवणानंतर ताकाबरोबर पळसपापडीचे पाव-पाव चमचा चूर्ण घेण्यानेही जंत नष्ट होण्यास मदत मिळते. जंतांची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी जेवणानंतर विडंगारिष्ट तसेच जेवणापूर्वी मधाबरोबर अर्धा चमचा वावडिंग चूर्ण घेण्याचा उपयोग होतो. ताकातून बाळंतशोपा, ओवा, बडीशोपा, हिंग यांचे बारीक चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. पुन्हा पुन्हा जंत होऊ नयेत यासाठी पचन चांगले होणे महत्त्वाचे होय. त्या दृष्टीने \"संतुलन अन्नयोग गोळ्या', \"सॅनकूल चूर्ण' नियमित ��ेणे उत्तम होय. मिठाया, बाहेरचे खाणे, आंबवलेले पदार्थ खाणे, न उकळता पाणी पिणे टाळणेही श्रेयस्कर.\nज्येष्ठ नागरिक असून माझे जेवण मोजके आहे, तरी देखील अधून मधून मला जेवणानंतर एक तासाने तीन-चार जुलाब होतात. पोट दुखणे वगैरे इतर काहीही त्रास होत नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे..... राजाराम वाघ\nउत्तर - लहान आतड्याची कार्यक्षमता, अन्न धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताजे, गोड, लोणी काढून घेतलेले ताक जिऱ्याच्या पुडीबरोबर घेण्याचा उपयोग होतो. जेवणानंतर चमचाभर बिल्वावलेह किंवा \"बिल्वसॅन' घेणे तसेच जेवणानंतर कामदुधा, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणे या उपायांचाही उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवल्कल बस्ती घेणे, आहारात गव्हाऐवजी जुने तांदूळ, मूग, ज्वारी यांचा उपयोग करणे, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या खाणे हेसुद्धा चांगले.\nमाझ्या पत्नीचे वय 59 वर्षे आहे. तिला मणक्‍यात गॅप पडल्याने व थोडी झीज झाल्याने 50-100 पावलांपेक्षा जास्ती चालता येत नाही. न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने औषधे चालू आहेत. मात्र, फारसा फरक नाही. कृपया मार्गदर्शन करावे.... माधव कुलकर्णी\nउत्तर - मणक्‍यातील गॅप कमी-जास्त होणे, मणक्‍यांची झीज होणे ही लक्षणे शरीरात वातदोष वाढण्याशी निगडित आहेत. तेव्हा पाठीला नियमितपणे \"संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला'सारखे तेल लावणे, \"संतुलन वातबल गोळ्या' घेणे, तूप-साखरेसह \"संतुलन प्रशांत चूर्ण' घेणे चांगले. अशा त्रासामध्ये बस्ती, वातशामक द्रव्यांनी तयार केलेल्या पोटलीने पाठीवर अभ्यंग करणे अशा उपचारांचाही फायदा होताना दिसतो. वयाचा विचार करता तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घेणे सर्वांत चांगले. चमचाभर खारीक चूर्णासह उकळलेले दूध, घरी बनविलेले तूप यांचा आहारात समावेश करणे आणि ढोबळी मिरची, वांगे, गवार, कोबी, फ्लॉवर, पावटा, राजमा, चवळी, चणे वगैरे वातूळ पदार्थ आहारातून टाळणे हेसुद्धा आवश्‍यक होय.\nमाझे वय 63 असून प्रकृती व्यवस्थित आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून माझ्या पोटात डावीकडे दुखते. मी बरेच रिपोर्टस्‌ केले, डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पण सर्व व्यवस्थित आहे. मला कोणतेही व्यसन नाही. मी शाकाहारी आहे. नियमित व्यायाम करतो. कृपया उपचार सुचवावा.... पद्माकर नाईक.\nउत्तर - पोटा��� दुखणे हे एक लक्षण आहे. त्यामुळे ते कशामुळे उद्भवते आहे हे शोधून काढायला हवे. रिपोर्टस्‌ व्यवस्थित आहेत म्हणजे शारीरिक पातळीवर दोष असण्याची शक्‍यता कमीत कमी आहे किंवा अजिबात नाही. मात्र, पोटात दुखते आहे याचा अर्थ शरीरक्रियेमध्ये काहीतरी दोष निश्‍चित आहे. यासाठी वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने दुखते त्या ठिकाणी पोटावर दिवसातून दोन-तीन वेळा \"संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल' हलक्‍या हाताने जिरविण्याचा फायदा होईल. जेवणापूर्वी आले-लिंबू-मध हे चमचाभर मिश्रण घेणे, जेवणानंतर \"संतुलन अन्नयोग गोळ्या' घेणे, रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा \"सॅनकूल चूर्ण' तसेच कोमट पाण्यात दोन चमचे घरचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ असे मिसळून घेणे चांगले. काही दिवस रात्रीच्या जेवणात गहू बंद करून त्याऐवजी तांदूळ, ज्वारीवर भर देणे चांगले.\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Avaghe_Garje_Pandharpur", "date_download": "2018-12-11T22:09:19Z", "digest": "sha1:5Z26HG65JRSSSOLQ7VNXM7DUSF2IUJA6", "length": 2396, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "अवघे गर्जे पंढरपूर | Avaghe Garje Pandharpur | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदेहाला या लाभे मुक्ती\nदेव दिसे ठाई ठाई\nसुखालागी आला या हो\nगीत - अशोकजी परांजपे\nसंगीत - पं. जितेंद्र अभिषेकी\nस्वराविष्कार - ∙ प्रकाश घांग्रेकर\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nनाटक - गोरा कुंभार\nराग - आसावरी , जौनपुरी\nगीत प्रकार - नाट्यगीत , विठ्ठल विठ्ठल\nया धुंद चांदण्यात तू\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/cousins-dies-two-wheeler-and-st-accident-125625", "date_download": "2018-12-11T23:41:46Z", "digest": "sha1:XARHV2XP7WZWUDRFJ667BM7XBWVUFPQR", "length": 11259, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "cousins dies in two wheeler and st accident एसटी-दुचाकी अपघातात चुलत भावांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nएसटी-दुचाकी अपघातात चुलत भावांचा मृत्यू\nशनिवार, 23 जून 2018\nसातारा : येथील जरंडेश्‍वर नाका येथे काल (ता. 22) रात्री उशीरा झालेल्या\nदुचाकी व एसटी बसच्या अपघातात वडूथ (ता. सातारा) येथील चुलत भावांचा\nमृत्यू झाला. हणमंत अनंत शिंदे (वय 38), नागेश गुलाब शिंदे (वय 50, दोघे रा. वडूथ ता.सातारा) अशी त्यांची नावे आहेत.\nसातारा : येथील जरंडेश्‍वर नाका येथे काल (ता. 22) रात्री उशीरा झालेल्या\nदुचाकी व एसटी बसच्या अपघातात वडूथ (ता. सातारा) येथील चुलत भावांचा\nमृत्यू झाला. हणमंत अनंत शिंदे (वय 38), नागेश गुलाब शिंदे (वय 50, दोघे रा. वडूथ ता.सातारा) अशी त्यांची नावे आहेत.\nकाल रात्री ते भाटमरळी येथील नातेवाईकांडे जेवण करायला गेले होते. रात्री\nसाडेबाराच्या ते जेवण करून वडूथला परतत होते. शहरातील जरंडेश्‍वर नाका\nपरिसरात ते पोचले. या वेळी वाढे फाट्याहून मुख्य बस स्थानकाकडे जाणाऱ्या\nविजापूर-सातारा या एसटी बसशी त्यांची धडक झाली. जोरदार धडकेमध्ये दोघे\nगंभिर जखमी झाले. दुचाकी एसटीच्या खाली गेल्याने दुचाकीचाही चक्काचूर\nझाला. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत शाहुपूरी पोलिस\nठाण्यात नोंद झाली आहे.\nआरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर\nआटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट...\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nनोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच देणार मोफत पास\nसोलापूर - राज्यातील 151 तालुक्‍यांसह 267 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti/", "date_download": "2018-12-11T22:41:08Z", "digest": "sha1:HBDFXM3JKAJT2Z5GMEH4NVI5NZZHMXUT", "length": 13326, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Travel news in India and International, Travel news in Maharashtra | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बा���से’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nआजकाल इंटरनेटमुळे परदेशातली हॉटेल्सही आपण घरबसल्या बुक करू शकतो.\nमंदिराची रचना अशी आहे की, मोसम नदीकिनारी एक उंच टेकडी आहे.\nसदाहरित कोकणात कुठल्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती अविस्मरणीय असते.\n५६८६ फुटांवर वसलेल्या या गावाला ओक आणि ब्लू पाइनच्या हिरव्या गर्द वनराजीचा वेढाच आहे.\nया किल्ल्यास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रमुख व्यक्ती भेटी देऊन गेलेल्या आहेत.\nएक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.\nड्रेस्डेन शहरातील ख्रिसमस मार्केट १४३४ मध्ये सुरू झाले\nमंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत.\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यत चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आ\nकंबोडिया हा दक्षिण-पूर्व आशियात व्हिएतनामच्या शेजारी असणारा एक मोठा देश आहे.\nलोक पर्यटन : व्रोस्लाव : बुटक्यांच्या दुनियेची सफर\nपश्चिम पोलंडमध्ये ओडर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले व्रोस्लाव हे शहर\nपुष्कर तलावाभोवती अनेक घाट- दगडी पायऱ्या आहेत.\nस्ट्रॅटफर्डच्या बार्डबाबाने (आपला शेक्सपियर हो) जरी म्हटलं असलं की ‘नावात काय आहे\nआडवाटेवरच्या या गावालासुद्धा सुंदर परंपरा लाभली आहे.\nमुंबईपासून जवळच विरार आणि वसईच्या डोंगररांगात तुंगारेश्वर अभयारण्य वसले आहे.\nसांतिआगो द कॉम्पोस्टेलाची वारी\nयेशू ख्रिस्ताचे प्रेषित संत जेम्स यांच्या समाधीचे हे ठिकाण ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे.\nलोक पर्यटन : येलघोल लेणी\nमुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील कामशेत येथून पवन-मावळातील कडधे नावाचे गाव गाठायचे.\nवन पर्यटन : हातगड\nपायथ्याच्या हातगडवाडीतून चढण्यास सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे.\nबऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला.\nलोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी\nदुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते.\n : आरकू व्हॅली, बोरा केव्हज\n१८०७ साली भूगर्भतज्ज्ञ किंग विल्यमने याचा शोध लावल्याची नोंद आहे.\nटाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर\nटाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.\nलोक पर्यटन : दर्याची दौलत..\nमहाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये सर्वात मोलाची भर घालणाऱ्या सागरकिनाऱ्यांची मात्र आठवणच होत नाही.\nवन पर्यटन : काटेपूर्णा\n८ फेब्रुवारी १९८८ ला या वनाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला.\nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A5%A9%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-11T22:47:46Z", "digest": "sha1:YC36ZYDNF7N4NKR5UINMIJRI5VKBPZP5", "length": 11408, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "सर्वांत स्वस्त ३जी इंटरनेट", "raw_content": "\nसर्वांत स्वस्त ३जी इंटरनेट\nRohan July 17, 2012 इंटरनेट, एअरटेल, एअरसेल, टाटा डोकोमो, बीएसएनएल, स्वस्त ३जी, ३जी डेटा\nमध्यंतरी एअरटेलने आपल्या ३जी सेवेच्या दरात मोठी कपात केली होती. त्यासंदर्भात मी एक लेख देखील लिहिला होता. अपेक्षेप्रमाणे एअरटेल पाठोपाठ आता इतर मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्सनीसुद्धा आपल्या ३जी सेवांच्या दरात चांगलीच कपात केली आहे. ३जी जीवनाचा आनंद घेणं आता सर्वांना सहज शक्य होणार आहे. या लेखामध्ये आपण अशाच काही स्वस्त ३जी डेडा प्लॅन्सची माहिती घेणार आहोत. आपण सर्वांत स्वस्त ३जी डेटा प्लॅन पासून सुरुवात करुयात.\nटाटा डोकोमोचा स्वस्त ३जी प्लॅन:\nडोकोमोचे प्लॅन्स हे नेहमीच खूप आकर्षक आणि स्वस्त असतात. ३जी सेवेच्या बाबतीतही त्यांनी यावेळी आघाडी घेतली आहे. एअरटेल ३जी चे दर स्वस्त झाल्यानंतर डोकोमो ३जी चे दर देखील ��्वस्त होणं अपेक्षेत होतं आणि तसं झालं देखील. आज आपण डोकोमो ३ जीचा एक अत्यंत स्वस्त आणि खिशाला परवडणारा प्लॅन पाहणार आहोत. यानंतर आपल्याला पुन्हा कधीही २जी जीपीआरएसचे अत्यंतीक संथ गतीचे इंटरनेट वापरावे लागणार नाही. आता अधिक गतीमान आणि आधुनिक जीवन जगण्याठी तयार रहा. अर्थात इंटरनेटच्या सुविधेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्यासाठी एक चांगला स्मार्टफोन देखील असायलाच हवा.\nस्वस्त दराज ३जी जीवन\nटाटा डोकोमोच्या माध्यमातून स्मार्ट लाईफ जगण्यासाठी आपणास केवळ २४६ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे, यामध्ये २१९ रुपयांचा टॉकटाईम मिळेल. जो आपण आपल्या सिमकार्डची व्हॅलिडिटी संपेपर्यंत कधीही वापरु शकतो. २४६ चा हा रिचार्ज केल्यानंतर ४८ तासांच्या आत ४ रुपयांचा आणखी एक रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज करण्यासाठी केवळ *१४१*१५# हा क्रमांक आपल्या मोबाईल फोनवरुन डायल करावा. आपल्या मोबाईल बॅलन्स खात्यातून ४ रुपये वजा होतील आणि काही तासांत आपल्या खात्यात १ जीबी ३जी इंटरनेट डेटा ३० दिवसांसाठी उपलब्ध होईल. *१११*१# हा क्रमांक डायल करुन आपण तो जमा झाल्याची खातरजमा करु शकाल. याचाच अर्थ २५० रुपयांत आपणास २१९ रुपयांचा टॉकटाईम आणि १ जीबी ३जी डेटा उपलब्ध होणार आहे. फूल टॉकटाईमचा खर्च वजा केल्यास केवळ ३१ रुपयांत डोकोमो आपणास १ जीबी ३जी सेवा उपलब्ध करुन देत आहे. इतर कोणत्याही नेटवर्क प्रोव्हाडरशी तुलना केल्यास ही सर्वांत स्वस्त ३जी सेवा आहे.\nबीएसएनएलची साईट सध्या सरकारी साईटला साजेशी कामगिरी बजावत आहे. त्या साईटवरील दरांच्या संदर्भातील कोणतंही पान आत्ता उघडलं जात नाहीये. पण मागच्या वेळी मी जेंव्हा त्यांचे दर पाहिले होते, तेंव्हा माझ्या मते १५० रुपयांना १ जीबी ३जी डेटा बीएसएनएल तर्फे पुरवला जात होता. ‘कृषी कार्ड’ धारकांना मला वाटतं कदाचीत याहूनही स्वस्त इंटरनेट उपलब्ध असेल. पण सर्वांनाच हे कार्ड उपलब्ध होऊ शकत नाही. तेंव्हा कृषी कार्डची ही योजना मर्यादीत स्वरुपातील आहे.\nएअरसेलचे अनलिमिटेड ३जी डेडा प्लॅन:\nएअरसेलने १९८ रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट सेवा देऊ केली आहे. यात १ जीबी डेडा हा ३जी सेवेचा असेल आणि त्यानंतर २जी गतीने आपणास अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध होईल. पण एअरसेलचा हा प्लॅन सुरु करण्यापूर्वी तो महाराष्ट्रात उपलब्ध आहे का याची एकदा खात्री करुन घ्यावी.\nएअरटेलचा १ जीबी ३जी इंटरनेट डेटा प्लॅन महाराष्ट्रात २५२ रुपयांना उपलब्ध आहे. एकंदरीत आता लवकरच २जी इंटरनेट वापरण्याचे कंटाळवाणे दिवस संपतील असा अंदाज आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-11T22:39:29Z", "digest": "sha1:OLCRFY3BX227H3ZEZOR4MHI3YFTGR6KQ", "length": 10360, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पीओपी’चा पुनर्वापर शक्‍य! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे विद्यापीठाच्या संशोधकांचा शोध : कचऱ्याची समस्या सुटणार\nपुणे – “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास “पीओपी’च्या प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवणे जवळच्या काळात शक्‍य ह���णार असल्याची चिन्हे आहेत.\n“पीओपी’चा वापर करून घडविण्यात येणाऱ्या विविध कलाकृती व सजावट हा सर्वांच्याच औत्सुक्‍याचा विषय असतो. मात्र, “पीओपी’ पुन्हा वापरता येत नसल्याने त्याचा कचरा आणि त्यापासून होणारे प्रदूषणही प्रचंड आहे. या समस्येवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सायन्स पार्क विभागाने तोडगा काढला आहे. या प्रणालीनुसार “पीओपी’ भाजणे, दळणे, चाळणे अशा सोप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्या, तर त्यापासून पुन्हा एकदा “पीओपी’च्या मूर्ती वा अन्य कलाकृती बनवता येणे शक्‍य आहे, अशी माहिती या प्रयोगाचे संचालक व विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. जयंत गाडगीळ यांनी दिली. गाडगीळ यांच्या समवेत या प्रकल्पामध्ये त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के या देखील कार्यरत आहेत. सायन्स पार्क विभागाकडून या संदर्भात गेल्या वर्षी प्रयोगा दाखल एक टन “पीओपी’वर प्रक्रिया करण्यात आली. त्यापासून 800 किलो “पीओपी’ पुन्हा मिळविण्यात यश आले.\n“पीओपी’चा घरगुती सजावट, भव्य सेट्‌सची उभारणी आणि मूर्ती तयार करणे यांच्याशी अगदी जवळचाच संबंध आहे. सजावटीसाठी दररोज हजारो टन “पीओपी’ वापरला जातो. याशिवाय फक्‍त पुण्यातच “पीओपी’पासून बनविण्यात आलेल्या किमान 6 लाख मूर्तींचे गेल्या वर्षी विसर्जन झाले. “पीओपी’च्या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर त्यांचे काय व कसे व्यवस्थापन करायचे, ही समस्या दरवर्षी अधिकाधिक कठीण होते. कारण “पीओपी’ किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आतापर्यंत मानण्यात आले होते. हीच बाब सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या “पीओपी’लाही लागू पडते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन उल्लेखनीय आहे.\n* “पीओपी’चा पुनर्वापर शक्‍य असल्यामुळे त्याचा पर्यावरणावरील ताण कमी होतो.\n* मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टळते.\n*”पीओपी’चे नक्षीकाम, रंगकामापूर्वी भिंती लिंपणे, अन्य सजावटीसाठी वापर करता येतो.\n“पीओपी’ पुनर्वापर प्रकल्प फक्‍त प्रायोगिक पातळीवर न राहता प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात यावा. या प्रकल्पासाठी आता आम्हाला पाठबळ देऊ शकणाऱ्या संस्था, गणेशमंडळे, स्वयंसेवी संस्थांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे; तसेच या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण���यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत.\n– डॉ. जयंत गाडगीळ, प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रवीण राजा कारळे यांच्या ‘तुझीच रे’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nNext articleचंद्रपूर @ 45.4 अंश, पुणे चाळिशीजवळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/576080", "date_download": "2018-12-11T23:43:12Z", "digest": "sha1:Y2QF7BET4TEXYB4VJ6OKIOIRKT3XB3SQ", "length": 7184, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेवरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा 22 रोजी कणकवलीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शेवरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा 22 रोजी कणकवलीत\nशेवरे स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा 22 रोजी कणकवलीत\nज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते वितरण\nसम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग संस्थेतर्फे देण्यात येणारा कविवर्य आ. सो. शेवरे जीवन गौरव आणि कवी उत्तम पवार स्मृती ‘उत्तम सर्वोत्तम’ पुरस्कार वितरण सोहळा 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता शहरातील नगर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. विख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.\nसम्यक साहित्य संसदेचे पुरस्कार घोषित करण्यात आले असून सम्यक साहित्य संसद संस्थेचे संस्थापक कविवर्य आ. सो. शेवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा शेवरे जीवनगौरव पुरस्कार दलित पँथरचे नेते, लिटल मॅगझिन चळवळीतील प्रमुख, आंबेडकरवादी विचारवंत-भाष्यकार राजा ढाले यांना जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘उत्तम-सर्वोत्तम’ हा काव्य पुरस्कार अरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱयातील सूर्य’ या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकेर्ते डॉ. श्रीधर पवार यांना निमंत्रित करण्यात आले असून प्रा. सोमनाथ कदम, कवयित्री संध्या तांबे यांची उपस्थिती लाभणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण गज्वी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\nगज्वी हे भारतीय पातळीवरील मराठी नाटककार असून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार म्हणूनच ते प्रख्यात आहेत. त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे 14 हून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत. ‘किरवंत,’ ‘गांधी आणि आंबेडकर’ ही त्यांची गाजलेली नाटके असून सध्या ‘हवे पंख नवे’ हे नाटक चर्चेत आहे. कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर व कार्यवाह सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.\nपरमेतील तरुणाला कारने चिरडले\nपं. स. सभापती निवड आज\nचौथी, सातवीसाठी टॅलेन्ट सर्च परीक्षा\nग्रा.पं.ची परवानगी न घेताच काजू कारखान्याचे काम\nबिबटय़ाचे कातडे विक्रीप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/banks-should-not-lend-illegal-organizations-suresh-prabhu-115773", "date_download": "2018-12-11T23:32:35Z", "digest": "sha1:THRAKA2ZASMLC2UP5KTUG7KVMVV2WHX5", "length": 11875, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Banks should not lend to illegal organizations - Suresh Prabhu बेकायदा संस्थांना बॅंकांनी कर्ज देऊ नये - सुरेश प्रभू | eSakal", "raw_content": "\nबेकायदा संस्थांना बॅंकांनी कर्ज देऊ नये - सुरेश प्रभू\nशनिवार, 12 मे 2018\nमुंबई - बॅंकांनी कर्ज देताना छाननी करणे आवश्‍यक आहे. बेकायदा संस्थांना कर्ज देऊ नये, असे आवाहन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सराफा उद्योगातील वित्त पुरवठ्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्यानंतर बॅंकांनी सराफा उद्योगाला वित्त पुरवठा करण्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.\nमुंबई - बॅंकांनी कर्ज देताना छाननी करणे आवश्‍यक आहे. बेकायदा संस्थांना कर्ज देऊ नये, असे आवाहन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सराफा उद्योगातील वित्त पुरवठ्याबाबत आयोजित करण्यात आले���्या परिषदेत ते बोलत होते. हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्यानंतर बॅंकांनी सराफा उद्योगाला वित्त पुरवठा करण्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे.\nसुरेश प्रभू म्हणाले, सराफा उद्योगात निर्यातीची संधी आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. बॅंकांनी आपली यंत्रणा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे सक्षम केली पाहिजे. बॅंकांनी जोखीम कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करावीत. बॅंका, एक्‍सपोर्ट क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन एकत्र आल्यास सराफा उद्योगाच्या अर्थसाह्य मिळवण्यातील अडचणी दूर होतील. या परिषदेला वाणिज्य सचिव रिता तिओटिया, दि जेम्स अँड ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमोशनल कौंसिलचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे...\nदबावापुढे न झुकण्याची परिणिती राजीनाम्यात\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/best-family-doctor-will-soon-be-meeting-readers-115532", "date_download": "2018-12-11T23:27:15Z", "digest": "sha1:3XQ2DB46QHVGKRRQIKI5J4WBJNAX5OAU", "length": 12285, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Best of Family Doctor will soon be meeting readers ‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’ लवकरच वाचकांच्या भेटीला... | eSakal", "raw_content": "\n‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’ लवकरच वाचकांच्या भेटीला...\nशुक्रवार, 11 मे 2018\nअधिक माहितीसाठी संपर्क ः सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे- ४११००२\nसंपर्क ः ८८८८८४९०५० (कार्यालयीन वेळेत)\nपुणे - ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या आजच प्रसिद्ध झालेल्या ७५०व्या अंकाच्या निमित्ताने ‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’तर्फे वाचकांच्या भेटीस येत आहे.\nवाचकांच्या भरभरून प्रतिक्रिया लाभलेल्या तसेच तज्ज्ञांनी नावाजलेल्या निवडक लेखांचा समावेश असलेल्या या पुस्तकाचे लेखन व संपादन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे.\nप्रातिनिधिक आजारांवरील उपचारांबरोबर प्रतिबंधात्मक उपचारांवर भर हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. मन, बुद्धी, प्राणशक्ती, पर्यावरण, प्रतिकारशक्ती, यकृत, मूत्रपिंड, हृदय आदी दहा प्रमुख विषयांशी संबंधित लेखांचे कौटुंबिक आरोग्य संवर्धनाची भूमिका पार पाडणारे हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवावे असे आहे.\nयासोबतच ‘स्वयंपाकघरातील दवाखाना’ आणि ‘श्रीमनप्रसन्न’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित होत आहेत. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमधील औषधी गुणांचे महत्त्व ‘स्वयंपाकघरातील दवाखाना’ उलगडून सांगते, तर ‘श्रीमनप्रसन्न’ पुस्तकात निरामय मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. या पुस्तकांचे लेखन व संपादनही ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले आहे.\n‘बेस्ट ऑफ फॅमिली डॉक्‍टर’चे मूल्य ६५० रुपये असून, ‘सकाळ’चे पुण्यातील मुख्य कार्यालय, राज्यातील सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-11T23:28:40Z", "digest": "sha1:67KPB5DT7HNU6T4PFPEHXIGLMLCWM3IO", "length": 3254, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "बॅक अप | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप ���्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-12-11T23:19:36Z", "digest": "sha1:LMMN7ZBFM27GFENMD7G4CPR5374HPVL2", "length": 11680, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्मभोग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआसुमल हा कोण होता कोठून आला हे सुरुवातीला कोणालाच माहित नव्हते. कोणी म्हणायचे, तो हिमालयातून आला, तेथे त्याला सिद्धी प्राप्त झाली तर कोणी म्हणायचे तो साक्षात ईश्‍वराचा अवतार आहे आणि भक्तांसाठी अवतार घेतलेल्या ईश्‍वराचे मूळ स्थान विचारायचे असते का हे सुरुवातीला कोणालाच माहित नव्हते. कोणी म्हणायचे, तो हिमालयातून आला, तेथे त्याला सिद्धी प्राप्त झाली तर कोणी म्हणायचे तो साक्षात ईश्‍वराचा अवतार आहे आणि भक्तांसाठी अवतार घेतलेल्या ईश्‍वराचे मूळ स्थान विचारायचे असते का आसुमलचे डोळे मात्र जबरदस्त होते, कोणी म्हणायचे तो हिप्नोटॉइज करतो तर कोणी म्हणायचे त्याच्या डोळ्यातच तेवढी जरब आहे. मात्र पाहता पाहता आसुमलने आपल्या भगतगणांचा परिवार वाढविला.\nअनेक ठिकाणी जमिनी खरेदी करून आपले स्वतंत्र आश्रम स्थापन केले. प्रवचनांनिमित्त तो आश्रमाला भेटी द्यायचा त्यावेळी त्याच्या भक्‍तगणांत कमालीचा उत्साह संचारायचा. त्याच्या दर्शनासाठी तोबा गर्दी व्हायची. त्याचे दर्शन सहज आणि सुलभ व्हावे म्हणून पैशाची ‘बोली’ही व्हायची. त्यामुळे साहजिकच आसुमलकडे अल्पावधीतच प्रचंड माया जमा झाली. त्याच्या जोरावर त्याने आपल्या अनेक आश्रमात आलिशान ‘मोक्षकुटी’ उभारल्या.\nसत्संग मेळाव्यातील आपल्या प्रवचनात आसुमल प्रामुख्याने कर्मयोगावर बोलायचा. ‘जैसी करनी वैसी भरन�� ‘ असे तो आपल्या भक्‍तजनांना नेहमी सांगायचा. जणू काही आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना जशी गीता सांगितली तसाच ‘उपदेश’ तो आपल्या भक्तांना करायचा. आणि भक्‍तजनांनाही त्याचा हा उपदेश फार आवडायचा.\nसत्संग मेळाव्यासाठी आलेल्या महिला भक्‍तांकडे मात्र त्याचे विशेष लक्ष असल्याचे अनेकांना जाणवायचे. अधिक पसंत पडलेल्या महिला भक्‍तांना ‘मोक्ष’ देण्यासाठी तो त्यांना ‘मोक्षकुटी’त घेऊन जायचा. त्या महिलाही ‘मोक्षप्राप्ती’साठी काहीही करून घ्यायला तयार असत. शिवाय आपण ‘ब्रम्हज्ञानी’ आहोत आणि ‘ब्रम्हज्ञानी’ ने केलेले कसलेही वर्तन हे ‘पाप’ असूच शकत नाही अशी त्याने आपल्या भक्तांना आधीच शिकवण देऊन ठेवली होती.\nनंतर नंतर आसुमलला महिलांना ‘मोक्ष’ देण्याचा कंटाळा येऊ लागला.आश्रमात काही महिलांबरोबर आलेल्या बालिकांना जर आपण ‘मोक्ष’ दिला तर आपले ‘ब्रम्हतेज’ आणखी वाढेल म्हणून त्याने काही बालिकांनाही ‘मोक्षप्राप्ती’ देऊ केली. मात्र एक बालिका खंबीर निघाली. तिला आसुमलने ‘मोक्षप्राप्ती’साठी केलेली जबरदस्ती आवडली नाही. तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊ नये म्हणून आसुमलने त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली त्यांना धमक्‍याही दिल्या. मात्र पोलीस अधिकारी त्याला बधले नाहीत. कारण त्यांचाही ‘कर्मयोगा’वर विश्‍वास होता. ‘जैसी करनी वैसी भरनी ‘ हे आसुमल आपल्या भक्तजनांना सांगत असणारे ‘वचन’ त्यांना सिद्ध करून दाखवयाचे होते.\nपोलिसांनी आसुमलला अटक करून त्याच्यावर खटला भरला आणि न्यायालयानेही आसुमलला जन्मभर तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली. एका परीने न्यायमूर्तीसाहेबांनी आसुमलचीच इच्छा पूर्ण केली असे म्हणावे लागेल कारण मागे एकदा केंव्हा तरी आसुमलने आपल्या प्रवचनात ”मलाही तुरुंगात जावेसे वाटते, तेथील जीवन कसे असते हे मला अनुभवायचे आहे” असे सांगितले होते. आसुमलच्या ‘कर्मयोगा’चे अशा पद्धतीने ‘कर्मभोगा’त रूपांतर झाले.\n…आणि आता आम्हाला मिळालेल्या खास माहितीनुसार आसुमल तुरुंगातील कैद्यांसमोर ‘कर्मयोगा’ ऐवजी ‘कर्मभोगा’वर प्रवचन करत असतो म्हणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा समाजाच्या मागण्यांबाबत केवळ च��लढकल\nNext articleवाढत्या गुन्हेगारीने ताथवडे हादरले\nविविधा: कवी प्रदीप – ए मेरे वतन के लोगों\nप्रासंगिक: भूतानची टायगर नेस्ट मॉनेस्ट्री\nटिपण: लोकप्रतिनिधींचे प्रलंबित खटले\nएनडीएला आणखी एक धक्‍का (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/626472", "date_download": "2018-12-11T23:15:56Z", "digest": "sha1:UXJPO4VLI7YCOT4PKRSEYU7FRFCGRVEY", "length": 5548, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ओडिशाला ‘तितली’ चक्रीवादळाची धडक, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » ओडिशाला ‘तितली’ चक्रीवादळाची धडक, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी\nओडिशाला ‘तितली’ चक्रीवादळाची धडक, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nबंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धरण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱयावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या वेगाने पुढे सरकले आहे.\nगुरुवारी (11 ऑक्टोबर) हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापत्तनमच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.\nनगर -औरंगाबाद रोडवर जीपचा अपघात, सात जणांचा मृत्यू\nउद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी अमित शहा ‘मातोश्री’वर\nवाघा सीमेवर पाक क्रिकेटपटूचे चिथावणीखोर कृत्य\nमानवाधिकार परिषदेत आइसलँडला मिळाले स्थान\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/why-sanatan-sanstha-suspect-in-every-time-299775.html", "date_download": "2018-12-11T22:14:29Z", "digest": "sha1:YVTPOXRCN3DMJ24OPS6SBFK5A2WMGQ5C", "length": 14957, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताच�� ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nकट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते\nसनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सनातनच्या साधकांवर आणि संस्थेवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.\nविजय देसाई, नालासोपारा, ता.10 ऑगस्ट : नालासोपाऱ्यात देशी बॉम्ब सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. पण सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मालेगाव बॉम्बस्फोट आणि विवेकवादी विचारवंतांच्या हत्येच्या कटांचे आरोपही सनातनच्या सधकांवर झाले आहेत. नालासोपारा देशी बॉम्ब प्रकरणी वैभव राऊतला अटक झाल्याने संशयाची सुई पुन्हा एकदा सतानन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेकडे वळलीय. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. त्याच्याकडून पोलिसांनी 8 देशी बॉम्बसह इतरही घातक सामुग्री हस्तगत केली आहे. पण सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मात्र, त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. हा पोलीसांचाच कट असल्याचा आरोप त्यांनी केला.\nनालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात\nहिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' \nआता एक नजर टाकुयात सनातन संघटनेवरील यापूर्वीच्या आरोपांवर.\nमालेगाव बॉम्बस्फोटातही सनातनच्या साधकांवर आरोप झाले होते\nमडगाव स्फोटातही सनातनच्या एका साधकाचा मृत्यू झाल्याचा संशय\nठाण्यातील गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणी 2 साधकांना शिक्षा\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अ��क, जामिनावर सुटका\nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक, नंतर जामिनावर सुटका\nपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी सनातनचा साधक अमोल काळेला अटक\nऔरंगाबादमध्ये बंद कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड, 50 कोटींचं नुकसान\nविवेकवादी विचारवंताच्या हत्यासत्रांमध्ये वारंवार सनातनच्या साधकांची नावं समोर आल्याने या कट्टर हिंदुत्वादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होतेय. पण काँग्रेसच्या काळातच या संघटनेवरील बंदीची कारवाई बारगळल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. दरम्यान सनातन संघटनेकडून साधकांवरील स्फोटांसंबंधीचे आणि हत्यांसंबधीचे आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र एटीएसच्या ताज्या कारवाईमुळे सनातनवर करावाई अटळ मानली जातेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-11T22:33:51Z", "digest": "sha1:LZTN65QQWYJQNIGF26WGZQRODBMUTZGT", "length": 13798, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications चिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक\nचिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक\nभोसरी, दि. १२ (पीसीबी) – चिखलीतील शेलारवस्तीमध्ये असलेल्या दगडखाणीत शुक्रवारी (दि. १०) दगडाने ठेचून एका मजूराचा खुन करण्यात आला होता. या खुनाचे गुढ उलगडण्यात निगडी पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.\nPrevious articleचिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक\nNext article…मग सिंचनाचा पैसा गेला कुठे राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांच्या उपस्थिती सवाल\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना...\nईव्हीएमची पूजा करणे श्रीपाद छिंदमच्या भावाला भोवल��; गुन्हा दाखल\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nपिंपरीत कत्तलीसाठी गाय आणि वासराला घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुख्यमंत्री फडणवीस भविष्यात पंतप्रधान होतील – महादेव जानकर\nराम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा – मोहन भागवत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-waterfall-kashedi-ghat-region-125781", "date_download": "2018-12-11T22:53:28Z", "digest": "sha1:6UKCRW7RBLECOOZRK7WEGARNJFLAEXJD", "length": 17304, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News waterfall in Kashedi Ghat region #MonsoonTourism कोकणात घाटातील धबधबे प्रवाहित | eSakal", "raw_content": "\n#MonsoonTourism कोकणात घाटातील धबधबे प्रवाहित\nरविवार, 24 जून 2018\nसंगमेश्वर - पावसाळी सहलीसाठी कोकण हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. सध्या कोकणच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध धबधबे प्रवाही झाले असून हा अप्रतिम नजारा पर्यटकांना खुणावू लागला आहे . याच बरोबर कुभार्ली, आंबा आणि अंबोली हे घाटरस्ते दाट धुक्याने व्यापले जात असल्याने हे चिंब घाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे . मात्र पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना सदैव सतर्क राहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.\nसंगमेश्वर - पावसाळी सहलीसाठी कोकण हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. सध्या कोकणच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील प्रसिद्ध धबधबे प्रवाही झाले असून हा अप्रतिम नजारा पर्यटकांना खुणावू लागला आहे . याच बरोबर कुभार्ली, आंबा आणि अंबोली हे घाटरस्ते दाट धुक्याने व्यापले जात असल्याने हे चिंब घाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे . मात्र पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना सदैव सतर्क राहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.\nकशेडी घाट उतरतानाच कोकणच्या पावसाळ्यातील अद्भूत सौंदर्याची प्रचिती येऊ लागते. डोंगर दऱ्यातून प्रवाहीत झालेले लहानमोठे धबधबे , डोंगरांना टक्कर देणारे दाट धुक्यांचे ढग आणि यामुळे निर्माण होणारे आल्हाददायक वातावरण सारेच पर्यटकांना सुखावणारे आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रसिध्द धबधबे असले तरी, आडवाटेवर असणारे आणि फारसे कोणाला माहि��ी नसणारे काही धबधबे प्रसिध्दीच्या झोतात येणे आवश्यक आहे.\nधबधब्यांची उंची आणि पाण्याच्या प्रवाहाचा जोर पाहून पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेणेही महत्वाचे आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणची दृष्ये छायाबध्द करण्यासारखी असली तरी मोबाईल वरुन सेल्फी काढतांना सतर्क असणे महत्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समुद्र किनारी तसेच महत्वाच्या धबधब्यांवर सध्या सुरक्षारक्षक नियुक्त केले असून त्यांच्या सूचनांचे अवलंबन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nउंचावरून कोसळणारे धबधबे, ओले चिंब होण्यासाठी आकर्षित करतात. धबधबा जेवढा उंच तेवढा तो नयनरम्य भासतो खरा, पण अशा उंच धबधब्याखाली भिजायला जाणं धोकादायकही असतं. धबधब्याचा प्रवास खूप दूरवरून होत असतो. प्रत्यक्ष धबधब्याजवळ जरी नसला तरी, त्याच्या उगमस्थानाजवळ आणि प्रवाहाच्या परिसरात जोरदार पाऊस झाला की, अनपेक्षितपणे पाण्याची पातळी वाढते आणि दुर्दैवी घटना घडू शकते. कोकणात ठिकठिकाणी पूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याची जाणीव ठेवूनच धबधब्यांच्या किती जवळ जायचं, हे ठरवणं महत्त्वाचं ठरतं. सद्यस्थितीमध्ये कोकणात ठिकठिकाणी जमीन खचण्याचं आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. घाटरस्त्यांवरून प्रवास करताना अथवा उंच धबधब्यांजवळ जाताना निसर्गाच्या अपूर्वाईचा आनंद विसरायला लावतो, हे जरी खरं असलं तरी सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे.\nपावसाळी पर्यटनात ग्रामीण कृषी पर्यटनाचे महत्व वाढत असून ग्रामीण भागात जावून निवास करणे, तेथील प्रसिद्ध भोजनाची लज्जत चाखणे तसेच शेतावर जावून प्रत्यक्ष लावणी लावण्यात सहभाग घेणे, चिखलात फिरुन मातीच्या स्पर्शाची अनुभूती घेणे याकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढला असून कोकणच्या दोन्ही जिल्ह्यात ग्रामीण कृषी पर्यटनावर अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांनी भर दिला आहे . गत आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. लावणी हंगामाला हळूहळू सुरुवात झाल्याने कोकणातील पावसाळी पर्यटनाला आता जोर चढणार आहे. राज्याच्या विविध भागातून कोकणच्या निसर्गसौंदर्याची जादू पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाले आहे.\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्��क्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nसाहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर\nनवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी...\nकोकण भवनसमोर पार्किंगचा पेच\nनवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-eco-friendly-ganapati-demand-61533", "date_download": "2018-12-11T23:33:17Z", "digest": "sha1:ZGX62X4FYHPNFJ6QR4IFGPR4SBZSVIKD", "length": 17769, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news eco friendly ganapati demand ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ मागणी...! | eSakal", "raw_content": "\n‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ मागणी...\nरविवार, 23 जुलै 2017\nशाडू-कागद लगद्याच्या मूर्ती - पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार; मूर्ती करण्यासाठी स्वतंत्र विभाग\nकोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे.\nशाडू-कागद लगद्याच्या मूर्ती - पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार; मूर्ती करण्यासाठी स्वतंत्र विभाग\nकोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे.\nयेथील चेतना विकास मंदिर संस्थेकडे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढत असल्याने चेतना शाळेत आता इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. चेतना शाळा हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे.\nनऊ इंचांपासून ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. नऊ इंची मूर्तीसाठी अर्धा ते पाऊण किलो, अडीच फूट मूर्तीसाठी पंधरा किलो, तर पाच फूट मूर्तीसाठी पंचेचाळीस किलो कागदाचा लगदा लागतो. कागदी लगद्याची मूर्ती असली, तरी ती मजबूत असते. ती विसर्जित केली, तरीही पाणी प्रदूषित होत नाही. तसेच पाण्याने भरलेल्या बादलीत विसर्जन केले, की ते पाणी खत म्हणून वापरता येते. उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते जोडण्याचे काम येथील काही संस्थांनी हाती घेतले आहे. तीन वर्षांपासून सार्वजनिक मंडळांसाठी कागदाच्या पाच फुटांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. २०१५ मध्ये सहा मंडळांनी मूर्ती नेल्या. गेल्या वर्षी मंडळांची संख्या दहा होती. यंदा सात मंडळांनी नोंदणी केली आहे.\nकोल्हापूर शहरात २०१३ मध्ये मागणीनुसार ५००० शाडू मूर्ती तयार होत्या. निसर्गमित्र संस्थेकडे प्रत्येकवर्षी गणेशोत्सवापूर्वी लोकांना मूर्ती नोंदणीसाठी आवाहन करते. २०१३ मध्ये एकट्या निसर्गमित्र संस्थेकडून दीड हजार मूर्ती भाविकांनी नेल्या. २०१४ मध्ये ही संख्या सतराशेवर तर २०१५ मध्ये एकवीसशेवर आली. गेल्या वर्षी एकट्या ‘निसर्गमित्र’ संस्थेकडून अडीच हजारांवर शाडूच्या मूर्ती गेल्���ा. यंदा किमान बारा हजारांवर शाडूच्या मूर्ती एकट्या शहरात तयार होणार आहेत.\nकोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी जिल्ह्यात तब्बल तीन लाख ५७ हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. २०१५ च्या तुलनेत ही वाढ दुप्पट असून लोकांनीच ही चळवळ हाती घेत राज्यात पर्यावरणाचे कोल्हापूर मॉडेल यशस्वी करून नवा आदर्श घालून दिला आहे. ३७५ सार्वजनिक तरुण मंडळांनी मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले.\nगणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून तीच मूर्ती पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दुसऱ्या मंडळांना देण्याचा आदर्श पायंडा गेल्या चार वर्षांपासून शहरात पडला आहे. सुरवातीला दोन-तीन मंडळांनीच ही संकल्पना उचलून धरली होती. गेल्या वर्षी एकूण बारा मंडळांनी मूर्ती एक्‍स्चेंज केली.\nगेल्या दोन वर्षांत डिजिटल फलकांना फाटा देऊन इकोफ्रेंडली सजावटीला मंडळांनी प्राधान्य दिले आहे. विविध थीम व मूर्तीच्या रूपाला अनुसरून हॅंडमेड सजावटीचा नवा ट्रेंड सुरू झाला असून, दोनशेहून अधिक कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून आर्थिक आधार मिळतो आहे. इको फ्रेंडली सजावटीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ही बाजारपेठ भविष्यात वृदिगंत होऊ शकते. मंडळांचाही अशा सजावटीकडे कल वाढल्याचे दिसून येते.\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस परिसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nभाष्य जगण्यातल्या विरोधाभासावर (महेश बर्दापूरकर)\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा...\nकाँग्रेसची ध्येय धाेरणे ही नेहमीच समाजहिताची : सत्यशिल शेरकर\nजुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने...\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू ���ेट्टी\nपुणे : ''राज्य सरकारकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य...\nदुधासाठी टेट्रापॅक कंटेनरचा वापर ठरेल पर्यावरणपुरक\nपुणे : दुधासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय दुधपुरवठा करण्यासाठी सध्या प्लॅस्टीक पिशव्या वापरल्या जातात. पण त्यामुळे एकतर प्रदुषण होते, त्याच बरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/viral-content-reports-claim-that-television-show-savdhaan-india-to-go-off-air-suddenly-1644607/", "date_download": "2018-12-11T22:38:36Z", "digest": "sha1:UJNIUGIZKJQCWPSDVFIY4KCPSNHZRASE", "length": 13724, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "viral content reports claim that television show savdhaan india to go off air suddenly | …म्हणून ‘सावधान इंडिया’चं चित्रीकरण एकाएकी थांबवलं | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n…म्हणून ‘सावधान इंडिया’चं चित्रीकरण एकाएकी थांबवलं\n…म्हणून ‘सावधान इंडिया’चं चित्रीकरण एकाएकी थांबवलं\nगुन्हे आणि त्यानंतर होणारी त्याची तपास प्रक्रिया या साऱ्यावर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांच्या यादीत ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ या दोन कार्यक्रमांचं नाव अग्रस्थानी येतं. ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमाचे अनेक सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. असं असलं तरीही ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमावर मात्र संकट आल्याचं चित्र आहे. कारण या कार्यक्रमाचं चित्रीकरण एकाएकी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षापांसून छोट्या पडद्यावर टीआरपी रेटींगमध्येसुद्धा बाजी मारणाऱ्या या कार्यक्रमाविषयी हा निर्णय नेमका का घेण्यात आला, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.\nए���ा वेब पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘सावधान इंडिया’ बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरीही या मालिकेचं चित्रीकरण तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं कळत आहे. आठ वेगवेगळ्या निर्मिती संस्थांअंतर्गत ‘सावधान इंडिया’ हा कार्यक्रम साकारण्यात येतो. पण, एकाएकी तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. गुन्हेगारी विश्व आणि काही प्रसंगांचं अतिरंजित आणि नाट्यमय चित्रण करतेवेळी त्यात अतिशयोक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.\n‘लाइफ ओके’ या वाहिनीवर ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच या वाहिनीला ‘स्टार भारत’ने टेक ओव्हर केलं. पण, ‘सावधान इंडिया’ हा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम त्या वाहिनीवरही सुरु ठेवण्यात आला होता. सध्याच्या घडीला अभिनेता सुशांत सिंह या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सुशांतशिवाय मोनिष बहल, सिद्धार्थ शुक्ला, पूजा गौर, शिवानी तोमर, हितेन तेजवानी आणि दिव्या दत्ता यांनीसुद्धा या कार्यक्रमाच्या काही भागांचे सूत्रसंचालन केले होते.\nवाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला\n‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमावर आलेली ही टांगती तलवार पाहता येत्या काळात बऱ्याच कलाकारांच्या कारकिर्दीवर संकट येण्याची चिन्ह आहेत. ज्युनिअर आर्टीस्टपासून ते नवोदित कलाकारापर्यंत बरेच चेहरे या कार्यक्रमाशी जोडले गेल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कामाचं पुढे काय, हाच प्रश्न आता या कलाकारांना भेडसावू लागल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मालिकेशी संलग्न व्यक्तींकडून याविषयी कोणती अधिकृत घोषणा करण्यात येते का, याकडेच टेलिव्हिजन विश्व आणि चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली ��्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/baba-saheb-ambedkar-marathi/dr-babasaheb-ambedkar-110041300020_1.html", "date_download": "2018-12-11T22:12:26Z", "digest": "sha1:XGC7VGKYKPQXVAE2P2IMML7XMU3IECIX", "length": 12942, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Dr. BR Ambedkar Chair set up at Columbia varsity | कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन\nभारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते.\nभारताच्या अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर यांनी विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. विसाव्या शतकातील भारतातील महान नेत्यांपैकी एक आणि सामाजिक बदल आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांचा हा गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.\nडॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले होते. एमए केल्यानंतर डिएससी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये केले. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पीएचडी केली. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सत्कार क���ला. पुढे १९९५ मध्ये बुद्दिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.\nकोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेवीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेवी, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाईम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.\nरिपब्लिकन ऐक्य हे मृगजळ\nडॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 28 स्थळांचा विकास करणार\nमुख्यमंत्र्यांनी दिला सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना इशारा\nडॉक्टरांना मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा\nमित्राने प्रेमाने मिठी मारली, डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या\nयावर अधिक वाचा :\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर\nमहापुरुष सेवेचा वारसा आदर्श\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन\nओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...\nनिवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु\nनुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...\nवसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची\nनेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...\nशीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज\nअसे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...\nठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा\nपावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-11T23:30:23Z", "digest": "sha1:KVWVZPIGC6G2IZTJ3HEIEBU62ASIUAZK", "length": 15167, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pune Gramin बारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी\nबारामतीतील विविध प्रकल्पांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या भेटी\nबारामती, दि. २२ (पीसीबी) – उपराष्ट्र��ती व्यंकय्या नायडू यांनी आज (शुक्रवार) बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील बदल व तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.\nनायडू यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजमधील शरद पवार यांच्या वस्तुसंग्राहलयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यानंतर दुपारी नायडू यांनी शरद पवारांच्या माळेगाव येथील घरी सहकुटुंबासह भोजन घेतले.\nदरम्यान, आज सकाळी नऊ वाजता नायडू यांचे बारामतीत आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी केले.\nPrevious article‘शाह ज्यादा खा गया’; राहुल गांधीचा अमित शहांवर निशाणा\nNext articleपिंपरी महापालिकेतील चुकीच्या कामांविरोधात नगरसेविका सीमा सावळे यांनी खोचले पदर; आयुक्तांना धरले धारेवर\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nकार्तिकी एकादशीचा आज सोहळा; अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा\nकामशेतमध्ये डंपरला मागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू\nलोणावळ्यामध्ये शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू\nधडक कारवाई : देहुरोडमधील ३३ सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीसांनी घेतले ताब्यात\nमावळातील ब्राह्मणोली गावात टोळक्यांकडून सात वाहनांची तोडफोड; २० जणांवर गुन्हा\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nभाजपच्या गुंडांकडून गाडीवर दगडफेक, पोलिसांनीही मॅनेज केले; अनिल गोटेंचा आरोप\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nमहिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार\nकाळेवाडीत भांडणाचा जाब विचारला म्हणून टोळक्यांकडून पती-पत्नीस जबर मारहाण करुन घरातील...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nराष्ट्रवादीच्या भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी सूसमधील सुनील चांदेरे यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/army-chief-bipin-rawat-speaks-on-china-pakistan-defence-budget-1644872/", "date_download": "2018-12-11T22:39:03Z", "digest": "sha1:VXQODGMDCEUS3AGZ6WYBMLSKM3LA65I6", "length": 12791, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "army chief bipin rawat speaks on china pakistan defence budget | चीनचा प्रभाव रोखण्यासाठीच जगाचे भारताकडे लक्ष: बिपीन रावत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nचीनचा प्रभाव रोखण्यासाठीच जगाचे भारताकडे लक्ष: बिपीन रावत\nचीनचा प्रभाव रोखण्यासाठीच जगाचे भारताकडे लक्ष: बिपीन रावत\nसीमेवर पाकिस्तानच्या हालचाली वाढल्या तर आम्ही एक पातळी पुढे जाऊ\nArmy chief Bipin Rawat : भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत. (संग्रहित छायाचित्र)\nचीन आज या स्थितीत आहे की, ते अमेरिकेलाही आव्हान देऊ शकतात. कारण त्यांनी सैन्याची ताकद आणि अर्थव्यवस्था एकाच वेळी वाढली पाहिजे हे लक्षात ठेवले. त्यामुळेच आज ते आंतरराष्ट्रीय मंचावर मजबुतीने उभे राहून अमेरिकेला आव्हान देत आहेत, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिली. चीनच्या या भूमिकेमुळेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष हिंदी महासागराकडे गेले आहे. जसजसा चीनचा प्रभाव वाढत आहे, तसतसे जगभरातील देशांनी भारताकडे पाहण्यास सुरूवात केली आहे. चीनच्या वाढत्या ताकदीला संतुलित करणारा देश भारत होऊ शकतो का, हे ते पाहत आहेत. हे फक्त चीनच्या दादागिरीमुळे आहे, असे म्हणत तुमची अर्थव्यवस्था वाढत असेल तर तुम्हाला आपल्या देशात होत असलेल्या गुंतवणुकीची सुरक्षाही निश्चित करावी लागेल, असा अर्थविषयक सल्लाही दिला.\nसंरक्षण खर्चाबाबत बोलताना ते म्हणाले की, संरक्षणावरील खर्च देशावरील एक बोजा असल्याची एक सर्वसाधारण धारणा आहे. संरक्षणावर जो काही खर्च केला जातो. त्याचा परतावा मिळत नाही, हे मिथक दूर करायचे आहे. भूदल, वायूदल आणि नौदल या तिघांना समान पद्धतीने मजबूत करण्याची आवश्यकता आहे.\nयावेळी त्यांनी पाकिस्तानलाही इशारा दिला. त्यांनी जर सीमापार हालचाली वाढवल्या तर आमच्याकडे पुढच्या पातळीवर जाण्याचा पर्याय खुला आहे. पाकिस्���ानला माहिती आहे की, ते दहशतवादी हालचाली वाढवू शकत नाहीत. सीमेपार बसलेले लोक आमच्यापेक्षा जास्त नुकसान सहन करत आहेत. आम्ही हे निश्चित केले आहे की, त्यांचेही (पाकिस्तान) समान नुकसान व्हावे. जर त्यांना वाटत असेल की त्यांचे जास्त नुकसान झाले तर आम्ही आमच्या अटींवर शस्त्रसंधीबाबत बोलू. आम्ही पाकिस्तानच्या अटींवर शस्त्रसंधीबाबत बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चीन आणि डोकलामविषयीही भाष्य केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bollywood-actor-akshay-kumar-again-working-in-marathi-movie-292576.html", "date_download": "2018-12-11T23:22:15Z", "digest": "sha1:N4HO7XBZXHEIUNAUHESUIRSE6V2BNONU", "length": 12609, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात !", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे ध��ंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nखिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात \n2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मीती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत.\nमुंबई, 13 जून : बॉलिवूड स्टार आणि सबका खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एका मराठी सिनेमात काम करणार असल्याची चर्चा आहे. मराठी दिग्दर्शीत होणाऱ्या 'चुंबक' या सिनेमात तो काम करणार असल्याचं बोललं जातयं.\n2013ला '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाची निर्मीती अक्षय कुमारनेच केली होती. या सिनेमाला आता 5 वर्ष झाले आहेत. म्हणजे अगदी 5 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन्हा मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही.\n'चुंबक' या मराठीत मुख्य भूमिका लेखक, गीतकार स्वानंद किरकिरे साकारणार असून त्यांच्यासोबत काही नवोदीत कलाकार असणार आहेत. सिनेमाच्या टीमने काही दिवसांपूर्वी हा सिनेमा अक्षय कुमारला दाखवला त्यानंतर हा सिनेमा त्याच्या डोक्यातून काही केल्या जाऊ शकला नाही. त्यामुळे अखेर त्याने हा सिनेमा प्रत्सुत करण्याचा निर्णय घेतला.\nया सिनेमामुळे अक्षय कुमारचे नाव परत एकदा मराठी सिनेसृष्टीशी जोडले जाईल. आपल्या वेगवेगळ्या आणि दमदार भुमिकेने प्रेक्षकांची मन जिंकणारा खिलाडी अक्षय कुमार आता मराठी 'चुबंक' सिनेमातुन परत एकदा वेगळ्या विषयावरील सिनेमा घेउन येणार का हा प्रश्न आता त्याच्या चाहात्यानां पडला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hamid-dalwai-first-talaq-morcha_n-267884.html", "date_download": "2018-12-11T22:59:01Z", "digest": "sha1:OZKQZCV4BJVECIYXIL44YK7HY7HTC57V", "length": 14878, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हमीद दलवाईंनी काढला होता तलाकविरोधात पहिला मोर्चा", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nहमीद दलवाईंनी काढला होता तलाकविरोधात पहिला मोर्चा\nतिहेरी तलाक बंदीचं श्रेय लाटण्यासाठी आज अनेकजण पुढे सरसावलेत पण या प्रथेविरोधात दिवंगत हमीद दलवाईची १८ एप्रिल १९६६ साल��� पहिला मोर्चा काढला होता. त्यात सात मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या\nपुणे, 28 डिसेंबर : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तिहेरी तलाकसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर आज लोकसभेतही तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी देण्यात आलीये. हा निकाल आल्यानंतर दिवंगत हमीद दलवाईची प्रकर्षाने स्मरण होतंय. १८ एप्रिल १९६६ साली त्यांनी पहिल्यांदा सात तलाकपीडित महिलांना घेऊन मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढला होता. यावर्षी या घटनेला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झालीत.\nहमीद दलवाई यांनी आपल्या लिखाणातून तिहेरी तलाक प्रथेविरोधात नेहमीच आवाज उठवला होता. महिलांना समान अधिकार आणि हक्क मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेला लढा ऐतिहासिक होता. संपूर्ण समाजाचा रोष पत्करून तिहेरी तलाकविरुद्धचा लढा प्रखरपणे सुरू केला. इंधन, लाट , भारतातील मुस्लिम राजकारण, अशा पुस्तकातून त्यांनी तोंडी तलाक प्रथेला प्रखरपणे विरोध केला. त्यांच्या या पुरोगामी भूमिकेमुळे कट्टर मुस्लिमांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागले पण त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. १९७७ मध्ये दलवाईंचं मूत्रपिंडविकाराने निधन झालं. यानंतर सय्यदभाई, हुसेन जमादार, शमशुद्दीन तांबोळी यांनी चळवळीत जीव ओतला. प्रा. मुमताज रहिमतपूरे अशा महिला या लढ्यात सहभागी झाल्या.\n१९८५ मध्ये शहाबानो खटला सुरू होता. संपूर्ण देश ढवळून निघाला होता. सायराबानोने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर अनेक याचिका दाखल झाल्या.\nन्यूज18 लोकमतच्या चर्चेत सहभागी झालेल्या सय्यदभाईंना तेव्हा अश्रू अनावर झाले. ८२ वर्षांचे सय्यदभाई हमीद दलवाई बरोबर तोंडी तलाकच्या विरोधात उभे राहिले, आज हमीद दलवाई त्यांच्या मेहरुंनिसा दलवाई हयात नाहीत. पण हमीद दलवाईंनी तिहेरी तलाकविषयी उभारलेल्या लढ्यात अनेक तलाकपिडीत महिला सहभागी झाल्या. अनेकजणी सावरल्या. तलाकविरोधी कायदा झाल्यावर अनेक महिलांना न्याय मिळणार आहे. हमीद दलवाइंनी सुरूवात केली नसती तर तलाकमधून मुक्तता जवळपास अशक्यच होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: first talaq morchahamid dalwaitripple talaqदलवाईंचं स्मरणपहिला तलाकविरोधी मोर्चाहमीद दलवाई\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nप��ण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nपिंपरीत धक्कादायक प्रकार, भाचीचा विनयभंग केल्यानंतर मामाची आत्महत्या\nVIDEO : ब्राह्मण समाजाचीही आरक्षणाची मागणी\n'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/maldives-to-pull-out-of-free-trade-agreement-with-china-8026.html", "date_download": "2018-12-11T23:42:25Z", "digest": "sha1:7XIILQUPIIHALL2TYJXESAWXGC3OWHOM", "length": 20088, "nlines": 153, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "'मुक्त व्यापार करार' एक चूक, मालदीवचा चीनला धक्का; भारताला दिलासा | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nक���्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटक��� आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\n'मुक्त व्यापार करार' एक चूक, मालदीवचा चीनला धक्का; भारताला दिलासा\nआंतरराष्ट्रीय अण्णासाहेब चवरे Nov 20, 2018 11:04 AM IST\nचीनसोबतच्या मुक्त व्यापर करारातून मालदीव बाहेर पडणार'Archived images)\nभारताच्या परराष्ट्र धोरणासाठी काहीसे दिलासाजनक वृत्त आहे. नवनिर्वाचीत मालदीव सरकारने चीनला धक्का दिला आहे. चीनसोबत केलेले 'फ्री ट्रेड अॅग्रीमेंट' (मुक्त व्यापार करार) ही एक चूक होती, असे म्हटले आहे. सोबतच या देशात नव्यानेच बनलेल्या आघाडी सरकारच्या मुख्य घटक पक्षाने म्हटले आहे की, मालदीव लवकरच या करारातून बाहेर पडेल. मालदीव सरकारची ही भूमिका भारतासाठी दिलासादायक आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही शेजारी चीनच्या विस्तारावर अंकूश लावण्यासाठीही ही बाब महत्त्वपूर्ण असणार आहे.\nमालदीवच्या या घोषणेसोबतच सागरी किनाऱ्यांबाबतही भारताने आंतरराष्ट्रीय कुटनीतीमध्ये महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मालदीवमधील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या मालदीवियन डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रमुख मोहम्मद नशीद यांनी सांगितले की, 'चीन आणि मालदीव यांच्यात व्यापारी तफावत प्रचंड मोठी आहे. त्यामुळे देश 'फ्री ट्रेड अॅग्रीमेंट' बाबत विचारच करु शकत नाही.'\nउभय देशांतील हा करार एकतर्फी असून, चीन आमच्याकडून कोणतीच वस्तू खरेदी अगर आयात करत नाही. आजवर काही माजी सरकारांना आणि व्यक्तिंना हाताशी धरुन मालदीवचा खजीना लुटला गेला असल्याची टीकाही मोहम्मद यांनी केली. आगोदरच्या सरकारवर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडत विद्यमान स्थितीत चीनच्या भल्यामोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली मालदीव दबला असल्याची टीकाही त्यांनी केली. (हेही वाचा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाकिस्तान ट्रेड कॉरिडोरला स्थानिकांचा तीव्र विरोध)\nदरम्यान, मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात 'फ्री ट्रेड अॅग्रिमेंट'वर स्वाक्षरी केली होती. हा करार अब्दुल्ला यांच्या चीन दौऱ्यादरम्यान पेईचींग शहरात झाला होता. दरम्यान, हा करार झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे ��ागले .\nTags: free trade agreement Maldives maldives-china fta फ्री ट्रेड अॅग्रीमेंट मालदीव मालदीव-चीन एफटीए मुक्त व्यापार करार\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/tukaram-mundhe-in-loksatta-badalta-maharashtra-1643422/", "date_download": "2018-12-11T22:41:45Z", "digest": "sha1:YZMFB32YD4CSJBC72ZICKFY6EWLKLWLK", "length": 14455, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tukaram mundhe in loksatta badalta Maharashtra | सार्वजनिक वाहतूक सेवेत आर्थिक गणितांचे सुसूत्रीकरण महत्त्वाचे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nसार्वजनिक वाहतूक सेवेत आर्थिक गणितांचे सुसूत्रीकरण महत्त्वाचे\nसार्वजनिक वाहतूक सेवेत आर्थिक गणितांचे सुसूत्रीकरण महत्त्वाचे\nशहरांची अवस्था सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणे आवश्यक बनले आहे.\nतुकाराम मुंढे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका\nतुकाराम मुंढे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका\nसा र्वजनिक वाहतूक सेवा पुरविणे महापालिकांवर बंधनकारक नाही. परंतु आज शहरांची अवस्था सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणे आवश्यक बनले आहे. ही सेवा ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर नक्कीच चालू शकते. मात्र तिच्याकडे सूक्ष्म आणि व्यापक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून पाहणे आवश्यक आहे आणि ती यशस्वीपणे चालण्याकरिता सरकार आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.\nसार्वजनिक वाहतूक सेवा आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हायला हवी असेल तर तिचे आर्थिक गणित, अद्ययावत वाहने, ते वापण्याचे कौशल्य असलेले आवश्यक तितकेच मनुष्यबळ यांचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. तसेच ही व्यवस्था टिकविण्यात स्थानिक राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची ठरते. प्रवाशांची तिची मागणी कुठून, कुठे आहे हे ढोबळ अंदाजाऐवजी शास्त्रीय अभ्यासावर ठरायला हवे. केवळ गाडय़ा आहेत म्हणून चालविल्या असे नको. त्या गाडय़ांचा दर्जाही आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असायला हवा. तसेच या गाडय़ा चालविण्याचे योग्य प्रशिक्षण चालकांना हवे. त्याचबरोबर वेळापत्रक, फेऱ्या, चालक-वाहकांच्या कामाच्या वेळांचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा येईल तितका वापर व्हायला हवा.\nदुर्दैवाने सार्वजनिक वाहतूक सेवेकडे ‘मोबिलिटी’ (एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे-गमनशीलता) या दृष्टिकोनातून न पाहता केवळ ‘वाहतूक’ या मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जाते. नागरिक आणि वस्तूंचे एका ठिकाणाहून अन्यत्र होणारे दळणवळण सहज व परवडेल अशा आर्थिक मोबदल्यात होणे, हे उद्दिष्ट असायला हवे. मग त्याकरिता उपलब्ध असलेल्या खासगी पर्यायांचा विचार करण्यासही हरकत नाही. पुणे आणि नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेचे काम पाहिल्यानंतर लक्षात आले की सार्वजनिक वाहतुक सेवेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण सोपे आहे. परंतु, ते आपल्याला करायचे आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. कर्मचाऱ्यांचेच भले कसे होईल, असे निर्णय घेतले जातात आणि त्यामुळेच आज सर्वच ठिकाणच्या सार्वजनिक वाहतूक सेवेला नख लागत आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेच्या आर्थिक गणितांचे सुसूत्रीकरण आणि व्यवस्थेमधील सुधारणा या दोन गोष्टी आवश्यक आहेत. तरच ही व्यवस्था टिकू शकेल.\nसर्व प्रकारची वाहतूक साधने, व्यवस्था यांमध्ये सुसूत्रीकरण येण्याकरिता राज्य स्तरावर स्वतंत्र व्यवस्था निर्माण केल्यास निश्चित फायदेशीर ठरेल. अशा व्यवस्थेच्या अनुषंगाने केवळ रेल्वे, मेट्रो, खासगी टॅक्सी-रिक्षा यांना दिले जाणारे परवाने, रस्त्यांची गरज, त्यांचा दर्जा, जलवाहतुकीची साधने यांचेच नव्हे तर वाहनतळ कुठे आणि कसे असावे यांचेही नियोजन करता येणे शक्य आहे. ‘उम्टा’च्या माध्यमातून हे करता येणे शक्य आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70921064031/view", "date_download": "2018-12-11T23:25:38Z", "digest": "sha1:YNPBQ5NXQQUVDKXAMXGQKF2ASJYVVMUK", "length": 7288, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रेमळ पाहुणा", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nथांब थांब, बाले आतां------\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nस्वर्ग दोनच बोटें उरला \nप्रीतीची त-हाच उलटी असे \nमीं म्हटलें गाइन १\nमीं म्हटलें गाइन २\nदिवाळी, तो आणि मी\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\nनळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस\nबेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर\nमी करितों तुजवर प्रेम\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nनिरोप द्याया कुणा पाहुण्या आलिं सर्व धांवून,\nपरी कुणीशी दिसे न म्हणुनी मनीं मुशाफिर खिन्न.\nवृध्दांचा, बाळांचा घेउनि निरोप जों वळणार,\nसहजच गेली अतिथीची त्या दारावरती नजर.\nदारामागुनि पहात होते डोळे निश्चल दोन,\nजरा खुले, परि क्षणांत झालें दुःखित त्याचें वदन.\n\"दोन दिवस राहिला परी या लळा लागला अमुचा \nपिता वदे त्या दारामागिल डोळ्यांच्या धनिनीचा \nदिनांक - १ जानेवारी १९२७\nस्त्री. अर्क काढणें ; मद्य गाळणें . [ सं . आ + सू ]\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-11T22:22:39Z", "digest": "sha1:65SX5IP2GCIIL73EAEABFSD4HEU5XSFP", "length": 15166, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मोशी येथे दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari मोशी येथे दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nमोशी येथे दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nभोसरी, दि. ४ (पीसीबी) – मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास घडली.\nजनाबाई अनंता साबळे (वय ५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय ६०, दोघी रा. जलालपूर, परळी-वैद्यनाथ, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या वारकरी महिलांची नावे आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीच्या दिंडीत सहभागी झालेल्या जनाबाई साबळे आणि सुमनबाई इंगोले या पंढरपूरला जाणार होत्या. मंगळवारी दिंडी मोशी येथाल बो-हाडेवस्तीत मुक्कामी होती. बुधवारी पहाटे त्या दोघी प्रात:विधीला जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nमहिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू\nPrevious articleलोणी टोलनाक्याजवळ रसायनांनी भरलेला ट्रक आगीत जळून खाक\nNext articleदिल्लीच्या नायब राज्यपालांना स्वतंत्र अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू विक्री करणाऱ्या इसमाला अटक\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nअशोक चव्हाण खोटारडे, आघाडीबाबत आंबेडकरांशी चर्चा नाही – इम्तियाज जलील\nआंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच सिद��ध होतील- दिलीप कांबळे\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nताथवडे महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभोसरीतील आदिनाथनगरमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड; आठ दिवसांत दुसरी घटना\nचिखलीत बायको घर सोडून गेल्याने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला बापाने पाण्याच्या टाकीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-11T23:11:19Z", "digest": "sha1:IQCAISAWOWUVOQARCUUURVCJTIFUKVRC", "length": 15444, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिंजवडीतील आई आणि मुलाच्या खूना प्रकरणी फरार आरोपीस अटक; संशयिताऐवजी दुसराच निघाला आरोपी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ��७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Chinchwad हिंजवडीतील आई आणि मुलाच्या खूना प्रकरणी फरार आरोपीस अटक; संशयिताऐवजी दुसराच निघाला...\nहिंजवडीतील आई आणि मुलाच्या खूना प्रकरणी फरार आरोपीस अटक; संशयिताऐवजी दुसराच निघाला आरोपी\nचिंचवड, दि. १३ (पीसीबी) – हिंजवडीतील अश्विनी भोंडवे (वय २५) आणि अनुज भोंडवे (वय १० महिने) यांच्या हत्ये प्रकरणी पती दत्ता भोंडवे, प्रेयसी सोनाली जावळे, प्रशांत भोर आणि पवन जाधव या चौघांना हिंजवडी पोलिसांनी १२ तासातच अटक केली होती. या दुहेरी खून प्रकरणी एक संशयीत आरोपी फरार होता. त्याचे नाव नासिर उल (रा. पश्चिम बंगाल) असे आरोपींकडून सांगण्यात आले होते.\nमात्र आरोपींची पुन्हा चौकशी केली असता नासिर उल हा खूनाच्या कटात सामिल नव्हता तर आरोपी पवन जाधव याचा भाऊ सावन जाधव शामिल होता असे समोर आले. पवना जाधव याने सर्व आरोपींना त्याच्या भावाचे नाव न घेण्यास सांगितले होते. यावर हिंजवडी पोलिसांनी सावन जाधव याला मंगळवारी (दि.१२) रात्री नऊच्या सुमारास अटक केली. त्याची चौकशी केली असता तो सुध्दा या खूनाच्या कटात सामिल होता याची कबुली दिली. हिंजवडी पोलीस अधीक तपास करत आहेत.\nPrevious articleभय्यू महाराजांना तोंड बंद ठेवण्यासाठी मंत्रिपदाची ऑफर होती – दिग्विजय सिंह\nNext articleउत्तर प्रदेशात आराम बस उलटून १७ जणांचा मृत्यू\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने पोलीसाची कॉलर धरुन शिवीगाळ\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nबावधन येथील खंडोबा मंदिरात चोरी; ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने...\nकासारवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nछत्तीसगडध्ये काँग्रेस ४० तर भाजप ३० जागांवर आघाडीवर\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nथेरगावमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक\nपिंपळे गुरवमध्ये मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/marathi/amruta-khanvilkar-birthday-special-interesting-facts-about-marathi-actress-amruta-khanvilkar-8488.html", "date_download": "2018-12-11T23:47:42Z", "digest": "sha1:PYHNGYG7ZGWQLK66NJZJ25OV6BJ5GSKT", "length": 19867, "nlines": 155, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Amruta Khanvilkar Birthday Special: अमृता खानविलकरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या ��ववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nAmruta Khanvilkar Birthday Special: अमृता खानविलकरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का\nAmruta Khanvilkar Birthday Special: अभिनेत्री, नर्तिका, सुत्रसंचालिका अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा आज 34 वा वाढदिवस आहे. मालिका, रियालिटी शोज सोबत त��ने अनेक मराठी, हिंदी सिनेमात काम केले आहे. मात्र 'वाजले की बारा' या गाण्यातील नृत्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 'नच बलिये' या डान्स रियालिटी शो मध्ये तिच्या अभिनयाचे कौशल्य पाहायला मिळाले.\n'गोलमाल' हा अमृता खानविलकरचा पहिलावहिला मराठी सिनेमा. त्यानंतर तिने साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा अनेक मराठी सिनेमांत काम केले. त्याचबरोबर 'फुंक', 'फुंक 2,' 'राझी,' 'फिल्लम सिटी' या हिंदी सिनेमातही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बोम्मयी' या तामिळ सिनेमातही अमृताने काम केले आहे.\nअमृताचे लहान मुलांवर विशेष प्रेम आहे. ती नेहमीच आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असते. पार्टी करण्यापेक्षा आपला आनंद ती मुलांसोबत शेअर करण्याकडे तिचा अधिक कल असतो. यासाठी ती अंध, मुक बधीर मुलांच्या शाळेत जाऊन वाढदिवस साजरा करत असते.\nग्लॅमरस अमृताची अजून एक खास बाजू आहे. ती म्हणजे तिची आध्यात्मिकता. खरी शांतता आणि आयुष्याचे सौंदर्य हे आध्यामित्कतेत असल्याचे अमृता मानते. भगवान शिव यांच्यावर तिची विशेष श्रद्धा आहे. त्याचबरोबर बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांचीही ती मनापासून आराधना करते. या देवतांवर असलेली श्रद्धा तिला नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा देते, अशी तिची धारण आहे.\n'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर अमृताची हिंमाशू मल्होत्रा सोबत ओळख झाली. 10 वर्ष डेट केल्यानंतर अखेर 24 जानेवारी 2015 मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. हिंमाशू मल्होत्रा अभिनेता असून तो अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करतो.\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nRakhi Sawant Birthday : 50 रुपयांसाठी राखी लग्नात बनली होती वेट्रेस; एका किसिंग सीनसाठी घेतले होते 55 रिटेक्स\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/abandon", "date_download": "2018-12-11T23:45:20Z", "digest": "sha1:JICBZR5R2F7PWZCLVUYD5PELUFFHJPEA", "length": 6684, "nlines": 141, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "abandon - Wiktionary", "raw_content": "\n१. (एखादी वस्तू, सवय, स्वभाव, भावना इ०) त्यागणे; टाकणे; सोडणे; सोडून देणे; वर्ज करणे; सांडणे; ए०गो०चा त्याग करणे; (मनातून, स्वभावातून, आठवणीतून) काडून टाकणे, घालवून देणे. उदा० धीर सांडू नकोस; यश नक्की मिळेल.\n२. (ए०गो०) मागे ठेवणे; सोडून जाणे; मागे सोडणे; परित्याग करणे; अंतरणे; अंतर देणे उदा० जहाज बुडू लागताच कप्तानाने ते सोडून देण्याचा आदेश दिला.\n३. (ए०गो०) (अचानकपणे, अवचितपणे, अनपेक्षितपणे, मध्येच) थांबवणे; सोडून देणे. उदा० पावसाळी वातावरणामुळे त्यांना खेळ अर्धवटच सोडून द्यावा लागला.\n४. (ए०गो०चा) (अचानकपणे, अवचितपणे, अनपेक्षितपणे, मध्येच) आधार-पाठिंबा काढून घेणे; वार्‍यावर सोडणे. उदा० स्वतःच्या मुलांनीही वार्‍यावर सोडून दिल्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहण्याशिवाय तिला पर्यायच उरला नाही.\n५. (एखादे तत्व-विचार-कल्पना) सोडून देणे; त्याचा परित्याग करणे. उदा० जुनाट आणि निरुपयोगी म्हणून सोडून दिलेल्या आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्व त्याचे पाश्चात्यांनी कौतुक केल्यावरच आपल्या ध्यानात येते. (पहा give up)\n६. A० oneself to: अविचारीपणे ए०गो०च्या स्वतः अधीन होणे; बुडून जाणे किंवा स्वतःस सुपूर्द/अधीन करणे; नाद/छंद लागणे/घेणे/धरणे. (पहा subject oneself to) उदा० अशा परिस्थितीत नैराश्यात बुडून जाण्यापेक्षा आशावादी राहून पुढील कामास लागणे हे नक्कीच योग्य ठरेल. पहा relinquish; renounce; surrender; resign; waive; abdicate\n(with gay/wild) :ना०\tअनिर्बंध स्वातंत्र्य; बेफिकिर-उन्मत्त वर्तणूक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/504500", "date_download": "2018-12-11T22:50:50Z", "digest": "sha1:UJZBMW5DRLKV2GOATGGU5NPCQ2BRT6Q4", "length": 7261, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा\nतिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा\nदोडामार्ग ः तिलारी धरणाच्या दर्शनस्थळाची झालेली विदारक अवस्था.\nदोडामार्ग : पर्यटकांच्या पसंतीस असलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य धरण दर्शनस्थळाची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे खात्याने याकडे लक्ष न दिल्यास त्याचा मोठा फटका तिलारीच्या पर्यटनाला बसणार आहे.\nगोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पच्या मुख्य धरणात दरवर्षी जुलैपासून विपूल असा जलसाठा निर्माण होतो. सहय़ाद्रीच्या कुशीत साकारलेल्या या धरणात डोंगरदऱयातून आलेले पाणी जागा मिळेल त्या ठिकाणी विस्तारीत गेल्याने धरणाच्या वरील बाजुस प्रचंड असा विस्तारलेल्या जलाशय डोळय़ांचे पारणे फेडतो. तोच जलाशय व कोकणातील सर्वात मोठे धरण म्हणून येथे महाराष्ट्र व गोमंतकीय तसेच विदेशी पर्यटकांचाही ओढा असतो. मात्र हे धरण पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या यू पॉईंटवरील दर्शनस्थळाला गेल्या एक-दोन वर्षापासून उतरती कळा लागली आहे. उभारण्यात आलेल्या निरीक्षण चौकीचे पत्रे उडाले असून चौकीची सुद्धा मोडतोड झाली आहे. सुरक्षा रक्षकांची याठिकाणी नियुक्ती नसल्याने व असलेल्या बगीचा व साधनसामग्रीचा पाटबंधारे खात्याने योग्य देखभाल दुरुस्ती न केल्याने ही वाताहात सुरू आहे. तिलारी मुख्य धरण दर्शनस्थळाची सुद्धा अशी दुर्दशा सुरू आहे.\nमहाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारीचे मोठे धरण बांधण्यात आले. त्यामुळे गोवा व महाराष्ट्र राज्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. या धरणावर शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केला. मात्र, धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. धरणाची आजची स्थिती विदारक आहे ना धरणावर चोवीस तास सुरक्षा रक्षक ना वीज तेथे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंदस्थितीत आहेत. तसेच तिलारी ध��णाच्या लगत असलेल्या दोन्ही बगीचे मरणासन्न अवस्थेत आहेत. या धरणावर येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.\nसमाज परिवर्तनाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही\nपालकमंत्र्यांना नेमके काय हवे\nगंधर्व देशी बरसला तबला\nखासगी व्यक्तीकडून पथदीप दुरुस्ती कशाला\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/sony-ericsson-cedar-price-mp.html", "date_download": "2018-12-11T22:38:26Z", "digest": "sha1:UO3MLWISVFVTON4IVXZPCRRRFZXXSQN6", "length": 12036, "nlines": 321, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी एरिक्सन स़ेडर India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी एरिक्सन स़ेडर किंमत\nसोनी एरिक्सन स़ेडर वरIndian बाजारात सुरू 2010-10-11 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसोनी एरिक्सन स़ेडर - चल यादी\nसोनी एरिक्सन स़ेडर Black सिल्वर\nसर्वोत्तम 5,693 तपशील पहा\nसोनी एरिक्सन स़ेडर - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सोनी एरिक्सन स़ेडर वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही व���चलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nसोनी एरिक्सन स़ेडर वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nसोनी एरिक्सन स़ेडर - वैशिष्ट्य\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\n( 118268 पुनरावलोकने )\n( 10103 पुनरावलोकने )\n( 133 पुनरावलोकने )\n( 171 पुनरावलोकने )\n( 19609 पुनरावलोकने )\n( 4307 पुनरावलोकने )\n( 11770 पुनरावलोकने )\n( 5901 पुनरावलोकने )\n( 179 पुनरावलोकने )\n( 825 पुनरावलोकने )\nसोनी एरिक्सन स़ेडर Black सिल्वर\n5/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/socks/expensive-unbranded+socks-price-list.html", "date_download": "2018-12-11T23:42:22Z", "digest": "sha1:4YADPFIVLO74WUKEJBNBRCAHA7HBL3AA", "length": 14884, "nlines": 327, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग उंब्रन्डेड सॉक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive उंब्रन्डेड सॉक्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive उंब्रन्डेड सॉक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 633 पर्यंत ह्या 12 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सॉक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग उंब्रन्डेड सॉक्स India मध्ये मार्क मोदींसह व्हाईट सेट ऑफ फाईव्ह सॉक्स Rs. 524 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी उंब्रन्डेड सॉक्स < / strong>\n11 उंब्रन्डेड सॉक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 379. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 633 येथे आपल्याला मार्क सेट ऑफ फाईव्ह नाटय सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 16 उत्पादने\nबेलॉव रस 2000 200\nमार्क सेट ऑफ फाईव्ह नाटय सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nमार्क सेट ऑफ फाईव्ह विभरांत सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nनक्सत 2 स्कँ 6 पायर्स ऑफ कॅप्टीवटींग डेसिग्नेर सॉक्स\nमार्क मोदींसह व्हाईट सेट ऑफ फाईव्ह सॉक्स\nमार्क सेट ऑफ फाईव्ह स्पिफय सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\n12 पायर्स ऑफ क्लासिक Quality ऐकले स्पोर्ट सॉक्स\n12 पायर्स सॉक्स फॉर वूमन विथ इंडिविदुल बिग तोल\nविणेंझिया सेट ऑफ फाईव्ह हॉरीझॉन्टल स्त्रीपीडा सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nआदिदास कंफोर्टब्ले व्हाईट सॉक्स फॉर वूमन 2 पैर पॅक\nआदिदास व्हाईट ऐकले सॉक्स 3 पैर पॅक\nमार्क सेट ऑफ फाईव्ह कंफोर्टब्ले सॉक्स विथ फ्री हॅन्डकेरचीएफ सेट\nलिनो पेररोस स्मार्ट ब्लॅक स्त्रीपीडा सॉक्स 2 पैर पॅक\nनक्सत 2 स्कँ 2 पायर्स ऑफ स्प्लेंदीड पेच & Turquoise ब्लू सॉक्स\n6 पैर पलायन ब्लॅक सॉक्स फॉर में फॉर्मल अँड Casual वेअर\nनक्सत 2 स्कँ 2 पायर्स ऑफ ब्लॅक & ग्रे कार्टून प्रिंटेड सॉक्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/nilu-phule/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE-109071300031_1.htm", "date_download": "2018-12-11T23:13:46Z", "digest": "sha1:HBNYQU3WRMJ5EE2QKI42M5RCLYPT42IM", "length": 10622, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निळू फुले यांची चित्रसंपदा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिळू फुले यांची चित्रसंपदा\nनिळू फुले यांनी अनेक चित्रपटात काम केले. यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 1970 नंतर हिंदीत अनेक चित्रपट���तंमधून विविध भुमिका साकारल्या. त्यांनी 170 च्या जवळपास मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. यापैकी काही चित्रपट....\nनिळू भाऊंचा पहिला चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी. यानंतरचे त्यांचे मराठी चित्रपट- पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई , लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब, सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी ,सर्वसाक्षी , आयत्या, राणीने डाव जिंकला\nनिळू फुलेंचे हिंदी चित्रपट:\nअमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा कुली हा चित्रपट सर्वाधीक गाजला. सारांश , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार , मशाल , सौ दिन सास के , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन, भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे , कब्जा , हिरासत , दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी , दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम\nनिळू फुले यांची गाजलेली नाटकं:\nसखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे.\nभारत विडींजमध्ये आज पहिला सामना\nस्वाईन फ्ल्यूमुळे सराव सामना रद्द\nभारतीय मुलींचा आज उपात्यंफेरीचा सामना\nभारतासाठी आज 'डू ऑर डाय' सामना\nइंग्लडविरुद्धची लढत भारतासाठी 'जिंका किंवा मरा'\nयावर अधिक वाचा :\nअनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने\nभजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून ...\nदीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला\nया अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र ��रीही बॉलिवूडमध्ये ...\nअमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार\n२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या ...\nकेदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही\nसारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात ...\nमागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/5920-devendra-fadnavis-gives-an-important-information-to-mumbaikers", "date_download": "2018-12-11T22:00:11Z", "digest": "sha1:V6B2QPCDF2XI7GZ4FIGSVRMS6F4SGTVQ", "length": 7163, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांना मिळणार नव्या सुविधा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांना मिळणार नव्या सुविधा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\nगावठाणे, कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांना स्वतंत्र DCR तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. यावेळी मालमत्ता कर माफ करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, मुंबई महापालिकेने वैधानिक प्रस्ताव सादर केला तर, नक्कीच राज्यसरकार प्रयत्न करेल, असे आश्वसानही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. त्य़ामुळे येत्या काळात मुंबईकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळतायेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nकाय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :\n2018मध्ये मुंबईत 15 ठिकाणी आग लागली होती. त्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. भानू फरसाणच्या आगी बद्दलचा चॉकशी अहवाल तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.\nमोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रस्ताव तयार आहे. रेडिरेकनरनुसार त्याचा 15 ते 20 टक्के हिस्सा देण्यात येणार आहे.\nआर्थर रोड जेलच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासंदर्भात कमिटी गृह विभागाने समिती नेमली आहे. त्या समितीच्या निकषांप्रमाणे त्यांचे पुनवर्सन करणार\n2011 पर्यंत च्या झोपडपट्टी धारकाना संरक्षण\nपोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या पोलीसांना 30 वर्षे च्या नियमानुसार राहत असेल ते घर पोलिसांना देणार\n2011 पर्यंतच्या झोपडपट्टींना ��ंरक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींकडे सही साठी पाठवले आहे\nमिलच्या राहणाऱ्या मिल कामगाराला 400 चौरसफुटाचे हक्काचे घर मिळणार\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/madhuri-dixit-may-contest-lok-sabha-elections-from-pune/49519/", "date_download": "2018-12-11T22:37:34Z", "digest": "sha1:DG3IA36IOSSSZ7NS67SHJUG4E3CO7JBB", "length": 11296, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Madhuri Dixit may contest Lok Sabha elections from Pune", "raw_content": "\nघर महाराष्ट्र माधुरी दीक्षित पुण्यातून निवडणूक लढविणार\nमाधुरी दीक्षित पुण्यातून निवडणूक लढविणार\nमाधुरीला भाजप पुण्यातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. जून महिन्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' या मोहिमेअंतर्गत मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माधुरीच्या घरी जावून तिची भेट घेतली होती.\nकाही दिवसांपूर्वी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित – नेने राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. जून महिन्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या मोहिमेअंतर्गत मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माधुरीच्या घरी जावून तिची भेट घेतली होती. माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आली असल्याच्या बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यानंतर आता माधुरीला भाजप पुण्यातून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, माधुरीकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेले नाही. शिवाय, भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याचबरोबर पुण्याच्या भाजप शहर अध्यक्षांनी या माहितीचे खंडन केले आहे. माधुरीच्या उमेदवारी ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nहेही वाचा – अमित शहांसाठी मातोश्रीवर ‘आमरसा’ची मेजवानी\nनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपची नवी युक्ती\nआगामी लोकसभा निवडणूकीत जिंकूण यावे यासाठी भाजपने निवडणूकीच्या एका वर्षाअगोदरपासूनच तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाला सुरुवात केली. या अभियानाच्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रात नावारुपास आलेल्या व्यक्तींना भाजप लोकसभा निवडणूकीची उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अमित शहा ६ जून २०१८ रोजी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेने आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. सध्या देशातील काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकीचे वाचतावरण आहे. काही दिवसांनी लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत भाजप विविध क्षेत्रात नावारुपास आलेल्या व्यक्तींना आणि सेलिब्रिटींना उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nहेही वाचा – शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका का दिला नाही\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nकायदे मोडूनच अवनीला मारलं; अहवाल सादर\nघराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय\n‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश\nशेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ\nस्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट जॅकेट घातलेले पंतप्रधान मिळाले – छगन भुजबळ\nभाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार\nElection Results : लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro-vidarbha/cause-welfare-society-pratap-pawar-22983", "date_download": "2018-12-11T23:36:13Z", "digest": "sha1:JRZR3B6GZ7AV6YQCCRDMIHAAYFPTYC3H", "length": 13185, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "cause of welfare of society, pratap pawar समाजाचा उत्कर्ष साधण्याचा हेतू- प्रतापराव पवार | eSakal", "raw_content": "\nसमाजाचा उत्कर्ष साधण्याचा हेतू- प्रतापराव पवार\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nनागपूर : ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले.\nनागपूर : ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले.\nसकाळ-अॅग्रोवन सरपंच महापरिषदेेस रविवारी (ता. २५) प्रारंभ झाला. या वेळी उद्‌घाटन सत्रात श्री. पवार बोलत होते. कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या प्रबोधन व प्रशिक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करताना श्री. पवार म्हणाले, की ‘राज्याच्या विकासातील विविध उपक्रमांमध्ये प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून सहभागी होत समाजाचा उत्कर्ष साधण्याचा सकाळ माध्यम समूहाचा हेतू आहे. यासाठी विविध उपक्रमांमधून आम्ही बारा महिने चोवीस तास गुंतवून घेतलेले आहेत. तनिष्काच्या माध्यमातून महिलांसाठी, अॅग्रोवनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, तसेच ‘यिन’च्या माध्यमातून युवकांसाठी उपक्रम राबविले जात आहेत. तनिष्का स्मार्ट व्हिलेजसाठी इस्राईलच्या माध्यमातून आम्ही राज्याचा ग्रामविकास व शेतीत परिवर्तन घडवून आणणारा प्रयोग राबवत आहोत.’\n‘शेती हा व्यवसाय आहे. त्यासाठी संशोधन, प्रशिक्षण, खर्चाचे नियोजन या मुद्यांकडे लक्ष द्यावेच लागेल. मात्र चार पैसे जादा मिळू लागले तर उडवू नका. मी राजस्थानात होतो. मारवाडी मासणाला मी जवळून पाहिले आहे. तो कमविलेल्या पैशांची कधीही उधळपट्टी करत नाही. त्यामुळे सरपंचांनी हीच भूमिका ठेवून गाव, शेती, शिवाराच्या प्रगतीसाठी पुढे आले पाहिजे. आम्ही देत असलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण सर्वांगीण प्रगती साधावी, हीच सकाळ माध्यम समूहाची इच्छा आहे,’ असेही प्रतापराव पवार यांनी नमूद केले.\nवडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची श���्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे...\n‘छत्रपती’च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे\nभवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली...\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\n‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला\nबारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या... त्या मुली...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nकालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान\nपवनी (जि. भंडारा) : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान देऊन सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. यात मैत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://medhasakpal.wordpress.com/", "date_download": "2018-12-11T22:33:38Z", "digest": "sha1:KUXPWNLVSYBZBEHWXZEP3E25B66YXFNL", "length": 96288, "nlines": 262, "source_domain": "medhasakpal.wordpress.com", "title": "सृजनपालवी", "raw_content": "\nआवडलेली पुस्तके अन लेखक\nआयोडाईज्ड मीठाचा वापर टाळा…\nप्रत्येक वेळी एक नवे फॅड आपल्या देशात येते अन आपण सुद्धा त्यामागे डोळे बंद करुन धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती सध्या ‘आयोडाईज्ड मीठ’ ह्या नव्या फॅड मुळे झाली आहे. सध्या सगळ्याच कंपन्यांनी ‘आयोडाईज्ड मीठ‘ बनवायला अन खपवायला सुरुवात केली आहे. पण खपते ती प्रत्येक गोष्ट आपण वापरायलाच हवी असा काही नियम नाही ना. ज्या��ना खरोखरीच गरज आहे त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने आयोडाईज्ड मीठ खावे किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडीनचे प्रमाण थोडे वाढवून घ्यावे. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणे खरेच आवश्यक आहे का\nआपल्यापैकी कुणी थायरॉईड प्रोफाईल म्हणजे T3, T4, TSH ही टेस्ट केली असेल तर त्या रिपोर्टच्या खाली एक ओळ वाचली असेल, ती म्हणजे, excess intake of iodine may lead to high TSH किंवा drugs that increases TSH values : iodine. म्हणजे बहुतांशी लॅबसुद्धा हे मान्य करतात की आयोडीनचा वापार मर्यादित असायला हवा.\nआज हायपोथायरॉईड (थायरॉईड ह्या अंतःस्त्रावी ग्रंथीचे काम कमी होणे) ह्या आजाराने ग्रस्त असे कितीतरी पेशंट्स पाहण्यात येत आहेत. दिवसाआड किमान १-२ पेशंट्स मधे ह्या आजाराची किंवा ह्यातल्या काही लक्षणांची सुरुवात दिसतेच.\nवजन अकारण आणी आवस्तव वाढणे,\nकुठल्याही कामात निरुत्साह वाटणे,\nअंगावर सूज येणे (हात, पाय, चेहरा यावर जास्त करुन), सांधेदुखी,\nनखे चपटी अन खडबडीत होणे,\nकेस रुक्ष (कोरडे) होणे, जास्त प्रमाणात गळायला लागणे, लवकर पिकायल लागणे,\nपोट साफ़ न होणे(कॉन्स्टिपेशन),\nस्नायुंमधून पेटके येणे (क्रॅंप्स),\nस्त्रियांमधे मासिक पाळीच्या तक्रारी\nह्यासारखी लक्षणे हायपोथायरॉईड ह्या आजारात दिसतात. ‘सबक्लिनिकल हायपोथायरॉईड‘ म्हणजे ज्यात लक्षणे दिसू लागतात पण रक्तात TSH, T3, T4 हे normal असतात. किंवा काही काळाने TSH वाढलेले आढळते.\nज्यांचे रिपोर्ट्स सुरुवातीला नॉर्मल त्यांना इतर डॉक्टरांनी थकव्यासाठी केवळ टॉनिक किंवा अंगावर सूज असेल तर ती कमी कराणारी औषधे दिलेली असतात. पण मूळ आजार त्यामुळे बरा होतच नाही. अन पेशंटलाही म्हणावा तितका फरक वाटत नाही. अशा पेशंटस मधे रिपोर्ट्स नॉर्मल असतानाही जर हायपोथायरॉईड ह्या आजाराची लक्षणे ६०-७० % दिसत असतील (सबक्लिनिकल हायपोथायरॉईड), तर त्या अनुषंगाने औषधं सुरु केल्यावर लगेच फरक दिसून येतो. शिवाय ‘आयोडाईज्ड मीठाचा’ वापर बंद केल्यावरही लक्षणे झपाट्याने कमी होतात व कमी कालावधीतच औषधे बंद करता येतात.\nआपल्या रोजच्या आहारात आयोडीनची गरज 70-150mcg/day एवढी असते. केवळ १ ग्रॅम ‘आयोडाईज्ड मीठात’ आयोडीनचे प्रमाण 77mcg एवढे असते.\nशाकाहारी लोकांच्या आहारात ही गरज दूध, तसेच सालासकट उकडलेला बटाटा, मूळा, गाजर, लसूण, कांदे, वांगी ह्यासारख्या भाज्यांमधून पूर्ण होऊ शकते. तर मांसाहारी लोकांना सी-फूड, अंडी, पण त्यापलिकडे हे आयोडीन मीठातूनही घेण्याची गरज कधी जाणवू शकते, जेव्हा आयोडीनची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागतात तेव्हाच. मग उगीच ह्या ‘आयोडाईज्ड मीठाचे’ सेवन करून अकारण हापोथायरॉईड का ओढवून घ्यायचा.\nमागणी तसा पुरवठा हे तत्व जर सगळीकडे दिसत असेल तर, आपण आपली मागणी बदलायला काय हरकत आहे आपण साध्या मीठाची किंवा सी-सॉल्टची, मागणी का करु नये आपण साध्या मीठाची किंवा सी-सॉल्टची, मागणी का करु नये किंवा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या सैंधव ह्या प्रकाराचा वापर जेवणातला वापर का वाढवू नये किंवा सगळ्यात उत्तम पर्याय असलेल्या सैंधव ह्या प्रकाराचा वापर जेवणातला वापर का वाढवू नये सैंधव (उपासाचे मीठ)/ rock salt हे इतर दिवशीही वापरले तर त्याने नुकसान तर काहीच नाही उलट ब्लडप्रेशर सारखे इतर आजारही नियंत्रित राहतील. सैंधव हे इतर मीठासारखे गरम (उष्ण) नसून स्वभावतःच थंड(शीत) आहे. त्यामुळे शरीरात वात, पित्त व कफ तिन्हींचा समतोल हे मीठ राखते. डोळ्यांसाठीही विशेष लाभदायी असे हे मीठ आहे. शिवाय ह्यात आवश्यक असणारी अन्य मिनरल्स पण आहेत. अनेक औषधी गुणांनी युक्त हे मीठ सर्वांनीच रोजच्या जेवणात वापरायला काहीच हरकत नाही कारण लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मानवणारे असे हे मीठ आहे.\nटॅग्स: अंतःस्त्रावी ग्रंथी, आयोडाईज्ड मीठ, थायरॉईड, ब्लडप्रेशर, हायपोथायरॉईड, Iodine, Iodised salt, rock salt\nवात आणि कफ (article in महाराष्ट्र टाइम्स 5 Nov 2011)\nहिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू हा डॉक्टरांच्या व्यस्त असण्याचा काळ. कारण साथीचे आजार, उष्णतेचे विकार या काळात अधिक प्रमाणात फैलावतात. पण लगोलग येणारा हिवाळा अन त्यातील पहिला ऋतू हेमंत हा अतिशय आरोग्यदायी आणि उत्साही, त्यामुळे बहुतांश लोकांना मानवणाराच ठरतो. मात्र या काळात कफ तसेच वात वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.\nशरीरातील उष्णतेचे विकार, वाढलेले पित्त कमी होते.\nनैसर्गिकरित्या शरीराला सर्वाधिक बळ मिळते.\nरोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते.\nपचायला जड असणारे पदार्थही सहज पचतात कारण इतर ऋतूंच्या तुलनेत अग्नि प्रखर होऊन भूक वाढलेली असते.\nमात्र पचायला जड असणारे स्निग्ध आणि शरीराच्या पोषणासाठी अयोग्य असे पदार्थ खाल्ले तर शरीरात वातदोष वाढू शकतो. वात, पित्त, कफ हे शब्द नेहमी नकारात्मक भावनेने ऐकायला मिळतात, मात्र शरीरातील सर्व गती (हृदय, फुप्फुस, अन��नसेवन, पचन, मलविसर्जन, रसरक्ताभिसरण स्नायुंची कामे) या वातदोषाने संतुलित राखल्या जातात.\nतसेच शुद्ध स्वरुपातील कफदोष शरीराचे पोषण करणे, शरीराचे बळ, स्थिरता, सांध्यातील स्निग्धता टिकवणे यासारखी अनेक महत्त्वाची कामे करतो.\nया ऋतूत होणारे आजार\n>> थंडीमुळे, ऋतू बदलाने- सर्दी, खोकला, सांधे दुखणे, जखडणे इत्यादी.\n>> आधीपासून असलेला दमा, संधीवात, जुनी सर्दी, आमवात, न्युमोनिया इत्यादी आजारांचे वेग व लक्षणांची तीव्रता कफवाताने वाढते.\n>> योग्य आहार, विहार, व्यायाम न केल्याने, स्निग्धता कमी होऊन वातदोष वाढून मलबद्धता, पायांना भेगा पडणे, त्वचा, केस कोरडे होणे, कोंडा, केस दुभंगणे, तुटणे, गळणे, सांधे कुरकुरणे…\nयोग्य आहार, व्यायाम कुठला\n>> कोरडे पदार्थ, तुरट-तिखट, कडू पदार्थ (वातासाठी अयोग्य) शीतपेय, सरबत इ. (कफ-वात होतो)\n>> डबाबंद फळे (कफाचा त्रास)\n>> मोड आलेली कडधान्ये जास्त खाऊ नयेत. वात वाढतो.\n>> तांदूळ, गहू (दोन्ही नवीन- नवीन धान्य जड असले तरी ते या ऋतूत पचले जाते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.), कुळीथ, उडीद, तूर, तीळ, अळीव, शेंगदाणे\n>> कडधान्य, लसूण वा गूळ घालून केलेल्या उसळी (प्रमाणात),\n>> मूग, मटकी, उडीद यांचे घावन, डोसे, सुंठ, जिरे, हिंग, हळद इ. घालून शिजवून केलेले वरण\n>> ऋतुनुसार मिळणारी व मानवणारी सर्व ताजी फळे\n>> फळभाज्या जास्त प्रमाणात व नियमित खाव्यात\n>> गरम पाणी, दूध (हळद घालून), ताक, तूप, मध (गरम पाण्यासोबत किंवा गरम करून घेऊ नये), उसाचा रस, तेल इत्यादी\n>> सुका मेवा- अंजीर, काळ्या मनुका, बदाम, खजूर, काजू, पिस्ते, अक्रोड, चारोळ्या, जर्दाळू, खारिक यापैकी दोन तीन पदार्थ कमी प्रमाणात\n>> तिळापासून बनवलेले गोड पदार्थ, ओले खोबरे. यामुळे त्वचा व केसांचा कोरडेपणा कमी होतो.\n” स्निग्ध पदार्थांविषयी (तेल, तूप इ.) हल्ली लोकांमध्ये भीती पसरवली जाते की या पदार्थांनी कोलेस्टेरॉल, फॅट्स (चरबी) वाढते. पण हा गैरसमज आहे. तेलात किंवा तूपात तळलेल्या पदार्थांनी चरबी वाढते. पण जेवताना भातात घातलेले चमचाभर तूप, पोळीला लावलेले तेल सांध्यांच्या, हाडांच्या बळकटीसाठी, आतड्यातील कोरडेपणा कमी करून मलबद्धता नष्ट करायला आवश्यकच असते. “\n>> तीळ तेलाने पूर्ण अंगाला मालिश करून गरम पाण्याने आंघोळ.\n>> कफ झाल्याने चरबी वाढू शकते. ते टाळण्यासाठी स्थूल व्यक्तींनी उटणे लावून शेक घेणे.\n>> तुळशीच्या पानांचा रस कि���वा आल्याचा रस हे कफासाठी चांगले. मात्र ते सर्वांसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे ते घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.\n>> केसांना, पायांना तेल तसेच चेहऱ्याला, ओठांना लोणी किंवा तूप लावणे\n>> घरात अगरू, राळ, गुग्गुळ, कडुलिंबाची सुकी पाने, ओवा, बाळंतशोपा यांचा धूप जाळणे. घरातील वातावरण उबदार होते तसेच जंतूंचा नाश होतो.\n>> चालणे, धावणे, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, दोरीच्या उड्या यापैकी वयानुसार योग्य तो व्यायाम करणे.\nयावर आपले मत नोंदवा\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५)\nस्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्‍या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत..\nआयुर्वेदात प्रत्येक आजाराचे नाव स्पष्टपणे आले नसले तरी आजारात जी लक्षणे आढळतात व शरीरात जे बदल घडतात त्यावरुन pathogenesis म्हणजे शरीरात आजार नेमका कसा निर्माण झाला, शरीरातील रचना, अवयव व त्यांच्या क्रिया ह्यात कोणते बदल झाले त्याचा ठोकताळा मांडता येतो. त्यावरुन त्या आजाराच्या लक्षणांचा अन त्या लक्षणांमागील कारणस्वरुप असलेल्या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. आयुर्वेदात ताप म्हणजे ज्वराचे प्रकार वर्णन केलेले आहेत. स्वाईन फ्ल्यु, चिकुनगुनिया ह्या सारख्या आजारात आढळणारी अन्य लक्षणे विचारात घेऊन आयुर्वेदात सांगितलेल्या तापाच्या वर्गिकरणानुसार योग्य तो प्रकार शोधता येतो. अन त्यानुसार चिकित्सा केली जाते.. अगदी मलेरिया, टायफॉईड अशा आजारांवरही आयुर्वेदिक औषधे योग्य उपाय ठरत आहेत.. चिकुनगुनिया ह्या आजारात रास्नासप्तक काढा, महारास्नादी काढा ह्यासारखे काढे वैद्यांच्या सल्ल्यानुसार आजार बरा झाल्यवरही ज्या रुग्णांनी नियमित घेतले त्या रुग्णांमधे त्या आजाराचे सांधेदुखीसारखे कुठलेही उपद्रव complications नंतर शिल्लक नव्हते..\nआयुर्वेदिक औषधांनी स्वाईन फ्ल्यु बरा होऊ शकतो का ह्या प्��श्नाचे उत्तर देण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे.. रोगाचे निदान उशिरा झाले अथवा अन्य उपद्रव शरीरात दिसण्यास सुरुवात झाली असेल, अन्य औषधांमुळे काही complications झाली असतील तर त्या स्थितीत औषधोपचाराचा किती फायदा होईल हे प्रत्येक रुग्ण व त्याच्यात आढळणारी complications ह्यावर अवलंबून आहे. निदान उशिरा झाले तर आत्ययिक चिकित्सा म्हणजे emergency management मिळूनही अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो. म्हणून कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे, इतरांनी सुचवलेले उपाय वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेत राहणे हेही त्रासदायक ठरु शकते. स्वाईनफ्ल्युचे त्वरीत निदान करुन घेऊन आयुर्वेदिक औषधे चालू केली तर पूर्ण आराम नक्कीच येऊ शकतो. आजाराला आयुर्वेदात काय म्हणतात हे शोधून स्वतः उपाय करत बसण्यापेक्षा वैद्याकडून योग्य निदान करुन घेऊन त्वरीत उपचार घेणे हेच लाभदायक. वृत्तपत्रातून स्वाईन फ्ल्युची लागण दूर ठेवण्यासंदर्भात अनेक मार्गदर्शक असे आयुर्वेदिक सल्ले येत असतात.. त्यापैकी आपल्याला कोणते उपयुक्त ठरु शकतील ह्याची माहिती आपल्या वैद्याशी संपर्क साधून करुन घेणे हे योग्य.\nसध्या अनेक साथीचे रोग पसरत आहेत.. त्यापैकीही बर्‍याच आजारांवर आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरतात.. जसे, गोवर, कांजिण्या, मलेरिया, टायफॉईड, डोळे येणे, कॉलरा, इत्यादी. आपल्या परिसरात ज्या साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असेल अथवा ज्या साथींचे रोग गेल्या काही वर्षात आपल्या परिसरात सातत्याने आढळत आहेत त्याबद्दलची आयुर्वेदिक उपचारांची वा प्रतिबंधक उपायांची माहिती आपल्या वैद्यांकडून करुन घेणे आवश्यक आहे.. जसे, डोळे येणे ही साथ पसरत असेल तर रोज सकाळी त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुणे हा एक चांगला प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. त्रिफळा चूर्ण विकत मिळते ते १ चमचा घेऊन वाटीभर पाण्यात भिजत ठेवायचे रात्रभर. सकाळी स्वच्छ सुती वस्त्राने ते पाणी न हलवता गाळून घ्यायचे अन त्याने डोळे धुवायचे. चूर्ण मात्र खात्रीशीर दुकानातून घ्यावे. तुळस, धणे, जिरे, काळी मिरी, पिंपळी, ओवा, बेलफळ, सुंठ अशी काही औषधे वैद्यकीय सल्ल्याने घरी नेहमी ठेवावीत.\nआजार होऊ नयेत म्हणून ज्या गोष्टींचे नियमित पालन करायचे त्या म्हणजे आपला आहार, झोप, दिनचर्या, ऋतुनुसार आवश्यक ते बदल अन पथ्य सांभाळणे म्हणजेच ऋतुचर्या…\nआहार : शक्यतो घरचे जेवणच रोज घ्याव��. रस्त्यावरील पदार्थ कटाक्षाने टाळावे. घरच्या जेवणात रात्री फुलके, भाकरी ह्यांचा समावेश असावा. पावसाळ्यात कडधान्ये शक्यतो कमी प्रमाणात खावी, अपवाद मूग. पालेभाज्या पण स्वच्छ, निवडलेल्या असाव्या. फळभाज्या दुधी, कोबी, फ्लॉवर, तोंडली, पडवळ, दोडके, भेंडी ह्यासारख्या नियमित घ्याव्या. आंबलेले पदार्थ, दही, मांसाहार विशेषतः मासे पूर्ण बंद करावे. आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे.\nतसेच, सकाळी रिकाम्या पोटी, रात्री झोपताना जास्त पाणी पिऊ नये.. उगीच ठरवून सतत पाणी पीत राहणे हेही टाळावे.. शरीराला पाण्याची आवश्यकता आहे ह्याची जाणीव तहान लागल्यावर शरीर करुन देत असतेच, असे असताना अतिरिक्त व अनावश्यक प्रमाणात पाणी का प्यावे शरीर म्हणजे काही ‘ड्रेनेज सिस्टिम‘ नव्हे, वरुन पाणी प्यायले की सगळ्या सिस्टीम्स स्वच्छ अन मळ शरीराबाहेर.. प्यायलेले पाणीही शरीराला आधी पचवावेच लागते. मग त्यातील आवश्याक भाग शरीरात काम करतो. उगाच जास्त पाणी पिऊन अंगावर, पायावर सूज येऊ शकते तसेच असलेली सूज वाढूही शकते..\nझोप : रात्री ६ ते ८ तास शंत, तणावरहीत झोप आवश्यक असते. पावसाळ्यात दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावे. रात्रीही जेवल्यानंतर लगेच झोपु नये.\nही सगळी काळजी ऑक्टोबर महिना संपेपर्यंत घेणे आवश्यक आहे.\nह्याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे आपला परिसर नेहमीच स्वच्छ राहील ह्याबाबत पुरेसे दक्ष असणे. घराबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे..\nटॅग्स: तुळस, त्रिफळा चूर्ण, प्रतिबंधक उपाय, साथीचे रोग, स्वाईन फ्ल्यु\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)\nनेहमीच ऐकू येणारी वाक्यं म्हणजे, अमुक एका डॉक्टरकडे गेले की काय खाऊ नये ह्याची भली मोठ्ठी लिस्टच मिळते.. काय खायचे हा प्रश्न समोर उभा राहतो ती लिस्ट वाचताना.. नेमके आमच्या आवडीचेच पदार्थ का बंद करतात कुणास ठाऊक..\nत्याहीपलीकडे म्हणजे, “एवढी वर्षे तर खाल्लेच ना, मग तेव्हा कुठे त्रास झाला” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना नाही ना त्रास होत, मग मलाच कसा होईल” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना नाही ना त्रास होत, मग मलाच कसा होईल” किंवा “थोडेसे खाल्ले तर चालेल की पूर्ण बंद करायचे” किंवा “थोडेसे खाल्ले तर चालेल की पूर्ण बंद करायचे”, “बाहेर कुणाकडे गेले की नाही कसे म्हणणार”, “बाहेर कुणाकडे गे��े की नाही कसे म्हणणार”, “आपल्या एकट्यासाठी कुठे वेगळे जेवण बनवायला सांगायचे”, “आपल्या एकट्यासाठी कुठे वेगळे जेवण बनवायला सांगायचे\nथोडासा वेगळा भाग म्हणजे, “पण दूधात तर प्रोटीन्स असतात ना.. मग ते का बंद करायचे”, “मोड आलेली कडधान्ये बंद”, “मोड आलेली कडधान्ये बंद पण दुसरे डॉक्टर तर ती रोज सकाळी मूठभर खायला सांगतात..” ही अशीही वाक्यं नवीन नाहीत..\nही सगळी वाक्यं कधी ना कधी ऐकलेली असतातच.. का सांगतात डॉक्टर असली पथ्यं काय फायदा होतो त्यांचा, तुमचे आवडते पदार्थ बंद करुन काय फायदा होतो त्यांचा, तुमचे आवडते पदार्थ बंद करुन काही विशिष्ट पदार्थच का बंद करायला सांगतात काही विशिष्ट पदार्थच का बंद करायला सांगतात दूधात, मोड आलेल्या कडधान्यात प्रोटीन्स असतात, पण केवळ तेवढेच पाहणं पुरेसे असते का दूधात, मोड आलेल्या कडधान्यात प्रोटीन्स असतात, पण केवळ तेवढेच पाहणं पुरेसे असते का प्रोटीन्सचा अन्य स्त्रोत नाही का आपल्या जेवणात प्रोटीन्सचा अन्य स्त्रोत नाही का आपल्या जेवणात अन डॉक्टरला तुमचा आजार पाहून कळत असेलच ना की प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे… जर प्रोटीन्स मिळतात म्हणून केवळ दूध किंवा मोड आलेली कडधान्यं खाण्यापेक्षा प्रोटीन सप्लीमेंट्स पण मिळतात, त्या घेता येतील की.. म्हणजेच, केवळ प्रोटीन, calcium, carbohydrates अशा पद्धतीने होणारे वर्गिकरण पुरेसे नाही.. अजूनही काही घटक आहेत जे आपणही अनुभवत असतोच.. जसे काही विशिष्ट उसळींनी पोटात gas होणे.. आता प्रोटीनमुळे gas होतो असा कुठेतरी संदर्भ सापडतो का अन डॉक्टरला तुमचा आजार पाहून कळत असेलच ना की प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे… जर प्रोटीन्स मिळतात म्हणून केवळ दूध किंवा मोड आलेली कडधान्यं खाण्यापेक्षा प्रोटीन सप्लीमेंट्स पण मिळतात, त्या घेता येतील की.. म्हणजेच, केवळ प्रोटीन, calcium, carbohydrates अशा पद्धतीने होणारे वर्गिकरण पुरेसे नाही.. अजूनही काही घटक आहेत जे आपणही अनुभवत असतोच.. जसे काही विशिष्ट उसळींनी पोटात gas होणे.. आता प्रोटीनमुळे gas होतो असा कुठेतरी संदर्भ सापडतो का तरीही gas होतो हे बरेच जणांचे observation असतेच.. कावीळीमधे तूरडाळ पूर्ण बंद असते, मग त्यावेळी का नाही विचार करत की त्यात प्रोटीन्स असतात.. तेव्हा तूरडाळीऐवजी मूगडाळ वापरतो, ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे तूरडाळ पित्त वाढवते, अन पचायला पण जड असते, तर मूगडाळ पचायला हलकी ��सते, अन पित्त पण कमी करते… म्हणजेच अजून काही घटक विचारात घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे… पंजाबात मैदा सहज पचतो, तिथली लोकं रोज रोट्या पचवु शकतात.. पण मुंबईत हे रोज शक्य होईल का तरीही gas होतो हे बरेच जणांचे observation असतेच.. कावीळीमधे तूरडाळ पूर्ण बंद असते, मग त्यावेळी का नाही विचार करत की त्यात प्रोटीन्स असतात.. तेव्हा तूरडाळीऐवजी मूगडाळ वापरतो, ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे तूरडाळ पित्त वाढवते, अन पचायला पण जड असते, तर मूगडाळ पचायला हलकी असते, अन पित्त पण कमी करते… म्हणजेच अजून काही घटक विचारात घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे… पंजाबात मैदा सहज पचतो, तिथली लोकं रोज रोट्या पचवु शकतात.. पण मुंबईत हे रोज शक्य होईल का म्हणजेच वातावरण, प्रदेश ह्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत… शेतक-याचे जेवण पाहिलेय म्हणजेच वातावरण, प्रदेश ह्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत… शेतक-याचे जेवण पाहिलेय भाजी, भाकर, कांदा अन तिखट चटणी.. अन हे खाऊन रोज कष्टाचे काम.. हे असे जेवण रोज आपल्याला पचेल का भाजी, भाकर, कांदा अन तिखट चटणी.. अन हे खाऊन रोज कष्टाचे काम.. हे असे जेवण रोज आपल्याला पचेल का व्यायम, कुस्ती खेळणा-या लोकांचा आहार आपण पचवु शकु का व्यायम, कुस्ती खेळणा-या लोकांचा आहार आपण पचवु शकु का नक्कीच नाही.. म्हणजेच मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे देहप्रकृती, जडणघडण, शारीरिक श्रम, वातावरण, प्रदेश, ऋतु ह्यासारख्या गोष्टी इथे पथ्याचा विचार करतानाही महत्वाच्या ठरतात..\nजिथे प्रत्येक आजारात एवढा बारीकसारीक विचार केला जातो, प्रत्येक व्यक्तीचे सखोल परिक्षण केले जाते, ते केवळ कुणाला काहीतरी वाटते म्हणून असेल की शास्त्रीय असेल जे हजार वर्षापूर्वी सांगितले गेले ते आजही तेवढेच खरे ठरत असेल तर ते अशास्त्रीय कसे जे हजार वर्षापूर्वी सांगितले गेले ते आजही तेवढेच खरे ठरत असेल तर ते अशास्त्रीय कसे प्रत्येक आहारीय पदार्थांचे जे गुणधर्म, उपाय, अपाय सांगितले गेले ते आजही तंतोतंत खरे ठरत आहेत.. मग ते सिद्ध न करताच ग्रंथांमधे लिहिले गेले असतील का प्रत्येक आहारीय पदार्थांचे जे गुणधर्म, उपाय, अपाय सांगितले गेले ते आजही तंतोतंत खरे ठरत आहेत.. मग ते सिद्ध न करताच ग्रंथांमधे लिहिले गेले असतील का अन हे १-२ गोष्टी किंवा पदार्थांच्या बाबतीत नाही झालेय तर जवळपास प्रत्येक प्रांतात आढळणा-या प्रत्येक आहारात उपयोगी असलेल्या अन वापरल्या गेलेल्या सगळ्या पदार्थांबद्दल लिहून ठेवलेय.. आयुर्वेद सिद्ध करण्याची गरज आहे म्हणणा-यांनी आज त्यातले हे गुणधर्म पाहण्याची गरज आहे… सिद्ध न होताच प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म तंतोतंत लिहिणे शक्य आहे का अन हे १-२ गोष्टी किंवा पदार्थांच्या बाबतीत नाही झालेय तर जवळपास प्रत्येक प्रांतात आढळणा-या प्रत्येक आहारात उपयोगी असलेल्या अन वापरल्या गेलेल्या सगळ्या पदार्थांबद्दल लिहून ठेवलेय.. आयुर्वेद सिद्ध करण्याची गरज आहे म्हणणा-यांनी आज त्यातले हे गुणधर्म पाहण्याची गरज आहे… सिद्ध न होताच प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म तंतोतंत लिहिणे शक्य आहे का केवळ फायदेच नाही तर त्यापासून होणारे आजारही सांगितलेले आहेत.. कुठल्याही टेक्निकल माणसाने आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन सांगावे की शास्त्राची, नियमांची बैठक नसता randomly काहीतरी वाटले म्हणून कुणीतरी हे सगळे लिहून ठेवले आहे.. शक्य तरी आहे का ही गोष्ट केवळ फायदेच नाही तर त्यापासून होणारे आजारही सांगितलेले आहेत.. कुठल्याही टेक्निकल माणसाने आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन सांगावे की शास्त्राची, नियमांची बैठक नसता randomly काहीतरी वाटले म्हणून कुणीतरी हे सगळे लिहून ठेवले आहे.. शक्य तरी आहे का ही गोष्ट प्रयोगाशिवाय जर असले उपाय अन अपाय लिहिले गेले असते तर आज २-३ हजार वर्षानंतर ते सगळे तेवढेच खरे ठरले असते का प्रयोगाशिवाय जर असले उपाय अन अपाय लिहिले गेले असते तर आज २-३ हजार वर्षानंतर ते सगळे तेवढेच खरे ठरले असते का केवळ आत्त्ता विज्ञानाची आधुनिक पद्धत आहे म्हणून पुन्हा संशोधन करायचे केवळ आत्त्ता विज्ञानाची आधुनिक पद्धत आहे म्हणून पुन्हा संशोधन करायचे कशासाठी जर रिझल्ट्स येत नसतील तर संशोधनाची गरज योग्य आहे, पण रिझल्ट स्पष्ट दिसून येत असताना पुन्हा संशोधन करुन काय मिळणार जुन्या गोष्ट नव्याने सिद्ध करुन काय होणार जुन्या गोष्ट नव्याने सिद्ध करुन काय होणार माझा संशोधनाला विरोध नाहीये, तर मला हेच म्हणायचे आहे की संशोधनाशिवाय इतके तर्कशुद्ध विचार, आजही सिद्ध होणारे उपाय हे शक्यच नाही… आयुर्वेदाला संशोधनाची गरज आहे हे विधानच चुकीचे आहे.. नवीन वनस्पतींचा विचार करण्यासाठी संशोधनाची निश्चितच गरज आहे किंवा वनस्पतींचे वर्णन ओळखून ती निश्चित करण्यासाठीही संशोधन आवश���यक आहे.. जेव्हा आधुनिक विज्ञानाचा अंशही अस्तित्वात नव्हता, त्या काळापासून ही औषधे, हे आहारातले घटक वापरले जात आहेत.. अन त्यामुळे कधी कुठला अकारण अपाय झाला नाही.. (संशोधन करुनही kwon side effects असलेल्या antibiotics सारख्या औषधांचे पुन्हा संशोधन झाले पाहिजे.. कालपर्यंत सगळ्यात सेफ असलेल्या अन आज अचानक हाय-रिस्क औषधांच्या यादीत जाऊन बसणा-या औषधांवर संशोधन झाले पाहिजे.. ) हजार वर्षापूर्वी बनवलेला आयुर्वेदिक फॉर्म्युला आजही चुकत नाही, कुठलेही known side effect देत नाही.. अन तरीही आयुर्वेद अशास्त्रीय माझा संशोधनाला विरोध नाहीये, तर मला हेच म्हणायचे आहे की संशोधनाशिवाय इतके तर्कशुद्ध विचार, आजही सिद्ध होणारे उपाय हे शक्यच नाही… आयुर्वेदाला संशोधनाची गरज आहे हे विधानच चुकीचे आहे.. नवीन वनस्पतींचा विचार करण्यासाठी संशोधनाची निश्चितच गरज आहे किंवा वनस्पतींचे वर्णन ओळखून ती निश्चित करण्यासाठीही संशोधन आवश्यक आहे.. जेव्हा आधुनिक विज्ञानाचा अंशही अस्तित्वात नव्हता, त्या काळापासून ही औषधे, हे आहारातले घटक वापरले जात आहेत.. अन त्यामुळे कधी कुठला अकारण अपाय झाला नाही.. (संशोधन करुनही kwon side effects असलेल्या antibiotics सारख्या औषधांचे पुन्हा संशोधन झाले पाहिजे.. कालपर्यंत सगळ्यात सेफ असलेल्या अन आज अचानक हाय-रिस्क औषधांच्या यादीत जाऊन बसणा-या औषधांवर संशोधन झाले पाहिजे.. ) हजार वर्षापूर्वी बनवलेला आयुर्वेदिक फॉर्म्युला आजही चुकत नाही, कुठलेही known side effect देत नाही.. अन तरीही आयुर्वेद अशास्त्रीय काय लॉजिक आहे ह्या विधानात\nपथ्य म्हणजे नेमके काय आजारी व्यक्तीनेच पथ्य पाळायची की नॉर्मल व्यक्तीनेही पाळायची आजारी व्यक्तीनेच पथ्य पाळायची की नॉर्मल व्यक्तीनेही पाळायची आजार बरा झाल्यावर पथ्य मोडले तर चालते का आजार बरा झाल्यावर पथ्य मोडले तर चालते का पथ्य आयुष्यभर पाळायची की काही काळ पथ्य आयुष्यभर पाळायची की काही काळ क्वचित कधी पथ्य मोडलं गेलं तर चालेल का\nअनेकदा आपल्या जेवणातल्या काही जास्त प्रमाणात खाल्लेल्या पदार्थांमुळे, किंवा जेवणाच्या चुकीच्या वेळेमुळे, जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे, वरचेवर चरत राहण्याच्या आवडीमुळे, सतत बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे, अजिबात व्यायाम करत नसूनही अनेक जड पदार्थ वारंवार खाल्ल्याने काही आजार उद्भवतात.. डायबेटीससारख्या आजारात तर ह्यातले कितीतरी भाग कारण म्हणून आढळतात.. अन शुगर वाढलेली दिसली की मग पथ्य पाळणं सुरु होते.. तोपर्यंत आपण हवे तसे हवे तेव्हा सगळे खात असतो.. संधिवात ह्या आजाराचेही काही प्रमाणात असेच होते… हे झाले दीर्घकालीन आजार.. पण काही तात्पुरत्या आजार होण्यापूर्वी आपण काय खाल्ले होते हे आठवून पहावे.. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंड पदार्थ खाल्ले की सर्दी, खोकला येतो हे आपल्याला माहीत असते पण तरी ते नेहमी खाल्ले जातात.. अन मग सगळे सायनसला सूज येण्यावर गेले की मग वाफारे, औषधे, बाम अशा गोष्टींना सुरुवात होते.. काही पदार्थ आपल्याला सूट होत नाहीत हे माहित असते, काही पदार्थ आपल्या गरम पडतात हेही माहीत असते.. लोणचे जास्त अन रोज खाल्ले की आपले सांधे सुजतात, दुखतात हे अनेकांचे निरिक्षण असते.. दही खाल्ले की acidity वाढते हे पण बरेच जण स्वतःहून सांगतात.. म्हणजेच, आहारातले काही पदार्थ आपल्या तब्येतीला नाही चालत ह्याची जाणीव शरीर सतत करुन देत असते.. आपण दुर्लक्ष करुन आजार होतो तेव्हा डॉक्टरला ते पदार्थ बंद करावे लागतात..\nपथ्य हे २ प्रकारचे असते.. १ सामान्य माणसासाठी जे नियम असतात ते.. अन दुसरे, आजारपणात सांभाळावे लागते ते.. पथ्य केवळ आहारातील पदार्थच नसतात.. ज्याने आराम होतो, फरक पडतो अन उपचाराला मदत होते ते पथ्य.. अन ज्याने अपाय होतो ते कुपथ्य.. आजारी व्यक्तीने पथ्य का पाळायची हे आधी पाहुया, अन मग पुढच्या लेखात सामान्य व्यक्तीने काय काय पथ्यं पाळायची ते सविस्तर लिहीन…\nआपल्याला आजार होतो त्याची २ कारणे असतात हे आपण मागच्या भागात पाहिले.. त्या कारणांपैकी बाहेरच्या कारणांमधे आहाराचा, सवयींचा, ऋतुंचा, एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.. आपल्या नेहमीच्या आहारामुळे काही विशिष्ट ऋतुत काही आजार निर्माण झालेला असतो.. किंवा कधी कधी सतत बाहेरचे खावे लागल्याने आजार होतो.. काहीवेळा अचानक काही दिवसांसाठी दुस-या (विरुद्धा हवामान असलेल्या) ठिकाणी जाऊन राहावे लागते, त्यामुळे काही आजार होतात.. अशावेळी औषधे तर आपण घेतोच.. पण आजाराशी लढण्यासाठी आपल्याच शरीरातली उर्जा वापरली जात असते, आधिक अशक्तपणा आलेला असतो.. त्यात औषध त्यांचे काम करत असतात, पण ह्याच्या जोडीला योग्य पथ्य पाळली तर तो आजार निर्माण होण्याचे एक कारण कमी होते.. तसेच ते पदार्थ बंद केल्याने शरीराला त्या आ���ारातून लवकर बाहेर यायला मदत होते.. उर्जा कमी वापरावी लागते.. एक साधे उदाहरण पाहुया, एखादी जखम झाली असेल, अन विशिष्ट कपड्यांचा वापर करत राहिल्याने ती वारंवार चिघळत असेल, त्यामुळे भरुन यायला खुप दिवस लागत असतील तर आपण त्रास होणारे ते विशिष्ट कपडे वापरणे बंद करतो… तसेच आहाराच्या बाबतीत आहे.. शरीराची कमी झालेली उर्जा भरुन येण्यासाठी, आजार लवकर बरा होण्यासाठी, झालेली झीज भरुन येण्यासाठी आहारातली पथ्यं पाळणं आवश्यक आहे….\nही पथ्यं आजारात तर पाळावीच लागतात, पण आजार बरा झाल्यावरही काही काळ पाळणं आवश्यक आहे.. आजार बरा झाला असला तरी शरीरातली झीज पूर्ण भरुन आलेली नसते, जसे तापातून उठल्यावरही पुढे १-२ दिवस अशक्तपणा असतो.. किंवा कावीळ बरी झाल्यावरही ७-८ दिवस थकवा असतोच.. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अजून काही काळ पथ्यं पाळणं गरजेचे ठरते.. हे झाले सर्वसामान्य आजारांबाबत.. दीर्घकालीन आजारात काही पथ्यं आयुष्यभर पाळावी लागतात.. संधिवातासारख्या आजारात विशिष्ट ऋतुंमधे पथ्यं पाळावी लागतात.. काही आजारात पूर्ण कडक पथ्य पाळणं अतिशय आवश्यक असते, अन्यथा नको ते उपद्रव निर्माण होऊ शकतात.. विशेषतः त्वचारोग(स्कीन डिसीज), डायबेटीस इत्यादी.. अपथ्य केल्याने उपद्रव (कॉंप्लिकेशन्स) निर्माण होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.. काही जणांना ह्याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून अपथ्यसेवन होत राहते, अन पुढे उपद्रव निर्माण झाले की अकारण औषधोपचारांना दोष दिला जातो… आजार निर्माण करणारे पदार्थ, सवयी तर बंद करणे भाग असते पण आजारात अपायकारक असे अन्य पदार्थही बंद करावे लागतात..\nआयुर्वेदात औषधाएवढेच महत्व पथ्याला आहे.. कारण पथ्य पाळल्याने अर्धा आजार बरा होतो असे आढळून येते… पेशंटसनी पथ्यं पाळल्यावर डॉक्टरचा वैयक्तिक फायदा काहीच नसतो.. केवळ पेशंटने लवकर बरे व्हावे, अन्य काही कॉंप्लिकेशन्स उद्भवू नयेत, आजार योग्य वेळेत बरा व्हावा एवढीच माफक अपेक्षा समोर ठेऊन पथ्य पाळण्यावर भर दिला जातो.. पथ्य पाळण्याचा अजून एक फायदा म्हणजे औषध जास्त डोसमध्ये द्यावे लागत नाही.. योग्य डोसमधे काम होऊन जाते, अन कमीत कमी, आवश्यक तेवढ्याच औषधांचा वापर करता येतो.. आजाराचे स्वरुप अन आजारी व्यक्तीची स्थिती ह्यावर प्रत्येकाला पथ्य सुचवलेली असतात.. त्यामुळे सगळ्यांना एकच पथ्य असेल असे नाही.. काही पथ्य हे आजारावर अवलंबून असते, तर काही आजारी व्यक्तीवर.. जसे, तापात हलके अन्न खावे हे सगळ्यांना समान असते.. पण दूध पिऊ नये ही गोष्ट वयपरत्वे ठरवावी लागते, कारण लहान मुलं जी केवळ दूध घेत असतात त्यांना हे पथ्य कसे सांगता येईल अशावेळी काही वेगळी उपाय योजना करावी लागते, जसे सुंठ घालून उकळलेले दूध किंवा काडेकिराईत घालून दिलेले दूध…\nप्रत्येक आजारानुसार पथ्य- अपथ्य ह्यांची माहिती पुढे देत राहीन…\nटॅग्स: आयुर्वेद, उपद्रव, डायबेटीस, देहप्रकृति, पथ्य, संशोधन, सत्य\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ३)\nमागच्या लेखात आपण सुचवलेले सल्ले अन दुकानातून स्वतःच विकत आणलेली औषधं हे साईड इफेक्ट्स किंवा अपाय करु शकतात हे पाहिले.. असाच अजून एक काहीसा खटणारा प्रकार म्हणजे पेपरमधे किंवा मासिकात येणारा प्रश्नोत्तरांचा कॉलम.. “डॉक्टर, माझे सांधे गेली १० वर्षे दुखत आहेत, सूजही असते, भूक मंदावली आहे, वजन पण जास्त आहे.. कुठले औषध घेऊ” किंवा “माझ्या चेह-यावर पुळ्या येऊन चेहरा काळवंडलाय तर काय लावू” किंवा “माझ्या चेह-यावर पुळ्या येऊन चेहरा काळवंडलाय तर काय लावू” किंवा “गेली ५ वर्षे डायबेटीस आहे, शुगर नेहमी २०० / २५० च्या जवळपास असते.. मी नेहमीसाठी अन शुगर कंट्रोल मधे राहण्यासाठी काय घेऊ” किंवा “गेली ५ वर्षे डायबेटीस आहे, शुगर नेहमी २०० / २५० च्या जवळपास असते.. मी नेहमीसाठी अन शुगर कंट्रोल मधे राहण्यासाठी काय घेऊ” असले प्रश्न अन त्याखाली दिली गेलेली उत्तरे.. “तुम्ही अमुक एका कंपनीचे हे औषध घ्या, त्याबरोबर तमुक काढा घ्या..” किंवा “अमक्या कंपनीचा हा एक लेप चेह-यावर लावा, अन ह्या गोळ्या २ वेळा पोटात घ्या..” असली उत्तरे.. केवळ मार्केटींगसाठी केलेला प्रचार… ह्यात कुठेही “खरा आयुर्वेद” येत नाही.. एखाद्या टेक्निशिअनला थोडेसे शिकवले रिपोर्ट वाचायला अन विशिष्ट आजारांची नावे अन त्यावरचे उपाय लिहून दिले तर तो पण हा असला कॉलम अगदी नियमित चालवु शकेल..\nनेमके काय चूक आहे चे असे विचारुन औषधं घेण्यात अनेकांना फरक पडतो मग आपण घेतले तर कुठे बिघडले अनेकांना फरक पडतो मग आपण घेतले तर कुठे बिघडले ह्यात अपाय २, एक म्हणजे ज्याने असा प्रश्न विचारलाय त्याला हे माहीत नाहीये की त्याच्या आजाराचे डायग्नोसिस हे अर्धेच झालेय.. अन दुसरे असे की दुस-याने विचारलेले प्रश्न अन त्याला दिलेले सल्ले वाचून आपण सुद्धा तेच औषध बाजारातून आणतो, अन अधिक माहिती न घेता ते घेत राहतो…\nआता प्रश्न आला असेल की डायग्नोसिस अर्धेच, हा काय प्रकार आहे त्याला संधिवात / डायबेटीस / पुळ्या हे माहीत आहे.. म्हणजे आजार तर लिहिला आहेच ना प्रश्न विचारताना.. मग डायग्नोसिस अर्धेच कसे\nआयुर्वेदात आजार अन आजारी व्यक्ती / रुग्ण ह्यांचे वेगवेगळं परिक्षण करावे असे सांगितले आहे.. ह्यापैकी पेपरमधे आपण जे वाचतो ते आजाराचे केवळ नाव अन कालावधी आहे.. म्हणजे आजाराची नेमकी अवस्थासुद्धा त्यात आली नाहीये.. म्हणजेच आजाराचे निदान पण पूर्ण झालेले नाहीये.. दुसरे असे की, आजारी व्यक्तीचे परिक्षण केलेच नाहीये.. केवळ त्या व्यक्तीच्या नावाखाली असलेले वय एवढा एकच भाग माहीत आहे.. पण तिचे वजन, आवडीनिवडी, व्यसन, देहयष्टी, प्रकृती, स्वभाव, जेवणाच्या अन झोपेच्या सवयी ह्यासारख्या कितीतरी नेहमीच्या मुद्द्यांची तपासणीच झाली नाहीये.. किंबहुना पेपरमधे प्रश्न असल्याने ती करणेही शक्य नाहीये…\nम्हणजेच अर्ध्या डायग्नोसिसवर सुचवलेला उपाय हाही अपाय ठरु शकेल.. अन आधीच एखाद्याची तपासणी न होता सुचवलेला उपाय आपल्यासाठी किती लाभदायी ठरेल\nवर उल्लेख केल्याप्रमाणे आयुर्वेदात आजार /रोग अन आजारी व्यक्ती / रुग्ण ह्यांचे परिक्षण होणं हे अतिशय आवश्यक असते.. आयुर्वेदात एकाच आजारासाठी २५-३० औषधं सुद्धा आहेत, अन एकच औषध २५-३० आजारातही गुणकारी ठरते.. म्हणजेच अमुक एक आजार अन अमुक एक औषध असे ठाम समीकरण प्रत्येक वेळी होईलच असे नाही.. आपल्याला माहित असलेली सुंठ ही तर अनेक आजारांवरचे औषध आहे, पण पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला नेहमीच उपयुक्त ठरेल असे नाही, तसेच उन्हाळ्यात ती वापरु नये हे अधिक योग्य.. म्हणजेच एका नेहमीच्या औषधाचा वापर करताना पण अशा अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक ठरते.. आता ह्याच उदाहरणात २ भाग अले, एक म्हणजे सुंठ अनेक आजारात काम करते(ह्यात आजाराचे डायग्नोसिस येतंच..) अन दुसरे म्हणजे, पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीला उपयुक्त ठरेलच असे नाही (म्हणजेच आजारी व्यक्तीनुसार उपाय अन अपाय वेगळे असू शकतात).. ह्याच्या जोडीला ऋतूंचाही विचार केला जातो..\nआता आपण काही शब्दांचा उल्लेख जो मागच्या लेखात आला होता त्याबाबत थोडी सविस्तर माहिती पाहुया..\nदेहप्रकृति – आपली जडणघडण, आपल्या काही सवयी, आवडीनिवडी इतरांपेक्षा भिन्न असतात.. कुणी खुप बारीक असते, तर कुणी त्याच वयाचं त्याच घरातलं असूनही जाड असते.. कुणाला खेळायला भरपूर आवडते तर कुणाला शांत एका जागेवर बसून वाचायला आवडते.. कुणी चटकन संतापते तर कुणी किती मारले, ओरडले तरी उलटून उत्तर देत नाही.. कुणाला खुप गोड आवडते तर कुणाला तिखट.. कुणी एकपाठी असते तर कुणी कितीही वेळा सांगूनही एखादी गोष्ट लगेच विसरुन जाते.. काहींची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते, तर काहींची मेमरी शार्प असते.. कुणाला जेवायला १ तास पण कमी पडतो तर कुणी १०-१५ मिनिटात सगळे उरकून निवांत बसलेले असतात.. कुणाची भूक कमी असते तर काही जण लागोपाठ २ लग्नात भरपेट जेऊ शकतात.. अन कितीही आग्रह झाला तरी त्यांना त्रास होत नाही.. हे अन असे कितीतरी फरक आपण पाहत असतो.. हे फरक आपल्या देहप्रकृती अन मानस प्रकृती मुळे असतात.. प्रकृती ही जन्मतः ठरते, अन आयुष्यभर कायम राहते.. काही सवयी बदलत जातात पण मूळ गुणधर्म, स्वभाव सहसा बदलत नाही.. झालेला आजार अन ही प्रकृती ह्यांचा संबंध औषध देताना वैद्याला नेहमी विचारात घ्यावा लागतो.. जेव्हा नॉर्मल काय आहे हे समजते तेव्हा abnormal/ subnormal काय हे शोधता येतं.. काही उपाय हे विशिष्ट प्रकृतीप्रमाणे बदलावे लागतात किंवा टाळावे लागतात (जिथे ते अपाय ठरू शकतात हे वैद्याला माहीत असते तिथे ते टाळले जातात..). अन ह्याच कारणामुळे एकाला सूट झालेलं / लागु पडलेलं औषध हे दुस-याला लागू पडेलच असे नाही…\nह्या देहप्रकृतिला अनुसरुन, तसेच ज्या घरात आपण वाढतो, ज्या प्रदेशात आपण राहत असतो त्याप्रमाणे आपले राहणीमान वेगवेगळं असते.. आपल्या खाण्यातल्या भाज्या, भात, पोळी ह्यासारख्या घटकांमधील भिन्नता ही पण ह्या सगळ्या गोष्टींवर ठरत असते.. अन बदलतही असते.. जिथे जे उपलब्ध असेल ते खाण्याकडे आपल कल असतो.. राहणीमान, त्यात होणारे बदल हे सारे डायग्नोसिस करताना लक्षात घेणे आवश्यक ठरते, कारण काही आजार हे राहणीमानातल्या काही गोष्टी अचानक बदलल्याने झाले असू शकतात.. त्तसेच जुना आजार नव्या राहणीमानात पुन्हा डोके वर काढू शकतो.. ह्याशिवाय उपाय सुचवताना जे मूळ कारण शोधले जाते त्यातही अमुक एक हवामान, राहणीमान सूट न होणे हेही एक कारण असू शकते.. त्यामुळे आजाराचे नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत सहसा उपाय करु नये.. (सहसा ह्यासाठी म्हटले की काही आजारात वा काही आजारांच्या इमर्जन्सी मधे कारण श���धण्यापूर्वी उपाय आवश्यक ठरतो, अन त्यासाठी डॉक्टर/ वैद्य ह्यांचे ज्ञान अन अनुभवच उपयुक्त ठरतो..)\nआयुर्वेदातला एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात आधी आजाराचे कारण शोधणे.. असा स्पष्ट उल्लेख ग्रंथात येतो की आधी आजाराचे कारण शोधावे, त्याचे योग्य ते डायग्नोसिस करावे, त्याबरोबर आजारी व्यक्तीचे सखोल परिक्षण करावे अन मग औषध अन उपायाकडे वळावं.. म्हणून “आयुर्वेद हा कुठलाही आजार समूळ नष्ट करणा-या चिकित्सेला श्रेष्ठ मानतो.” अन लोकांमधेही हा समज आढळतो की आयुर्वेदाने आजार मूळासकट काढून टाकला जातो.. पण ही आजार होण्याची कारणं २ प्रमुख प्रकारची असतात.. एक म्हणजे शरीराबाहेरचे कारण, दुसरे शरीरांतर्गत होणारा बिघाड.. दोन्ही कारणांचा विचार करुनच डायग्नोसिस होते, अन औषध देतानाही दोन्ही कारणांचा आधार घेतला जातो… हे असे का एक साधा प्रश्न, घरात प्रत्येक जण सारखेच पदार्थ खात असतात, सगळे जण एकच वातावरणात राहत असतात तरीही साथीचे रोग घरातल्या सगळ्यांना होतातच असे नाही.. नुसते इम्युनीटी हे उत्तर दिले म्हणजे सगळे संपत नाही.. एखाद्याची इम्युनिटी का चांगली असते, एखाद्याची का कमी असते एक साधा प्रश्न, घरात प्रत्येक जण सारखेच पदार्थ खात असतात, सगळे जण एकच वातावरणात राहत असतात तरीही साथीचे रोग घरातल्या सगळ्यांना होतातच असे नाही.. नुसते इम्युनीटी हे उत्तर दिले म्हणजे सगळे संपत नाही.. एखाद्याची इम्युनिटी का चांगली असते, एखाद्याची का कमी असते इम्युनिटी वाढवता येते का अन येत असेल तर कशी इम्युनिटी वाढवता येते का अन येत असेल तर कशी हेही प्रश्न तेवढेच महत्वाचे… म्हणजे जेव्हा शरीराबाहेरचे कारण (व्हायरस, bacteria यासारखे micro organisms, हवामान इत्यादी) हे सारखे असले तरी आजारी सगळे पडत नाही.. ह्यावरुन हे तर नक्की स्पष्ट आहे की शरीरामधेही काही कारण असे असेल ज्यामुळे विशिष्ट व्यक्तीलाच एखादा आजार होत असेल… अन हे कारण शोधणे हा आयुर्वेदातला महत्वाचा भाग आहे.. अन आपण सल्ले सुचवताना ह्याच भागाकडे साफ दुर्लक्ष करतो, पेपरमधे येणा-या कॉलममधेही हेच होते.. अन म्हणून कधी कधी एखाद्याला उपयुक्त असलेलं औषध दुस-याला लागू होत नाही.. तर उलट अपायच करते.. ह्यासाठी शरीराबहेर घडलेलं कारण अन शरीरात झालेला बिघाड, असे दोन्ही पाहणे आवश्यक अन महत्वाचे… तेव्हाच आजार समूळ नष्ट होतो… अन्यथा टेक्निशिअनगिरी……\nह्���ासारखे अजून काही महत्वाचे मुद्दे पुढच्या लेखांमधे येत राहतील.. असे अजून काही भाग आहेत डायग्नोसिच्या संदर्भातले ज्यामुळे उपचारात फरक येतो, अन एकच औषध २ व्यक्तींना देता येतेच असे नाही हे ठरते… जमेल तसे त्यावरही सविस्तर लिहीत राहीन…\nटॅग्स: आयुर्वेद, उपाय, कारण, डायबेटीस, देहप्रकृति, साईड इफेक्ट्स\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)\nकधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात.. अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन जातात.. मी पण एखादे औषध घेतो / घेते म्हणजे ते दुस-याला लागू पडेलच असे नाही.. जर सगळे एवढे सोप्पे असते तर डॉक्टरकी करण्यात कुणी एवढी वर्षे का घालवली असती डॉक्टर ह्या पदवीची अन शिक्षणाची आवश्यकताच काय डॉक्टर ह्या पदवीची अन शिक्षणाची आवश्यकताच काय म्हणून डॉक्टरला / वैद्याला त्याचे काम करु द्या अन आपण आपले काम चोख करुया.. (अर्थात औषध घेण्याचे अन पथ्य पाळण्याचे.)\nअशावेळी मला माझ्या आदरणीय नानल सरांचे एक वाक्य नेहमी आठवते… ते म्हणतात की, “कुठलाही शब्द वापरताना, कुठलेही वाक्य लिहिताना आणि कुठलाही उपाय सुचवताना त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते.. तशी जबाबदारी आपण घेणार असू तरच लिखाण करावे अन चिकित्सा करावी”.. आजही किती महत्वाची आहे ही गोष्ट… उद्या काहीही वेगळे / विपरीत झाल्यावर जर आपण त्याची जबाबदारी नाकारणार असू तर ते योग्य नाही.. आपण सुचवलेला उपाय चूक ठरु शकतो ह्याची कल्पना आपल्याला असते का निश्चितच नसते.. कारण आपण स्वतः तेच औषध घेतलेलं असते, किंवा अजून कुणाला ते घेताना पाहिलेले वा ऐकलेले असते.. पण तरीही एखाद्यावेळी काही वेगळे झाले अन त्याला ते औषध लागू नाही पडले अन काही अपाय झालाच तर आपण घेणार आहोत का त्याची जबाबदारी निश्चितच नसते.. कारण आपण स्वतः तेच औषध घेतलेलं असते, किंवा अजून कुणाला ते घेताना पाहिलेले वा ऐकलेले असते.. पण तरीही एखाद्यावेळी काही वेगळे झाले अन त्याला ते औषध लागू नाही पडले अन काही अपाय झालाच तर आपण घेणार आहोत का त्याची जबाबदारी जो अपाय झालाय तो आपण दूर करु शकणार आहोत ��ा जो अपाय झालाय तो आपण दूर करु शकणार आहोत का जर हो, तर खुशाल सल्ले द्या, अन त्याची योग्य ती जबाबदारी घ्या.. पण जर हे जमणार नसेल तर मग उपाय सुचवताना सावधान जर हो, तर खुशाल सल्ले द्या, अन त्याची योग्य ती जबाबदारी घ्या.. पण जर हे जमणार नसेल तर मग उपाय सुचवताना सावधान आपल्या नकळत आपण कुणाला तरी अजून त्रासात टाकू शकतो, एखाद्या गंभीर अपायाने.. एक छोटेसं उदाहरण देते, एखाद्याला डायबेटीसचा त्रास आहे अन आपण त्याला आपल्या ऐकीवातले नेहमीचे उपाय ’कारल्याचा रस’ वगैरे सुचवले तर आपल्या नकळत आपण कुणाला तरी अजून त्रासात टाकू शकतो, एखाद्या गंभीर अपायाने.. एक छोटेसं उदाहरण देते, एखाद्याला डायबेटीसचा त्रास आहे अन आपण त्याला आपल्या ऐकीवातले नेहमीचे उपाय ’कारल्याचा रस’ वगैरे सुचवले तर आपल्याला असे वाटते की आपणही घेतोच आहोत, अन आपलीही शुगर कंट्रोल मधे आहे.. मग त्या व्यक्तीलाही फायदाच होईल.. पण अशावेळी हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की जर त्या व्यक्तीला अन्य काही पोटाचे आजार असतील, Gas मुळे पोटफुगी होत असेल, शौचाला साफ़ होत नसेल वा डायबेटीसबरोबरच संधिवातही असेल तर त्या व्यक्तीला कारली हा उपाय सुचवणे म्हणजे अपायच.. कारण त्यामुळे वात वाढून संधिवाताचा जोर वाढू शकतो.. ज्याचे वजन डायबेटीसमधे कमी झालेय त्याला पण कारल्याचा रस चालणार नाही.. मग अशावेळी अपाय आपण सुचवलेल्या उपायाने झालाय हे आपण स्वीकारत नाही अन ती व्यक्तीच योग्य ते पथ्य पाळत नसेल असा निष्कर्ष आपल्या सोयीनुसार सर्रास काढतो.. किंवा काहीवेळा असेही करतो की त्याच व्यक्तीला डायबेटीससाठी एक उपाय सुचवतो अन संधिवातासाठी दुसरा, जे कदाचित परस्परविरोधी असू शकतात.. पण आपल्याला माहीत नसते..\nआता प्रश्न येतो की हे असे का होते एकाला उपाय ठरलेली गोष्ट दुस-याला त्याच आजारात अपाय का ठरते एकाला उपाय ठरलेली गोष्ट दुस-याला त्याच आजारात अपाय का ठरते ह्याचे कारण प्रत्येकाची देहप्रकृती, आजाराचे स्वरुप, कालावधी, त्यातली कॉंप्लिकेशन्स, आधीच झालेला एखादा आजार, राहणीमान, जेवणाच्या सवयी, व्यायाम अन खेळ ह्यांचा समावेश, मानसिक जडणघडण ह्यासारख्या अनेक गोष्टी दोन व्यक्तीत वेगवेगळ्या असू शकतात..\nजसे लहानपणापसून आपल्याला गोड आवडत असेल तर आपल्या भावाला वा बहिणीला तिखट आवडत असते.. आपली अन इतरांची झोप कमीजास्त असते.. आपण कितीही मोठ्��ा संकटाला किंवा आजाराला सहज सामोरे जात असू, पण दुसरी व्यक्ती त्याच आजारात कुढून जाऊ शकते.. हतबल होऊ शकते..\nआयुर्वेदात ’योग्य चिकित्सा’ म्हणजे काय हे सांगताना अतिशय महत्वाचा संदर्भ मिळतो, तो म्हणजे, तीच श्रेष्ठ चिकित्सा ज्यामुळे आजार तर बरा होतोच पण अन्य आजार वा अन्य उपद्रव (कॉंप्लिकेशन) उद्भवत नाही.. (खरेतर liver toxicity सारखे known side effects असलेली आधुनिक औषधे ह्या व्याख्येत कशी बसणार कुणास ठऊक)… म्हणजेच उपाय सुचवताना आपल्याला हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या उपायाने एखाद्याला अपायही होऊ शकतो, अन जर अपाय झाला तर ती चूक त्या व्यक्तीची / औषधाची नसून आपलीच आहे.. अशावेळी आपल्या त्या औषधाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.. कुणाला द्यावे ह्यापेक्षा कुणाला देऊ नये हे सगळ्यात आधी लक्षात ठेवले पाहिजे.. हा वैद्यकीय चिकित्सेला महत्वाचा नियम आहे..\nआपण अशावेळी काय केले पाहिजे, पहिले म्हणजे जर आपल्याला औषधाची संपूर्ण माहिती नसेल तर कुणालाही फुकटचे सल्ले न देता वैद्याकडे पाठवून योग्य तो उपाय करायला लावला पाहिजे किंवा त्या औषधाची, आजाराची संपूर्ण माहिती करुन घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे..\nकाही जणांना दुकानात जाऊन तक्रार सांगून औषध आणायचीही सवय असते.. तीही कितीतरी वेळा हानीकारक ठरु शकते.. कारण एक तक्रार ही अनेक आजारात समान असते.. अन अशावेळी जर योग्य डायग्नोसिस झाले नाही तर भलतेच औषध आपल्याकडून घेतले जाते.. त्याचा योग्य तो परिणाम होत नाही.. अन आयुर्वेदिक औषध उशीरा रिझल्ट देते ह्या अजून एका समजामुळे आपण वाट पहात राहतो, अन आजार अजून गंभीर बनत जातो… कदाचित सुरुवातीलाच डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार केले असते तर लवकर रिझल्ट मिळाले असते… पण आपल्याच सवयी आपल्याला त्रासदायक ठरतात.. अन लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो..\nआयुर्वेदिक औषधाला सुद्धा साईड इफेक्ट्स असतात, जर अयोग्य व्यक्तीला, चुकीच्या आजारात अथवा चुकीच्या प्रमाणात दिले गेले तर… नीट डायग्नोसिस न होता औषध दिले तरी त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात.. ज्या औषाधाने जो रिझल्ट अपेक्षित आहे तो न दिसता जे काही अपाय दिसतात ते म्हणजे “साईड इफेक्ट्स”.. अन ह्यात चूक आयुर्वेदाची निश्चितच नाही, तर ते उपाय सुचवणा-या व्यक्तीची आहे.. मग भले ती वैद्य असो वा सामान्य माणूस (जो इतरांना उपाय सुचवतो)…\nदेहप्रकृती, ���ाहणीमान, मानसिक जडणघडण, मानसिक प्रकृति, ह्यासारख्या काही शब्दांची सविस्तर माहिती, तसेच अपाय का होऊ शकते ह्याचीही काही कारणं ह्या शब्दांशी संबंधित असतील ती पण विस्ताराने पुढच्या भागात देते..\nटॅग्स: आयुर्वेद, उपद्रव, डायबेटीस, साईड इफेक्ट्स\nआवडलेली पुस्तके अन लेखक\nआयोडाईज्ड मीठाचा वापर टाळा…\nवात आणि कफ (article in महाराष्ट्र टाइम्स 5 Nov 2011)\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ५)\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ३)\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख – १)\n११ सप्टेंबर – शिकागो सर्वधर्मपरिषद (भाषणातले काही भाग) – ३\nविठ्ठला तू वेडा कुंभार\nकर्ण खरा कोण होता\nआवडलेली पुस्तके अन लेखक\nआयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)\nsumit च्यावर कर्ण खरा कोण होता\nSachin Gaikwad च्यावर कर्ण खरा कोण होता\nVishal Giri च्यावर कर्ण खरा कोण होता\nVishal Giri च्यावर कर्ण खरा कोण होता\nVishal Giri च्यावर कर्ण खरा कोण होता\nVishal Giri च्यावर कर्ण खरा कोण होता\nPriyaa च्यावर कर्ण खरा कोण होता\nPriyaa च्यावर कर्ण खरा कोण होता\nsachin sawale च्यावर कर्ण खरा कोण होता\nabhi च्यावर कर्ण खरा कोण होता\n||जय जय रघुवीर समर्थ|| मी डॉ. सौ. मेधा सकपाळ, वाचनाची सोबत अन आवड अगदी लहानपणापासूनची असल्यामुळे नवीन नवीन विषय, पुस्तके चाळायला मिळाले की एक अभूतपूर्व पर्वणीच भासते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, एकाच विषयाचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास करणे हा छंदच होऊन गेला आहे. व्यवसायाने आयुर्वेदिय डॉक्टर असल्याकारणाने संस्कृत आणि इतर प्राकृत ग्रंथांचा थोडाफार अभ्यास करता आला यासाठी स्वतःला मी नेहमीच भाग्यशाली समजते. वाचनाबरोबर नकळतच लिखाणाशी कधी जोडली गेले हे कळलेच नाही आणि आज त्याचेच पर्यवसन ‘सृजनपालवी’ या ब्लॉगरुपातून सर्वांसमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न. आशा करते की आपणा सर्वांच्याच मार्गदर्शनाचा लाभ मला माझ्या ब्लॉगप्रवासात मिळेल.\nआता इथे किती वाचक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/malik-ambar-administration-1643739/", "date_download": "2018-12-11T22:40:29Z", "digest": "sha1:WLLT5IYKHUK5VAB2LOCJ7XURG2YIO3AY", "length": 12414, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Malik Ambar Administration | जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघ��डी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nजे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन\nजे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन\nदणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे.\nमोगल बादशाहीच्या तीन पिढय़ांमधले सत्ताधारी अकबर, जहांगीर आणि शाहजहान यांनी अहमदनगरचा पाडाव करून निजामशाही नष्ट करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. त्यामध्ये अकबर आणि शाहजहानला काही अंशी तात्पुरते यश आलेही, पण जहांगीरला मात्र नामुष्की पदरी आली. याचे एकमेव कारण म्हणजे निजामशाहीचा वजीर आणि तारणहार मलिक अंबर याचे शौर्य आणि मुत्सद्देगिरी. या अपयशाचे सल जहांगीरला एवढे खुपत होते की त्याने अबुल हुसेन या चित्रकाराकडून मलिक अंबरचे एक मोठे चित्र तयार करून घेतले. या चित्रात जहांगीर स्वत धनुष्यबाणाने मलिकचा शिरच्छेद करताना दाखवलं होतं\nदणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे. त्याचे अदम्य साहस, सनिकी व्यवस्थापन, कुशल राजनीती, चोख प्रशासन यांच्या पाठबळावर त्याने मोडकळीस आलेल्या अहमदनगरच्या निजामशाहीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली. या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. त्याची पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, इमारतींचे बांधकाम प्रसिद्ध आहे. खडकी म्हणजे सध्याचे औरंगाबादमध्ये त्याने बांधलेली पाणचक्की अजूनही कार्यरत आहे. मलिकने अनेक विद्वान, कलाकारांना आश्रय दिला. हैदर अली या अरबी लेखकाला आश्रय देऊन ‘इक्ब अलजवाहर’ हा ग्रंथ लिहून घेतला. ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ ला झाला. त्यानंतर त्याचा मुलगा फतेहखान निजामशाहीचा वजीर झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-12-11T23:25:50Z", "digest": "sha1:TZASB7N6TLVWEHN2UMVVUVANF6RFQB5U", "length": 7781, "nlines": 216, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "रंग", "raw_content": "\nरंग ही प्राण्यांना डोळ्यांद्वारे होणारी संवेदना आहे. प्रकाशाच्या (विद्युतचुंबकीय लहरींच्या) विविध तरंगलांबीनुसार विविध रंगांची संवेदना होते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. मधमाशीला अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी \"त्रिरंगी\" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० नॅमी; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतो. मानवास दिसणारे इतर स��ळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.\nगेरू, चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, पानांचा रस हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत[ संदर्भ हवा ].\nरंगामध्ये वर्णक (pigment) आणि रंजक (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे सेंद्रिय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.\nरंग विविध प्रकारचे असतात.\n~ ६२५–७४० नॅनो मीटर ~ ४८०–४०५ THz\n~ ५९०–६२५ नॅनो मीटर ~ ५१०–४८० THz\n~ ५६५–५९० नॅनो मीटर ~ ५३०–५१० THz\n~ ५००–५६५ नॅनो मीटर ~ ६००–५३० THz\n~ ४८५–५०० नॅनो मीटर ~ ६२०–६०० THz\n~ ४४०–४८५ नॅनो मीटर ~ ६८०–६२० THz\n~ ३८०–४४० नॅनो मीटर ~ ७९०–६८० THz\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/amit-shah-rahul-gandhi-118051700015_1.html", "date_download": "2018-12-11T23:31:37Z", "digest": "sha1:EKMBVBOFFAGHWF6PRLSC2TACZJ6DL35A", "length": 9611, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात ट्विटरवर ‘खून-खराबा’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात ट्विटरवर ‘खून-खराबा’\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि\nभाजपध्यक्ष अमित शहा या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाल आहे. राहुल गांधी यांनी भाजपवर कडवट शब्दात टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टीकेला भाजपध्यक्ष अमित शहा यांनी झोंबणाऱ्या शब्दात उत्तर दिलं. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ट्विटरवर ‘खून-खराबा’ सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय.\nकर्नाटकचे निकाल लागल्यानंतर पत्रकारांसमोर न आलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी ट्विट केलं ज्यात टीका केली की ‘संख्याबळ नसतानाही भाजपचा सत्तास्थापनेचा हट्ट ही संविधानाची उडवलेली थट्टा आहे. भाजप पोकळ विजयाचा आनंद साजरा करीत आहे आणि देश लोकशाहीच्या पराभवाबद्दल शोक व्यक्त करीत आहे’\nया टीकेला उत्तर देण्यासाठी अमित शहा पुढे आले असून त्यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी म्हटलंय की काँग्रेसने संधीसाधूपणा करीत जेडीएसशी हातमिळवणी केली तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. ही युती कर्नाटकच्या भल्यासाठी नसून ही राजकीय फायद्यासाठी केलेली युती आहे, धिक्कार असोअसे म्हटले.\nइरफान खान बोलला, सोशल मीडियाच्या माध्यमातून\nशरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार\nदहीचे सेवन केल्याने सूज दूर होते : शोध\nफक्त 13500 रुपयात करा अमेरिकेचा प्रवास\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/1500", "date_download": "2018-12-11T23:29:30Z", "digest": "sha1:V2OHNEFAEXQ6ZB47LIOFGEU5KEHNM5BW", "length": 11618, "nlines": 178, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गझल: शेत्कऱ्यांचा शत्रू | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / गझल: शेत्कऱ्यांचा शत्रू\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nमाझ्या घराला आहे, माझ्या घराचे दारं\nएकीचं बळ कुचकामाचं, माणूस नाय ढोरं\nशेळ्यांच्या कळ��ाला, म्हणती का कोणी थोरं\nमी जे जानतो तेच, अज्ञान आहे माझे\nसकाळच्या राम प्रहरी मज, पडलं सपान कोरं\nसंपत्ती आहे तेथे, शेत आहे जेथे\nपण देव धर्माच्या नादाने झालयं ढोबरं\nदेश नावाने हे माझे, शेत लूटलेले\nभेस बदलून चोरं आले, म्हणतात सरकारं \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/noida-family-celebrates-diwali-revolver-ladies-kids-also-fire-rounds-7046.html", "date_download": "2018-12-11T22:47:09Z", "digest": "sha1:VWZ72247FQKQAKA3KRGPZGJTWOVHKGIH", "length": 18298, "nlines": 154, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "दिल्लीत फटाक्यांऐवजी गोळीबार करुन साजरी केली दिवाळी-व्हिडिओ व्हायरल | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nदिल्लीत फटाक्यांऐवजी गोळीबार करुन साजरी केली दिवाळी-व्हिडिओ व्हायरल\nदादर फूलमार्केट गोळीबार ( प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay\nदिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाच्या समस्येने तेथील नागरिकांना भेडसावून सोडले आहे. तसेच शासनाने फटाके वाजवण्यास योग्य ती वेळही नेमून दिली होती. त्यामुळे दिल्लीतील एका परिवाराने फटाके न वाजवता गोळीबार करत दिवाळी साजरी केली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होताना दिसून येत आहे.\nया व्हिडिओत गोळीबार करणारा व्यक्तीची मनोज जैन ही ओळख पटली आहे. तसेच मनोज त्याच्या घरातील इतर सदस्यांना हवेत गोळीबार करण्यास सांगत आहे. एवढच नसून त्याची मुलेसुद्धा यामध्ये गोळीबार करत असताना दिसून येत आहे. या प्रकरणी मनोजने सरकारच्या नियमांना पायदळी तूडवून बिंधास्त गोळीबार करत आहे.\n@ndtvindia पटाखों पर प्रतिबंध,नोएडा के हरौला गांव में एक शख्स ने की परिवार के साथ रिवाल्वर से फायरिंग,मनाई दीवाली पुलिस मामले की जांच में लगी pic.twitter.com/zOQknDxkLi\nपरंतु मनोज जवळ असलेल्या बंदुका आल्या कुठून हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तसेच पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे.\nTags: diwali celebration गोळीबार दिल्ली दिवाळी फटाके बंदी\nभाऊबीज 2018: बहीण भावाच्या नात्याची महती सांगणारी मराठीतील सदाबहार गीते (व्हिडिओ)\nDiwali 2018 : भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल ओवाळणीच्या ताटात काय काय असायला हवेच \nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-12-11T22:18:31Z", "digest": "sha1:SUNQD5X3MJGDI7GRZZGBIY3NWJAS5RS6", "length": 20326, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंजनेरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(अंजनेरी किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)\nठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nअंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायर्‍यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगा���च्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.\n३ गडावर जाण्याच्या वाटा\n४ अंजनेरीच्या डोंगरावरील दुर्मीळ वनस्पती\n६ हे सुद्धा पहा\nअंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत.\nअंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय आहेत. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरुन वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. पठारावर एक तलाव आहे.\nकिल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी फाट्यावर उतरावे. या फाट्यापसून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी या गावात पोहोचावे. गावातून नवरा - नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.\nमुळेगावचा रस्ता ही पायी चालणार्‍यांसाठी चांगली पायवाट आहे. ह्या वाटेने आल्यास विशेष मजा येते. उतरताना तेथेच येण्यासाठी बुधली या अवघड मार्गाचा वापर केल्यास लवकर खाली पोचता येते. परंतु धाडसी माणसांनीच या मार्गाचा अवलंब करावा.\nअंजनेरीच्या डोंगरावरील दुर्मीळ वनस्पती[संपादन]\nजुई पेठे या वन विभागाच्या सहकार्याने अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत. अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्��ीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे.\nज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर अद्यापि तग धरून आहेत. काळ्या कातळात अतिशय कमी मातीचा थर असतो. या परिस्थितीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कीटकभक्षी वनस्पतीही आहेत.\nएखाद्या दुर्मीळ वनस्पतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका केवढे दुष्परिणाम घडवून आणू शकतो, यावर तिच्या संवर्धनाच्या कामाची निश्चिती होते. त्यासाठी ‘आययूसीएन’ (International Union for Conservation of Nature and Natural Resources) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानके निश्चित केली आहेत. त्याकरता संबंधित वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सिद्ध करावे लागते. अंजनेरी प्रकल्पात जुई पेठे यांनी त्या मानकांनुसार अभ्यास केला. परिसरातील आठ दुर्मीळ वनस्पतींना या संस्थेने आधीच त्या गटात स्थान दिले आहे. या अभ्यासामुळे ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अतिशय दुर्मीळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नांना यश मिळाले आहे.\nट्रेक्क्षितीज वरील माहितीपृष्ठे[मृत दुवा]\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबा���ड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-12-11T23:45:34Z", "digest": "sha1:B73WCV5IB4CIBJSQMVDBUP4HQEKHWMOD", "length": 4217, "nlines": 86, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "आर्यावर्त - Wiktionary", "raw_content": "\n१ भाषा = मराठी\nशब्दाचा प्रकार : विशेषनाम\nमूळ शब्द: आर्य: + वर्त (संस्कृ्तोद्भभव)\nआर्यावर्त हे भारताचे प्राचीन नाव आहे. आर्यांचे वसतिस्थान किंवा आर्य जेथे राहतात तो प्रदेश ह्या अर्थाने हे नाव पडले. पुढे राजा भरत (ज्याच्या कुळात पुढे कौरव आणि पांडव जन्मले) याच्या नावावरून आर्यावर्तास भारतवर्ष असे संबोधले जाऊ लागले.\n४ अक्षरी मराठी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-11T22:31:06Z", "digest": "sha1:VKKID2SQB3O7RRNWWJBIUXR6JHFXKHHA", "length": 14055, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग; १८ गाड्या घटनास्थळी | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nप��लापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra मु��बई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग; १८ गाड्या घटनास्थळी\nमुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग; १८ गाड्या घटनास्थळी\nमुंबई, दि. ९ (पीसीबी) – फोर्ट परिसरातील इमारतीत भीषण आग लागली आहे. पटेल चेंबर्समध्ये ही आग लागली असून आग वाढत चालली आहे. अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे पाच वाजता ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीमुळे इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मिळत आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nPrevious articleबाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी; आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय\nNext articleकामगार नेते श्याम म्हात्रे यांचे निधन\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\n…तर ‘शोले’ च्या रिमेकमध्ये शरद पवारांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली असती\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nमंत्री राम शिंदेच्या घरात शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या बांधाव्यात – अशोक चव्हाण\nतेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी\nभाजपसाठी टेबल लावले, आता त्यांची वाट लावणार – अर्जून खोतकर\n‘प्लीज माझ्या लग्नाला या’; राखी सावंतचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआमदार यशोमती ठाकूर यांच्या कारला अपघात; शिवशाही बसचालका विरोधात गुन्हा दाखल\nनिवडणुका आल्या की पवार बोलतात – विनोद तावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Bhogale_Je_Dukha_Tyala", "date_download": "2018-12-11T23:02:43Z", "digest": "sha1:7FTMJNIGRITK4GIPAFAM52SQ3BAZXGGO", "length": 2424, "nlines": 31, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "भोगले जे दुःख त्याला | Bhogale Je Dukha Tyala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nभोगले जे दुःख त्याला\nभोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले\nएवढे मी भोगिले की मज हसावे लागले\nठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे\nपण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले\nलोक भेटायास आले काढत्या पायांसवे\nअन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले\nगवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी\nमी कशी होते मलाही आठवावे लागले\nएकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;\nराखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले\nगीत - सुरेश भट\nसंगीत - श्रीधर फडके\nस्वराविष्कार - ∙ आशा भोसले\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nगीत प्रकार - कविता\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/share-your-opinion-on-loksatta-blog-benchers-122-1555176/", "date_download": "2018-12-11T23:19:26Z", "digest": "sha1:6GAGQNA3ZLTWBBB5GVHX52PELVC2QZCE", "length": 12619, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Share Your Opinion on loksatta blog benchers | ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पिकेटी आणि प्रगती’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पिकेटी आणि प्रगती’\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पिकेटी आणि प्रगती’\nथॉमस पिकेटी या वेगळी वाट चोखाळणाऱ्या अर्थतज्ज्ञाचे वर्णन ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने आजच्या काळाचे कार्ल मार्क्‍स असे केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी मार्क्‍स याने ‘दास\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nथॉमस पिकेटी या वेगळी वाट चोखाळणाऱ्या अर्थतज्ज्ञाचे वर्णन ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने आजच्या काळाचे कार्ल मार्क्‍स असे केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी मार्क्‍स याने ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाद्वारे भांडवलशाही व्यवस्थेच्या मर्यादांची तात्त्विक मांडणी केली तर एकविसाव्या शतकात पिकेटी याने लिहिलेला ‘कॅपिटल’ हा ग्रंथ संपत्ती निर्मिती क्षमता आणि उत्पन्नातील असमतोल यावर सखोल भाष्य करतो. आर्थिक प्रगतीसाठी ‘खालून वर’ या धोरणास महत्त्व देतात. म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिडच्या रचनेप्रमाणे पाया अधिकाधिक मज��ूत करीत वरवर जात राहायचे.\nअर्थअभ्यासक या दोन दृष्टिकोनांत विभागलेले आहेत. हे मतभेद बाजूस ठेवून प्रगत देशांचा अभ्यास केल्यास सेन यांच्या धोरणविचारास पुष्टी मिळते. ज्या देशांनी खालून वर ही पद्धती अवलंबिली ते अधिक प्रगत झाले आणि त्या देशांतील संपत्ती वितरणांत कमी असमानता निर्माण झाली. खालून वर मार्गाने सधन होणाऱ्या देशांत सामाजिक प्रगतीचे निकषही अधिक सशक्त आढळले.\nआपल्याकडील परिस्थिती अशी का आहे हे यावरून कळावे. आपला एकंदर राष्ट्रीय लौकिक लक्षात घेता या पाहणीच्या निष्कर्षांच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याऐवजी पिकेटी यांनाच कसे काही कळत नाही आणि ते कसे भारतविरोधी आहेत याचे युक्तिवाद भक्तसंप्रदायाकडून सुरू होतील. परंतु भारताची ही अवस्था दाखवून देणारे पिकेटी एकटेच नाहीत. क्रेडिट सुईस ही मोठी आंतरराष्ट्रीय बँक असो वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था. या सगळ्यांनीच अलीकडच्या काही काळात भारतातील वाढत्या विषमतेचे भयावह चित्र रेखाटले आहे, असे मत ‘पिकेटी आणि प्रगती’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल.\nसहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुना���णीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/1501", "date_download": "2018-12-11T22:36:40Z", "digest": "sha1:IQ2ABNMIAVIAMEB56HISY35JCXIMCWXI", "length": 11557, "nlines": 178, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गझल: तीलाही पिल्ले झाले | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / गझल: तीलाही पिल्ले झाले\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगझल: तीलाही पिल्ले झाले\nहॉटेलांत तब्दील येथे किल्ले झाले\nछक्के पंजे बरेच काही ढीले झाले\nनिळ्याची भाषा सर्व रंग बोलू लागले\nबाकीचे ही काही आता ओले झाले\nलोकशाहीच्या दंगलीत साऱ्यांचेचं हितं\nसव्वाशे करोड तीलाही पिल्ले झाले\nशेत्कऱ्यांच्या मागणीचा मुंबईत मोर्चा\nशेतकऱ्यांना गरीब सरकार भिले झाले\nशेतीचे निदान कोणी का केले नाही\nहातात त्यांच्या थोडे फार दिले झाले\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया स���ईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-news-farmer-help-devendra-fadnavis-60583", "date_download": "2018-12-11T23:19:00Z", "digest": "sha1:6B2GAVBBXKJC5NOTEBZDSMZCBLRKAXK3", "length": 17794, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola news farmer help Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांचे दहा हजाराचे आदेश हवेतच ! | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचे दहा हजाराचे आदेश हवेतच \nमंगळवार, 18 जुलै 2017\nशासनाने कर्जप्रकरणाबाबत काेणतीही तक्रार असल्यास १८००२३३०२४४ या शेतकरी हेल्पलाईनवर फाेन लावला असता, काॅल उचलल्या जात नाही. ‘सॉरी, यूवर काॅल कॅन नॉट बी कनेक्टेड’ अशा प्रकारचा मॅसेज येताे.\nअकाेला - आधीच विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने हुलकावणी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मुदतवाढ दिलेले अग्रीम दहा हजार रुपये तातडीचे कर्ज वितरणाचे आदेश साेमवारी संध्याकाळपर्यंत बँकापर्यंत पाेहोचले नाहीत. त्यामुळे माेठ्या अपेक्षेने बॅंकेत गेलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.\n‘सकाळ’चमूने केलेल्या पाहणीत हे वास्तव समाेर आले. दरदिवसाला कर्जमाफीबाबतचे नवनवीन निकष येत आहेत. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहे. १ एप्रिल २०१२ पासून घेतलले कर्ज आणि ३० जून २०१६ अखेर थकीत असलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांच्या धोरणानुसार कर्ज मिळू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामात आवश्‍यक ��सणाऱ्या गोष्टींसाठी (खते, बी-बियाणे आदी) निधी उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी १० हजार रुपये मर्यादेपर्यंत शासन हमीवर तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घाेषणा २० जून राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र मध्यंतरी राज्यभर शेतकरी आंदाेलने झाल्याने बँकांनी हे कर्ज वितरण थांबवले. त्यात १४ जुलै राेजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार रूपये तातडीच्या कर्जाला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देवून थकबाकीदार शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.\nयाबाबबचा शासननिर्णय सुद्धा सहकार, पणन व वस्त्राेद्याेग विभागाने शुक्रवारी (ता.१४) जाहिर केला. प्रत्यक्षात मात्र बॅंक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवत आम्हाला याबाबतचे काेणतेही आदेश नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची ही याेजना सुद्धा वांध्यात सापडली आहे.\nसन २०१५ मध्ये पीक कर्ज घेतलेला एक शेतकरी गांधी राेडवरील महाराष्ट्र बॅंकेत दुपारी १ वाजता गेला. काऊंटवर चौकशी केल्यानंतर तुम्ही (नाव न सांगता) समाेर बसलेल्या साहेबांकडे चौकशीला जा असे सांगितले. संबधीत शेतकऱ्याने आपला खातेक्रमांक सांगितल्यानंतर त्याने संगणकप्रणालीवर शाेधाशाेध सूरू केली. त्याला काही सापडेना. शेवटी त्याने तुम्ही कॅबीनमधील साहेबांना भेटा.\nमॅनेजर व शेतकऱ्यामधील संवाद\nशेतकरी - साहेब मला पेरणीसाठी दहा हजार रूपयाची नितांत अावश्यकता आहे.\nमॅनेजर - आमच्या बॅंकेत तर शेतकऱ्याचे खातेच नाही. तुमचे कसे.\nशेतकरी - आहे न साहेब, पहा न जरा. खुप अर्जंट हाेते, पेरणीसाठी पैसा नाही.\nमॅनेजनर - बसा, अकाऊंट नंबर सांगा. मला आदेशाबाबत माहिती नाही. पण माेठ्या साहेबांना विचारताे (असे म्हणत माेबाईलवर संभाषण झाले) तुम्हाला नाही मिळू शकणार दहा हजार रूपये.\nशेतकरी - का साहेब.\nमॅनेजर - तुम्ही एक काम करा. सातव चौकातील आमच्या झाेनल बॅंकेतील माेघे साहेबांना भेटा.\nशेतकरी - आेके साहेब. धन्यवाद\nशासनाने कर्जप्रकरणाबाबत काेणतीही तक्रार असल्यास १८००२३३०२४४ या शेतकरी हेल्पलाईनवर फाेन लावला असता, काॅल उचलल्या जात नाही. ‘सॉरी, यूवर काॅल कॅन नॉट बी कनेक्टेड’ अशा प्रकारचा मॅसेज येताे.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\n'उद्योगी' मराठी तरुणाईने शोधली स्व��ःची वाट..\nबुलडाणा: जिल्हा परिषदेची शाळा भरते गुरांच्या दवाखान्यात\nगोलंदाज मोहंमद शमीला धमकावत घरात घुसू पाहणारे चारजण गजाआड\nविराट कोहली हाच जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज: मोहम्मद आमीर\nलैंगिक अत्याचारप्रकरणी रोहित टिळकवर गुन्हा दाखल\nरत्नागिरी जिल्ह्यातील 63 पैकी 28 धरणे भरली\nपंढरपूर: त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nपाच दिवसांत चार धरणांतील पाणीसाठा साडेपाच टीएमसीने वाढला\nभाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंना उमेदवारी​\nकुठवर सोसायचं या वयात...\n\"जीएसटी स्पिरिट'मुळे अधिवेशन महत्त्वाचेः नरेंद्र मोदी\nमुंबई-पुण्यावर सीसी टीव्हींची नजर​\nगोपालकृष्ण गांधींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात: संजय राऊत​\nनोटाबंदी, जीएसटी हा मोठा गैरव्यवहार : ममता बॅनर्जी​\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nतरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nमाजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे...\nदबावापुढे न झुकण्याची परिणिती राजीनाम्यात\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/modi-cabinet-reshuffle-118051500001_1.html", "date_download": "2018-12-11T22:29:00Z", "digest": "sha1:MRIVGHZTWEDPPSELS2EOS7VFOOPAAUFI", "length": 9834, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल\nपंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल केले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. या मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यापुढे राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यावर केंद्रीय क्रीडा मंत्रिपदासोबतच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी आली आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्याकडे असलेलं वस्त्रोद्योग मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे.\nदुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानं आता अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पियुष गोयल यांच्यावर रेल्वे मंत्रायलयासोबतच अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त भार असणार आहे. अरुण जेटली जोपर्यंत पूर्णपणे फीट होत नाही तोपर्यंत अर्थ मंत्रालयाचा कारभार पियुष गोयल यांच्याकडेच असणार आहे.\nतर एस एस अहलुवालिया यांच्याक़डील पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार काढून त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.\nइंडोनेशियामध्ये 3 चर्चवर बॉम्बफेक ; 11 ठार\n104 वर्षीय वैज्ञानिकाने आनंदाने का संपवलं आयुष्य \nपंतप्रधान झाल्याने कोणी बुद्धिमान होत नाही: शत्रुघ्न यांची मोदींवर टीका\nबहिणीने रिमोट दिला नाही, मग लावला फास\nअजूनही हवाई बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक सुरू\nयावर अधिक वाचा :\nराम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत\nमागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...\nकांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर\nदुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...\nखासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...\nखासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...\nविजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना\nभारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...\nभारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...\nभारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...\nमुंबईत अतिवृष्टी (बघा फोटो)\nबाबा रामपालची दोन प्रकरणात सुटका\n'नायगावचा राजा' पाहताना भाविकांना मिळते शिर्डीचे भव्य दर्शन\nब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या\nमी राम रहीमला घाबरत नाही : पिडीत महिला\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2018-12-11T22:24:22Z", "digest": "sha1:QUMDLI6LF4EXVGCXRQWKQJRYIFER7URP", "length": 4598, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५७७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५९० चे - पू. ५८० चे - पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे\nवर्षे: पू. ५८० - पू. ५७९ - पू. ५७८ - पू. ५७७ - पू. ५७६ - पू. ५७५ - पू. ५७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५७० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140416055033/view", "date_download": "2018-12-11T22:48:28Z", "digest": "sha1:2PU3RJKBWQGCLZX3WO2HHZKR32FN5WE5", "length": 13616, "nlines": 244, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संगीत हे बंध रेशमाचे", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|\nसंगीत हे बंध रेशमाचे\nसंगीत हाच मुलाचा बाप\nसंगीत जग काय म्हणेल \nसंगीत अशी बायको हवी \nसंगीत तुझं नी माझं जमेना\nसंगीत एक होता म्हातारा\nसंगीत कोणे एके काळी\nसंगीत घनशाम नयनी आला\nसंगीत कटयार काळजात घुसली\nसंगीत दुरिताचे तिमिर जावो\nसंगीत देव दीनाघरी धावला\nसंगीत वाहतो ही दुर्वांची जुडी\nसंगीत धन्य ते गायनी कळा\nसंगीत रंगात रंगला श्रीरंग\nसंगीत हे बंध रेशमाचे\nसंगीत हे बंध रेशमाचे\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.\nप्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - रणजित देसाई\n(६-५-१९६८). संगीत : जितेंद्र अभिषेकी\n ते गीत येइना जुळून\nफुलते ना फूल तोच जाय पाकळी गळून ॥धृ०॥\nस्वप्न चित्र पुसुनी जाय रंग रंग ओघळून ॥\n येथ चालले जळून ॥\nआज सुगंध आला लहरत\nमधुमासातील सूर नवे तैसा\nहा वाटे आनंद माझा\nविकल मन आज झुरत असहाय\nनाहि मज चैन क्षण क्षण झुरति नयन\nही चांदरात नीज नच त्यात\nविरह सखि मी कुठवर साहू \nसजणा का धरला परदेश \nश्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडेना जीवा क्षणभर\nरंग न उरला गाली ओठी, भरती आसू काजळ काठी\nशृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश \nकाटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी\nमज फूलही रुतावे हा दैवयोग आहे \nसांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची\nचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे \nकाही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे\nमाझे अबोलणेही विपरीत होत आहे \nहा स्नेह वंचना की काहीच आकळेना\nआयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे \nपंथ, जात, धर्म किंवा नातेहि ज्या न ठावे\nते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे\nह्र्दयात जागणार्‍या अतिगूढ संभ्रमाचे\nतुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे \nविसरुनी जाय तेव्हा माणूस माणसाला\nजाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला\nपुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे\nसुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे \nहे बंध रेशमाचे ठेवीं जपून जीवा\nधागा अतूट हाची प्राणात गुंतवावा\nबळ हेच दुर्बळांना देतो पराक्रमाचे\nतुटतील ना कधीहि हे बंध रेशमाचे \nसंगीत सर सुरस मम जीवनाधार\nसूर, ताल, लय, धून\nनटला विविध रंगी स्वररूप ओंकार \nआनंद घन असा बरसे नभातून\nहा वेद श्रुतिसमान सुखसार \nसंगीत रस सुरस मम जीवनाधार \n जीवनगति ही न्यारी ॥धृ०॥\nशुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू\nकोकिळ तनु अंधारी धृ\nकृष्ण लोचन सुंदर हरिणे\nवनि वनि भ्रमति बिचारी \nक्षण क्षण हो जडभारी ॥\nक्रि.वि. अंगावर रोमांच , शाहारे उभे राहतील असे ; कांपरे भरुन ; थंडी - थरकांप होऊन . ( क्रि० कापणे ; भिणे ). [ ध्व . ]\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg.nic.in/service-category/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-11T23:54:31Z", "digest": "sha1:S5J6XIUJONU4XJDUSU5W67BK2L22TDAJ", "length": 5932, "nlines": 108, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "अपील केसेस | पर्यटन , विविधतेचा सुखद अनुभव", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व अपील केसेस पुरवठा न्यायालयीन महसूल प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा\nजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील अपील केसेसचे निर्णय\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 10, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/561433", "date_download": "2018-12-11T22:51:48Z", "digest": "sha1:HP4NPPAJIP45XTNW2BFYPCKOTJR3R3XO", "length": 13438, "nlines": 56, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताचा टी-20 मध्येही मालिकाविजय! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » भारताचा टी-20 मध्येही मालिकाविजय\nभारताचा टी-20 मध्येही मालिकाविजय\nकेपटाऊनमधील तिसऱया व शेवटच्या लढतीत 7 धावांनी विजयी,\n3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 फरकाने फडकला तिरंगा\nस्टार कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीतही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांच्या निसटत्या फरकाने पराभूत केले आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-1 फरकाने जिंकत या जवळपास 50 दिवसांच्या आफ्रिकन दौऱयाची सर्वोत्तम विजयी सांगता केली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 7 बाद 172 धावा जमवल्यानंतर भारताने या लढतीत आफ्रिकेला 6 बाद 165 धावांवर रोखत विजय खेचून आणला.\nविजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी काही वेळा भारतीय संघाच्या तोंडी फेस आणलाच होता. पण, केवळ निर्णायक क्षणी ब्रेकथ्रू मिळवण्यात व धोकादायक ठरणाऱया फलंदाजांना वेळीच लगाम घालता आल्याने भारताला येथे विजय संपादन करता आला. कर्णधार जेपी डय़ुमिनी (55) व ख्रिस्तियन जाँकर (49) सामना भारताच्या घशातून काढून घेईल की काय, अशीही धास्ती एकवेळ जरुर होती. पण, डय़ुमिनीला शार्दुल ठाकुरने तर जाँकरला भुवनेश्वरने बाद केल्यानंतर भारताच्या मार्गातील दोन मोठे अडथळे दूर सारले गेले.\nदक्षिण आफ्रिकेने या लढतीत मिलरला सलामीला बढती देत अनोखी चाल रचली. पण, यात त्यांना अपेक्षित यश मात्र लाभले नाही. मिलर 24 तर हेन्डरिक्स 7 धावांवर बाद झाले. मागील लढतीत भारताला पराभवाच्या खाईत लोटणारा क्लासेन येथे पंडय़ाच्या गोलंदाजीवर भुवनेश्वरकडे झेल देत परतला. भुवनेश्वरसह जसप्रीत बुमराह (1-39) यांनी प्रारंभीच्या स्पेलमध्ये उत्तम मारा केला तर शार्दुल ठाकुरने (1-35) धावगती नियंत्रणात ठेवली. पहिल्या 6 षटकात तर त्यांना केवळ 25 धावा जमवता आल्या होत्या, ते लक्षवेधी ठरले.\nगोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रैनाने मि��रला बाद केले तर पंडय़ाने क्लासेनला मिडऑफवरील भुवनेश्वरकरवी झेलबाद करणे महत्त्वाचे ठरले. अक्षर पटेल एकाच षटकात 16 धावा दिल्याने महागडा ठरला. पण, शार्दुलने डय़ुमिनी-जाँकरची चौथ्या गडय़ासाठी 39 धावांची भागीदारी फोडली व संघासाठी विजयाचे दरवाजे खुले झाले. पुढे बुमराहने ख्रिस मॉरिसला (4) त्रिफळाचीत केले. शेवटच्या 3 षटकात 53 धावांची गरज असताना जाँकरने एका षटकात 18 धावा वसूल केल्या तर 19 व्या षटकात आणखी 16 धावा फलकावर लागल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना भुवनेश्वरने भारताला हवाहवासा विजय संपादन करुन दिला आणि भारताच्या या ऐतिहासिक दौऱयाची यशस्वी सांगता झाली.\nशेवटच्या षटकात काय घडले\nदक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना हंगामी कर्णधार रोहित शर्माने भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला आणि भुवीने देखील हा विश्वास सार्थ ठरवला. बेहार्दिनसारखा धोकादायक फलंदाज समोर असताना देखील त्याने धीरोदात्त व संयमी नियंत्रित मारा केला. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने जाँकरला एकेरी धाव दिली. बेहार्दिनने दुसऱया चेंडूवर चौकार जरुर फटकावला. पण, तिसऱया फुलटॉसवर त्याला एकच धाव घेता आली. याचवेळी वाईडची अवांतर धाव गेल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूत 12 धावा असे समीकरण होते. त्यानंतर मात्र जाँकरला पुढील दोन चेंडूवर प्रत्येकी 2 धावा घेता आल्या आणि शेवटच्या चेंडूवर 8 धावा असे अशक्यप्राय चित्र निर्माण झाले. या शेवटच्या आऊटसाईड ऑफस्टम्पवरील फुलटॉस चेंडूवर जाँकरने एक्स्ट्रा कव्हरवरील रोहित शर्माकडे झेल दिला आणि भारताच्या धमाकेदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब झाले\nभारत : रोहित शर्मा पायचीत डॅला 11 (8 चेंडूत 2 चौकार), शिखर धवन धावचीत (डॅला) 47 (40 चेंडूत 3 चौकार), सुरेश रैना झे. बेहार्दिन, गो. शमसी 43 (27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे झे. मिलर, गो. डॅला 13 (10 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा झे. क्लासेन, गो. मॉरिस 21 (17 चेंडूत 1 षटकार), महेंद्रसिंग धोनी झे. मिलर, गो. डॅला 12 (11 चेंडूत 1 चौकार), दिनेश कार्तिक पायचीत गो. मॉरिस 13 (6 चेंडूत 3 चौकार), अक्षर पटेल नाबाद 1 (1 चेंडू), भुवनेश्वर नाबाद 3 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात 7 बाद 172.\nगडी बाद होण्याचा क्रम\nख्रिस मॉरिस 4-0-43-2, ज्युनियर डॅला 4-0-35-3, डय़ुमिनी 3-0-22-0, पेहलुकवायो 3-0-26-0, शमसी 4-0-31-1, फँगिसो 2-0-13-0.\nदक्षिण आफ्रिका : हेन्डरिक्स झे. धवन, गो. कुमार 7 (13 च���ंडूत 1 चौकार), मिलर झे. पटेल, गो. रैना 24 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जेपी डय़ुमिनी झे. शर्मा, गो. शार्दुल 55 (41 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), क्लासेन झे. कुमार, गो. पंडय़ा 7 (10 चेंडू), जाँकर झे. शर्मा, गो. कुमार 49 (24 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), ख्रिस मॉरिस त्रि. गो. बुमराह 4 (3 चेंडूत 1 चौकार), बेहार्दिन नाबाद 15 (6 चेंडूत 3 चौकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 6/165.\nगडी बाद होण्याचा क्रम\nभुवनेश्वर 4-0-24-2, बुमराह 4-0-39-1, शार्दुल ठाकुर 4-0-35-1, पंडय़ा 4-0-22-1, सुरेश रैना 3-0-27-1, अक्षर पटेल 1-0-16-0.\nव्हेरेव्ह, नादाल, फेडरर तिसऱया फेरीत\nमुंबई- तामिळनाडू रणजी लढत आजपासून\nसायना, सिंधू, प्रणॉयची विजयी सलामी\nभारत, पाकविरुद्धच्या हाँगकाँगच्या सामन्यांना वनडे दर्जा\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612517", "date_download": "2018-12-11T23:22:27Z", "digest": "sha1:7M2PPQYFNLRNNVY4NKEUEJDAELQU3YOH", "length": 4923, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भोम येथील सातेरी मंदिरात चोरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » भोम येथील सातेरी मंदिरात चोरी\nभोम येथील सातेरी मंदिरात चोरी\nभोम : चोरटय़ांनी मंदिरच्या मुख्य दरवाजाची तोडलेली कडी.\nभोम येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले श्री सातेरी देवीचे मंदिर फोडून चोरटय़ांनी अंदाजे रु. 2 लाखांचा ऐवज पळविला. काल गुरुवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.\nमंदिराचा मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी आंतमध्ये प्रवेश केला व त्यानंतर गर्भकुडीच्या दरवाजाची कडी तोडली. देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुकुट व फंडपेटीतील अंदाजे रु. 8 हजारांची रोख रक्कम चोरटय़ांच्या हाती लागली. देवीच्या अंगावरील इतर दागिने ठेवण्याचे कपाट फोडण्याचा प्रयत्न प्रयत्न ���सफल ठरला. गुरुवारी सकाळी 6.30 वा. देवस्थानच्या झाडूवाल्याने मंदिर उघडले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पुजारी राजन घाटे यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद भोमकर यांना यासंबंधी माहिती दिल्यानंतर फोंडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.\nविधानसभेसाठी मतदान 4 फेब्रुवारीला\nसुरंगुलीत माकडताप लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद\nबिल थकबाकीसाठी पणजी मार्केटातील वीज तोडली\nमोदींनी देशाचा नावलौकिक जगात उंचावला\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://msblc.maharashtra.gov.in/Sabdakosh/index.php/2016-08-03-06-07-09/2016-08-23-10-23-03?showall=&start=84", "date_download": "2018-12-11T23:34:37Z", "digest": "sha1:WO3RQRNNLPXEGIGBKV4DMCD2QWESV6CR", "length": 9897, "nlines": 170, "source_domain": "msblc.maharashtra.gov.in", "title": "page86 - Page 85", "raw_content": "\nमराठी शब्दकोश खंड १\nमराठी शब्दकोश खंड २\nमराठी शब्दकोश खंड ३\nमराठी शब्दकोश खंड ४\nखंड २ : कू ते कौ\nखंड २ : कू ते कौ\nकोंदाटणे अक्रि. पहा : कोंदणे\nकोंदी स्त्री. कोन; भिंतीची सांध किंवा जोड. बहुधा सांधीकोंदी असा जोडशब्द येतो.\nकोंधाट पहा : कोंदाट : ‘कर्पूरकदलिचीं गर्भपूटें उकलति कर्पूराचेनि कोंधाटे ’ - राज्ञा ११·२४६.\nकोंधाटणे अक्रि. कोंदाटणे, कोंदणे : ‘तेजें कोंधाटलिया दिशा जेयाचेनि ॥’ - राज्ञा १·१३९.\nकोंना पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]\nकोंनी पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]\nकोंने पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]\nको���ब पु. १. कोम; झाडाचा धुमारा (केळीच्या कांद्यापासून निघणारा पासंबा) : ‘बाळार्क कंदा निघाले कोंब तैसे रत्नमणींचे खांब ’ - मुसभा २·८. २. अंकुर; मोड : ‘विपरीत ज्ञानाचा कोंब फुटे ’ - विउ ३·७. ३. पालखीचा वाकलेला दांडा : ‘एकीकडे दांडीयाचा कोंबु तेणें खांदी घेतला :’ - गोप्र ८२. (गो.) [सं. कंबी] (वा.) कोंब फुटणे - १. कोंब येणे. २. (ल.) आशा उत्पन्न होणे.\nकोंबट वि. कोमट; उबट; किंचित उष्ण; साधारण ऊन. (शरीर, वस्तू इ. स लावतात. हवेच्या संदर्भात हा शब्द वापरत नाहीत.) [सं. कोण]\nकोंबडका पु. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारा. (शेतकी शेतकरी १९३७)\nकोंबडकी स्त्री. कुक्कुटपालन. (शेतकी शेतकरी १९३७)\nकोंबडखाना पु. कोंबड्या ठेवायची जागा; एकंदर कोंबड्या : ‘सगळा कोंबडखाना विकून झिपऱ्याकरिता चांदीचा करगोटा आणणार होती.’ - आआशे ३१.\nकोंबडतुरा पु. तांबडा देठ व तुरा असणारे एकप्रकारचे तण.\nकोंबडनखी स्त्री. एक प्रकारची औषधी मुळी.\nकोंबडबाउल पु. अंडी विकत घेणारा : ‘मघाशी कोंबडबाउल आला होता.’ - सराई २२.\nकोंबडसाद स्त्री. कोंबडा आरवण्याची वेळ; पहाट.\nकोंबडा पु. १. एक पाळीव पक्षी; कुक्कुट. याचा रंग चित्रविचित्र असून डोक्याला तुरा असतो व गळ्याला कल्ले असतात. याचे मांस खातात. २. फुगडीचा एक प्रकार; मुलींचा एक खेळ. ३. (ल.) केसांचा फुगा. ४. चंद्राभोवती पडलेले खळे. ५. राजगिऱ्याच्या वर्गातले एक फुलझाड.\nकोंबडी वि. आकड्याच्या जुगारातील परिभाषा : ‘आंगठा म्हणजे एक, कोंबडी दोन.’ - मक १९६१·३१.\nकोंबडे न. १. कोंबड्याचे लहान पिल्लू. २. ढगातील तांबूस पट्टे; पाऊस पडण्याचे चिन्ह. (वा.) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम पदरचे खर्चून भांडणे लावणे. कोंबडे आरणे - पहाटेची वेळ होणे.\nकोंबणे उक्रि. १. ठासून भरणे; गच्च भरणे. ठासणे. २. बदडणे; कुबलणे.\nकोंबणे अक्रि. १. कोमेजणे; वाळणे; निस्तेज होणे. २. कोंब, अंकुर फुटणे, मोड येणे.\nकोंबरा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा ’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.\nकोंबारा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा ’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.\nकोंबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा ’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.\nकोबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा ’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.\nखंड १ : अ ते अं\nखंड १ : आ ते आं\nखंड १ : इ ते ई\nखंड १ : उ ते ऊं\nखंड १ : ऋ ते ए\nखंड २ : क ते कं\nखंड २ : का ते कां\nखंड २ : का ते कां\nखंड २ : कि ते किं\nखंड २ : की ते कुं\nखंड २ : कू ते कौ\nखंड २ : क्र ते क्वि\nखंड २ : ग ते ग्र\nखंड २ : ख ते खां\nखंड २ : खि ते ख्रि\nखंड २ : घ ते ङ\nखंड ३ : च ते चौ\nखंड ३ : छ ते छो\nखंड ३ : ज ते जौ\nखंड ३ : झ ते झो\nखंड ३ : ट ते ट्रे\nखंड ३ : ठ ते ठो\nखंड ३ : ड ते डौ\nखंड ३ : ढ ते ढौ\nखंड ४ : द ते दां\nखंड ४ : दि ते द्वै\nखंड ४ : ध ते धु\nखंड ४ : धू ते ध्रु\nखंड ४ : न ते ना\nखंड ४ : नि ते नौ\nखंड ४ : त ते तां\nखंड ४ : ति ते त्या\nखंड ४ : त्र ते त्व\nखंड ४ : थ ते थो\nकॉपीराइट © २०१६ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .सी-डैक जिस्ट, पुणे द्वारा निर्मित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-11T23:56:27Z", "digest": "sha1:NHZZRXCRGHWLBZPK5VAA5XHIYN3YQWIT", "length": 6314, "nlines": 111, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष��ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र संकेतस्थळ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा .\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , भारत सरकार\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , सिंधुदुर्ग .\nमु.पो.ओरोस . सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ .\nजिल्हा सिंधुदुर्ग . पिन .४१६८१२\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 10, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/acute-harmful-health-and-night-light-21425", "date_download": "2018-12-11T23:10:12Z", "digest": "sha1:DYKIO5H6CKW7GITMJTYRRGZ663CAQNKL", "length": 11126, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Acute harmful to health and the night light! रात्रीचा तीव्र प्रकाश आरोग्यासाठी हानिकारक! | eSakal", "raw_content": "\nरात्रीचा तीव्र प्रकाश आरोग्यासाठी हानिकारक\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nसामान्यपणे आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर तज्ज्ञांकडून जीवनशैली तपासून पाहण्याचा सल्ला दिला जातो. एका नव्या अभ्यासानुसार, जीवनशैलीबरोबच तुमच्या घराचीही बारकाईने पाहणी करणेही गरजेचे असल्याचे समोर आले आहे घरातील प्रखर प्रकाश रात्रीच्या नैसर्गिक झोपेवर परिणाम करतो, हे सिद्ध झाले आहे. याचा शरीराच्या विकारांच्या निर्मितीसारख्या क्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यातून लठ्ठपणा, टाइप2मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांशी संबंध येतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. कर्करोग संशोधक डॉ.रिचर्ड स्टिव्हन्स यांनी हा अभ्यास केला असून,\"फिलोसॉफिकल ट्रान्झॅक्‍शन्स'या नियतकालिकात या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या बाबत डॉ. स्टिव्हन्स म्हणाले,\"\"नेहमीचा प्रखर प्रकाश आपल्या शरीरावर परिणाम करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कमी तीव्रतेचे आणि लाल रंगातील दिवे बॉडी क्‍लॉकवर कमी परिणाम करत असल्याने लोकांनी संध्याकाळी आणि रात्री या दिव्यांचाच वापर करावा.''\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हज���र रूपयांची लाच...\n12 हजार मातांचे बाळंतपण घरीच\nनागपूर - प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक...\nआरोग्य विद्यापीठाचे पथक धडकले मेडिकलमध्ये\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक...\nरुग्णांशी संवाद हवा - कोटेचा\nनाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ...\n12 हजार मातांचे बाळंतपण घरीच\nनागपूर : प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक...\nश्रीगोंदे घनकचरा प्रकल्पाला विरोध, काळे झेंडे आणि नागरीकांची घोषणाबाजी\nश्रीगोंदे (नगर) : पालिका पावणेतीन कोटी खर्चाचा अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या भिंगाण परिसरात उभारला आहे. पहिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-social-media-nagpur-municipal-68876", "date_download": "2018-12-11T23:34:10Z", "digest": "sha1:L47KUNO5JI5CY3MW7FKF7KJ5DQ5QYTBJ", "length": 15125, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news social media nagpur municipal शहराच्या विकासाचा वेध घेणारा आराखडा पण.... | eSakal", "raw_content": "\nशहराच्या विकासाचा वेध घेणारा आराखडा पण....\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nनागपूर - महापालिकेने यापूर्वीही अनेक विकास आराखडे तयार केले. मात्र, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार केलेला 34 हजार कोटींचा विकास आराखडा भविष्यातला शहराचा वेध घेणारा असला तरी त्याची वाटचालही रद्दीकडे जाणारीच असल्याचा टोमणा अनेकांनी म���रला. केवळ मोठमोठ्या आकड्यांचे आराखडे तयार करणे, त्यासाठी सल्लागाराला कोट्यवधी रुपये देणे एवढेच काम महापालिका करीत असल्याची टीकाही अनेकांनी केली.\nनागपूर - महापालिकेने यापूर्वीही अनेक विकास आराखडे तयार केले. मात्र, त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार केलेला 34 हजार कोटींचा विकास आराखडा भविष्यातला शहराचा वेध घेणारा असला तरी त्याची वाटचालही रद्दीकडे जाणारीच असल्याचा टोमणा अनेकांनी मारला. केवळ मोठमोठ्या आकड्यांचे आराखडे तयार करणे, त्यासाठी सल्लागाराला कोट्यवधी रुपये देणे एवढेच काम महापालिका करीत असल्याची टीकाही अनेकांनी केली.\n\"सकाळ'ने आज \"34 हजार कोटींच्या आराखड्यावर धूळ' या मथळ्याचे विशेष वृत्त प्रकाशित केले. या वृत्तातून महापालिकेला शहराच्या विकास आराखड्याचा विसर पडला असून, पहिल्या टप्प्यातील कामांनाही प्रारंभ झाला नसल्याकडे लक्ष वेधले. 2041 पर्यंत संत्रानगरीत अत्याधुनिक सुविधेसह रस्ते, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, पर्यटन विकासावर 34 हजार 604 कोटी खर्च केले जाणार आहेत. पहिल्या सात वर्षात 2021 पर्यंत 27 हजार 350 तर त्यापुढील वीस वर्षांत टप्प्याटप्प्याने 7 हजार 253 कोटी खर्च केले जातील. पहिल्या सात वर्षांतील कामे भविष्यातील शहराच्या विकासाचा पाया ठरणार आहे. मात्र, हा आराखडाच धूळखात असल्याकडे यातून लक्ष वेधले होते. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर यावर या वृत्ताची \"नेटिझन्स'नी दखल घेतली. अनेकांनी महापालिकेवर दोषारोपण केले तर काहींनी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nमहापालिकेने यापूर्वीही नाग नदी, पिवळी नदीचा विकास आराखडा तयार केला. यावर चर्चाही भरपूर झाली. केंद्राकडेही पाठविला. मात्र, या आराखड्याचा केंद्र व राज्याने फुटबॉल केला. सद्य:स्थितीत नाग नदीच्या आराखड्याकडेही कुणाचे लक्ष नाही. तसेच या आराखड्याचेही होईल.\n34 हजार कोटींचा विकास आराखडा चांगला आहे. शहराच्या विकासाचा वेध घेणारा आहे. मात्र, महापालिकेकडे पैशाची चणचण आहे. सध्या अनुदानावरच महापालिकेची मदार आहे. परंतु, भविष्यात स्थिती सुधारेल व या आराखड्यावर अंमलबजावणी होईल.\nविकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिका एजन्सीला नियुक्त करते. या एजन्सीला बक्कळ पैसा दिला जातो. त्यामुळे किमान महापालि���ेने विकासाचा आराखडा तयार करताना अंमलबजावणीबाबत स्वतःची क्षमता बघावी.\nसल्लागार कंपन्यांचे पोट भरण्यासाठीच अशाप्रकारचे विकास आराखडे तयार केले जातात.\nपोलिसांच्या मदतीला धावतेय तरुणाई\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १०...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nवाघोली - गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुणांचाही सहभाग\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या...\nगोव्यातील खाण अवलंबितांचे रामलिला मैदानावर आंदोलन\nपणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/comment/2688", "date_download": "2018-12-11T23:28:27Z", "digest": "sha1:QGG7BM22XHUBK7OQ2VYI2R5ABN244F47", "length": 31279, "nlines": 235, "source_domain": "www.baliraja.com", "title": " अन ती निबंधात नापास झाली... | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच���या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / अन ती निबंधात नापास झाली...\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nअन ती निबंधात नापास झाली...\nRaosaheb Jadhav यांनी सोम, 02/10/2017 - 21:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nअन ती निबंधात नापास झाली...\nतसं शाळा बुडवून घरी राहनं तिला काही नवं नव्हतं. आता बी कामाच्या ऐन हंगामात सलग आट दिवस घरीच व्हती ती. कांदे निन्द्नीला आल्याले. निन्दन पूरं झाल्याबिगर तिला शाळात जाता येनार नव्हतंच. तशी परवानगी बी सरांकडून आपसूकच मिळली व्हती. ‘शाळाच्या अभ्यासापेक्शा निन्द्न महत्वाचं,’ हे बिंबलेलं तिचं मन शाळा बुडल्याची बोचनी मनाला लावून घेण्याइतकं टवटवीत राह्यलं नव्हतं. शाळा बुडवून आधूनमधून आईसंग शेतात राबनं आंगवळनी पडलं व्हतं तिच्या.\n“आटवी झाली. बास झालं सिक्शन. आता आयपत बी नयी अन कामाला मानूस बी मिळत नयी. कामाच्या दिसात तर कुत्र्याला बी हाळद लागती. ती तं मानुसहे. धरील आथ माहासंग. व्हईल तेवडीच निन्दा-खुर्पायला मदत.” पोरगी ‘शाळाबाह्य’ व्हऊ नये म्हणून समजवायला गेल्याल्या सरांपुडं ‘घर झाडून पुंजा कोपऱ्यात लोटावा’ तसी ती मोकळी झाली अन सरांच्या मनात ‘त्या केराचा उखाडा’ झाला.\n“कायमची शाळा सोडून देण्यापेक्षा जमेल तेव्हा येऊ द्या तिला शाळेत, परीक्षा मात्र टाळू नका. शक्य होईल तेवढं शिकू द्या. तशी हुशार आहे ती. काही अडचण आली तर घेऊ सांभाळून आम्ही. घरी ठेवून मोडून टाकाल पोर कामानं.” ह्या जाधव सरांच्या आर्जवी मताच्या भिडंला बळी पडून चालू ठीवली मंदानं नंदाची शाळा.\nआज सोम्मार. सामाई परीक्सेचा पयला पेपर. आली नंदा शाळात. पेपर देनं आवस्यक व्हतं म्हनून आली. नव्वीच्या वर्गात चाचणी परीक्शा देऊन झाल्यावं तशी ती येत राह्यली आठ पंधरा दिसातून चार-दोन दिवस.\n“प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललंय बरं का गं. आता प्रश्नपत्रिकेला कृतिपत्रिका म्हणायचं.” तिच्या बांधाशेजरी रान्हाऱ्या पमिंनं सरांनी दिलेला उद्याच्या परीक्शाचा निरुप आदल्या दिशीच दिला व्हता. येळापत्रक बी दिलं व्हतं.\nअन ती ‘कृतिपत्रिका’ आज तिच्या पुढ्यात व्हती.\nजरी ती खूप हुशार नव्हती, तरी तिला वाचता येत व्हतं अन लिहू बी शकत व्हती ती. शक्य तेव्हढी ‘कृतिपत्रिका’ तिनं उत्तरपत्रिकेच्या आखीव रेघांमधी घुसवली. चूक बरुबर देव जाने किंवा तपासनारा. पण ‘कागद निळे नायतर काळे करणं आवश्यक अस्तात’, हे ती जानत व्हती.\n‘कृतिपत्रिकेतल्या आकलन अन पाठांतराच्या पायऱ्या वलांडत ती अभिव्यक्तीच्या टप्प्यावर आली’. प्रस्नात दिलेल्या ‘कृती’ ती वाचू लागली.\nत्यात पयली ‘कृती’ व्हती: ‘तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनातील बक्षीस समारंभाची बातमी तयार करा.’ तिनं सवत:च्या लांब केसांमंधी बोटं खुपसून डोकं खाजवत मचकुराची जुळवाजुळव करायला सुरवात केली. कठीणच व्हतं ते. कारन शाळात जवा-कवा ‘स्नेहसम्मेलन’ व्हायचं; तव्हा ती घरी निन्द्न-खुर्पन नायतर वावरात जे काय काम आसंल ते करायला शाळा बुडवून घरीच राह्यची. म्हन्ल तर ते आंगवळणीच पडलं व्हत मायलेकींच्या. त्या काळात शाळात शिकवायचे तास व्हत नसायचे अन मंदाला पोरीला संग घेऊन पडज्या फेडायचं काम बी सोईचं वाटायचं. शेवटी तो ‘प्रश्न’ तिनं तिढंच सोडून दिला ‘लिहू नंतर जमलं तर’ असा ईचार करत एक कोरं पान बी सोडून दिलं अन वळली पुढल्या प्रश्नाकडं.\n‘भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.’ डोकं भनभंलं. घरात टी.व्ही. नयी. दुसऱ्याईच्या घरात जाऊन पाह्यची मुभा नयी. क्रिकेट खेळाची माह्यती नयी अन आवड बी नयी. तशात पोटाच्या ‘प्रश्नानं’ तिचं पोरवय आधीच हिसकून घेतल्यालं. लहानपंचे खेळ बी वयासंग निसटून गेलेतं. अन या ‘प्रश्नाला’ दुसरा ‘पर्याय’ बी नयी. ‘सगळेच प्रश्न असे सोडून दिले तर पास कसं व्हणार’ ती सवत:चंच डोकं खाऊ लागली.\nमंग तिनं ईचार केला अन लिवू लागली धाडधाड त्या ‘प्रश्नाचं उत्तर’:\n‘आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना नुकताच पार पडला. त्या सामन्याची तयारी आमच्याच गावातील काही कॉलेजच्या पोरांनी केली होती. त्यांनी सगळ्यात आधी गावठाण जमिनीवर वाढलेले गाजरगवत कापून जागा साफ केली. मंग एका रोटरीवाल्याला सांगून तेथे रोटरी मारून घेतली. त्यावर टॅँकर���र पाणी मारून क्रिकेटसाठी मैदान तयार केले. आमच्या मळ्याची वाट आधी त्याच गावठाणावरून जात होती. आता मात्र तेथून कोणालाच जाऊ देत नव्हते. आता मळ्यातून गावात येताना त्या मैदानाला वळसा घालून जावे लागायचे. ज्या दिवशी सामना होणार होता त्या दिवशी त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात एक मंडप घातला होता. खुर्च्या टाकल्या होत्या. नेमक्या त्याच दिवशी आईने मला गावातल्या दुकानातून चहा पावडर आणायला पाठवले होते. पमीसुद्धा नेमकी त्याच दिवशी गावात आली होती. मग मी आणि पमी खूप वेळ त्या गर्दीत उभे राहिलो. त्या मैदानाच्या मध्यभागी आमच्या गावातील जाधवाच्या संजूने तीन स्टंप दगडाने ठोकून पक्के रोवले. ‘हा संज्या स्वत:ला फार शहाणा समजतो’ असं पमी म्हणाली. नंतर प्रमुख पाहुण्याचे भाषण झाले आणि दोन्ही संघाचे कॅप्टन मैदानात उभे राहिले. उन्हाळी-पानकळी झाल्यावर डाव सुरु झाला. मंग आम्ही दोघी तेथून निघालो. आमच्या कांद्याच्या वावरात पोहचलो. आज पमीसुद्धा आमच्याच कामात पडजी करणार होती. दोन-तीन तास फुकट घालवले म्हणून आईने शिव्या दिल्या. पाटीखाली डालून ठेवलेली भाकर पमीने आणि मी खाल्ली. मग दिवसभर आईसंग उन्हाळ कांदे काढले. सरसकट काढायला आले होते ते. संध्याकाळी पमीच्या आईने माझ्या आईला सांगून पमीसोबत गावात मिसरीचा पुडा आणायला पाठवले. तेव्हा तो सामना संपला होता. आम्ही गावात जात होतो तेव्हा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते जिंकलेल्या संघाला वल्डकप दिला जात होता. सगळेजण टाळ्या वाजवत होते. आम्हीपण टाळ्या वाजवल्या. अशा रीतीने आमच्या गावात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना उत्साहात पार पडला.’\nयेळ सरला. सरांनी सम्दे पेपर जमा केले. घरी आली. तंतन करू लागली. फडफड बोलू लागली. “घरात एक बी सोय नयी. कसा ल्याहायचा पेपर पेपर ल्याहायला कायकाय मायती लागती मायतीय का पेपर ल्याहायला कायकाय मायती लागती मायतीय का\n“काय गं, आवघड व्हता का\n आपल्या घरात टीवी नयी का कसली सोय नयी. दुसर्यायच्या घरात मोबाईल ये, इन्टरनेट ये. एक तर रोज शाळात नयी. व्हईलं का अस्यानं मी पास\n“जावदे. घेतील पास करून. सांगितलंय ना सराईनं. कर व्हईल तेव्हढं. घे काढून येव्हढं साल. आताच घरी राह्यली तर सरानला बी राग यइल.” मंदा.\n“येवुं दे जावदे. मी नाय जानार उद्या पेपरला.” नंदा.\n“आगं घेतील ते करून पास. टाक देऊन येवढे पेपर. पावू दिवळी झा��्यावं काय करायचं ते. पुढल्या मयन्यात येनार हायेतं पांढरवाडीचं पावनं. मामा बी म्हन्ला जमलं तं टाखु उरकून.” मंदा.\n“तुला त येऊन जाऊन माहा लग्नाचं पडलंय.” नंदा असं बोल्ली खरी पर... गप, आगदी गप झाली. लग्नाचा ईशय तसा दुसर्यांदा निन्घाला व्हता तिच्या. तिला बी तो ईशय आता मनात हवासा वाटू लागला व्हता. खरं त तिच्या वयाच्या साऱ्या पोरींच्या तो आवडीचा ईशय. ‘शेवटंच सत्य तेच असतं,’ असं बिंबलेलं तिचं मन आता त्याच ईचारात गढत गेलं. मंग तिनं संध्याकाळचा सैपाक केला. भांडे घसले. अन बोलत राह्यली मनातच... झोपस्तवर.\nसरले सगळे पेपर. लागल्या दिवळीच्या सुट्या.\nतसं बी तिला सुट्या काय अन शाळा काय सार्कच. तरीपन सुट्या सरल्यावर दुसऱ्या दिशी ती पमीसंग शाळात गेली. त्या दिशी सरांनी ‘तपासलेल्या उत्तरपत्रिका’ सगळ्यांला बगायला दिल्या. नंदा नापास. जेमतेम ईस गुण. ते बी सरांनी उपकार म्हणून दिलेलं. ‘एवढा मोठा निबंध त्याला शून्य गुण कसे दिले’ म्हनून नंदाचा पेपर पमीनं सरांकड नेला. तव्हा सरांनी पस्टीकरन दिलं. “विषय संगती नाही त्यामुळे आशयसमृद्धीचे गुण देता येत नाहीत. आणि विषयसंगती व आशयाला गुण नाही म्हटल्यावर भाषासौंदर्य आणि भाषाशुद्धता गौण ठरते. तेव्हा कसे देणार गुण\n“जे पायलं ते लिव्हलं, मी नयी पायली ती म्याच” नंदा.\n“अरे जग पार चंद्रावर गेलं अन तुम्ही साधी क्रिकेटची मॅच पाहू शकत नाही.” चिडलेले सर बोलले.\nत्या दिसापून नंदा रोज ‘चंद्र’ पाहू लागली.\nत्या रातीसुद्दा नंदा कधुळपोत चंद्राकडं एकटक पाहात व्हती. वटट्यावर गोधडी आथरून आडवी व्हत मंदानं हाक दिली तवा ती भानवर आली अन उठून आईनं आथरल्या गोधडीवं जाऊन आडवी झाली.\n“सध्या चित काय थार्यावं दिसत नयी तुहं. घे झोपून. सकळी लवकर जायचंय खंडूतात्याची पडजी फेडाया. गहू निन्दाय्चाय त्यचा. ‘तुहे सात काम बाजूला ठिवून माही पडजी पयले फेड म्हन्ला तो.’ दोघी गेलो तर जाईल फिटून दोन दिसात. मंग जाय परवापुन शाळात. आट दिस आपल्या बी वावरात वाप नयी व्हणार.” मंदा.\nमंदाचं बोलनं नंदाच्या कानी पडलं का नाय कोणास ठाव पर नंदा मात्र डोक्यात चंद्र धरून आईनं टाकल्या गोधडीवं आडवी व्हऊन घोरू लागली व्हती. मंग मंदानं तिच्या कानुड्या आंगावर गोधडी वढली. डाव्या दंडावर हात ठिवत डोळे मिटले अन ती बी कुशीत चंद्र घेऊन घोरू लागली...\n(टीप : ही कथा चांदवड तालुक्याच्या ग्रामीण ��ोलीभाषेतील आहे.)\n७०, महालक्ष्मी नगर, चांदवड\nशुक्र, 06/10/2017 - 09:45. वाजता प्रकाशित केले.\nशुक्र, 13/10/2017 - 19:26. वाजता प्रकाशित केले.\nशनी, 14/10/2017 - 12:42. वाजता प्रकाशित केले.\nप्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 22/10/2017 - 23:12. वाजता प्रकाशित केले.\nअतिशय सुंदर कथा व तिच्यातील निबंध \nगुरू, 14/12/2017 - 22:55. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-12-11T23:01:20Z", "digest": "sha1:FYZSKNXDNXDFPRDDLWH3AQ2UKBXBSXX4", "length": 8802, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोईन अलीच्या ‘त्या’ आरोपांचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोईन अलीच्या ‘त्या’ आरोपांचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करणार\nमेलबर्न – ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 2015 च्या ऍशेस मालिकेदरम्यान वर्णद्वेषी टिप्पणी करीत आपली तुलना “ओसामा बिन लादेन’ याच्याशी केली होती, असा खळबळजनक खुलासा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने केला. मोईनच्या या आरोपाचा तपास करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) घेतला आहे. इस्लाम धर्माचा अनुयायी असलेल्या मोईनने लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्वत:च्या आत्मचरित्रात हा दावा केला.\nऍशेस मालिकेतील कार्डिफ येथील पहिल्या कसोटीदरम्यान हा प्रसंग घडल्याचा मोईनने दावा केला. या सामन्याद्वारे मोईनने ऍशेसमध्ये पदार्पण केले होते. त्याने 77 धावा काढल्या शिवाय पाच गडीदेखील बाद केले होते. हा सामना मात्र ऑस्ट्रेलियाने पाच गड्यांनी सहज जिंकला होता. मोईनने लिहिले, “माझ्या वैयक्तिक कामगिरीबाबतबोलायचे तर पहिली कसोटी माझ्यासाठी शानदार ठरली. पण एका घटनेमुळे मी विचलित झालो.\nऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू मैदानावर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “हे आव्हान स्वीकार कर ओसामा…’ मी जे एकेले त्यावर विश्वासच बसत नव्हता. मी रागाने लालबुंद झालो होतो. क्रिकेट मैदानावर “तसा’ राग मला कधीही आला नव्हता. त्या खेळाडूने काय म्हटले, हे मी अन्य दोन खेळाडूंना सांगितले होते. माझ्यामते इंग्लंडचे कोच ट्रॅव्हर बेलिस आणि आस्ट्रेलियाचे कोच डेरेन लेहमन यांच्यात या मुद्यावर नक्कीच बोलणे झाले होते.’ मोईनच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सीएच्या प्रवक्त्‌याने अशा प्रकारची वर्णद्वेषी टिप्पणी मान्य नाही. क्रिकेट आणि सामाजिक जीवनात अशा वक्तव्यांना कुठलेही स्थान नसून आम्ही हे प्रकरण गंभीरपणे हाताळू, असे सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#टीपण : पुण्यात भाजपा मतांची टक्‍केवारी कायम राखणार\nNext article“जेएनयू’ पुन्हा फडकला “लाल सलाम’\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्��िक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/new-marathi-film-truckbhar-swapna-family-mukesh-rishi-299721.html", "date_download": "2018-12-11T23:13:42Z", "digest": "sha1:WBW3GJ4R4BRY3D22H3H27UVJZMUPVIM3", "length": 14995, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी ��िंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nबाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'\nया महिन्याच्या 24 तारखेला 'ट्रकभर स्वप्न' सिनेमा रिलीज होतोय. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच हा सिनेमा.\nमुंबई, 10 आॅगस्ट : या महिन्याच्या 24 तारखेला 'ट्रकभर स्वप्न' सिनेमा रिलीज होतोय. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच हा सिनेमा. या प्रवासाला दिशा देण्याचं काम म्हणजेच सिनेमा दिग्दर्शित करण्याचं काम केलंय प्रमोद पवार यांनी. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मनोज जोशी अशा कलाकारांच्या भूमिका सिनेमात आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मराठी सिनेमातून एक बाॅलिवूडचा चेहरा मराठीत पदार्पण करतोय.\nहा आहे हिंदीतला एक भारदस्त अभिनेता. अर्थातच, मुकेश ऋषी. उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व आणि पहाडी आवाज लाभलेल्या मुकेश यांनी आजवर कधी खलनायक, तर कधी पोलीस इन्स्पेक्टर, कधी गँगस्टर, तर कधी अतिरेकी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘सरफरोश’, ‘घातक’, ‘घायल’, ‘कोई मिल गया’ अशा एकापेक्षा एक हिट झालेल्या सिनेमांमधील मुकेश यांच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या आहेत. मुकेश यांची पावलं आता मराठीच्या दिशेनं वळली आहेत. ‘ट्रकभर स्वप्न’ या बहुचर्चित सिनेमात मुकेश यांनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.\nविश्वरूपम 2 : कमल हासन आलेत शांतीचा संदेश द्यायला\nकसा आहे सुबोधचा विक्रांत सरंजामे\nएकता कपूर करतेय बाॅलिवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा कमबॅक\nमुकेश यांनी आजवर तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमीळ अशा विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असल्याचं सांगत आपल्या व्यक्तिरेखेबाबत मुकेश म्हणाले की, ‘ट्रकभर स्वप्न’ची आॅफर खरं तर मी यातील व्यक्तिरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारली. आजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण या सिनेमातील व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. हा लोकांना पैसे देतो, पण त्या बदल्यात अपेक्षाही करतो. या निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला.'\n‘ट्रकभर स्वप्न’मधील व्यक्तिरेखेप्रमाणेच मुकेश या सिनेमाचे दिग्दर्शक आणि पूर्ण टीमच्याही प्रेमात आहेत. ते म्हणाले की, सिनेमाचे दिग्दर्शक प्रमोद पवार हे मराठीतील नामवंत अभिनेते असल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला. अतिशय खेळकर वातावरणात या सिनेमाचं चित्रीकरण कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\nअवधूत गुप्ते-स्पृहा जोशी दुबईला करणार 'जल्लोष'\nAnniversary च्या शुभेच्छा देण्याचा 'विरुष्का' चा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/tiheri-talak-is-banned-in-these-countries_and-india-15th-country-267845.html", "date_download": "2018-12-11T22:58:22Z", "digest": "sha1:6AXSPRRTDLEDPKB7VMHVDGPDY5QN4ZSB", "length": 16753, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश !", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\n���र्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nतिहेरी तलाकवर 14 देशांमध्ये बंदी, आता भारत ठरणार 15 वा देश \nअनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.\n28 डिसेंबर: एेतिहासिक तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला आज लोकसभेत एकमताने मंजुरी देण्यात आलीये. याआधी अनेक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे ज्यातील बरीच राष्ट्रं ही मुस्लीम बहुल आहेत.\n1. पाकिस्तान-जगात दुसरा सर्वाधिक मुस्ली�� लोकसंख्या असलेला देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये 1961 साली तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली.\nतिथे जर तिहेरी तलाक द्यायचा असेल तर चेअरमन ऑफ युनियन काउन्सिलला नोटिस द्यावी लागते. नंतर काउन्सिल पती-पत्नींमध्ये समझोता करायचा प्रयत्न करते. नंतर 90 दिवसाचा वेळ दिला जातो. त्यानंतरही समझोता न झाल्यास तलाक मंजूर केला जातो.\n2. अल्जेरिया- 3.50 कोटी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशातही तिहेरी तलाकवर बंदी आहे. जर घटस्फोट हवा असेल तर कोर्टात जावं लागतं. समझोत्यासाठी काही काळ दिला जातो. नंतर कोर्टाच्या नियमांनुसार घटस्फोट होतो.\n3.इजिप्त - या देशात 1929 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. या देशात पती- पत्नीला मासिक पाळी चालू असताना तीन महिन्यात वेगवेगळ्या वेळी एकामेकाला तलाक म्हणावं लागतं. ही एक त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. यात तलाक म्हटल्यानंतर 90 दिवस थांबावं ही लागतं.\n4.ट्युनिशिया -या देशात 1956 सालीच तिहेरी तलाकवर बंदी आणण्यात आली. इथे आता कोर्टाच्या प्रक्रियेनेच घटस्फोट घेतला जातो.\n5. बांग्लादेश- 1971 साली जन्माला आलेलं हे छोटसं राष्ट्र. 1971 सालापासूनच बांग्लादेशमध्ये तिहेरी तलाकला मान्यता नाही.\n6. इंडोनेशिया- 20 कोटीहून जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला हा देश .या देशात जगातील सर्वाधिक मुसलमान राहतात. पण या देशात तिहेरी तलाक मंजूर नाही. घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाच्या प्रक्रियेचंच पालन करावं लागतं\n7. श्रीलंका- या देशातही तिहेरी तलाकास मान्यता नाही. जर तलाक हवा असेल तर मुस्लीम जजला नोटिस द्यावी लागते. त्यानंतर दोन्ही कुटुंब आणि पती पत्नीमध्ये समझोता करण्याचे प्रयत्न केले जातात. 90 दिवसांचा नोटिस पिरेड दिला जातो. त्यानंतर समझोता न झाल्यास घटस्फोट दिला जातो.\n8.तुर्कस्थान- या देशात स्विस सिव्हिल कोड 1926 पासून लागू आहे. या कायद्याच्या प्रक्रियेचं घटस्फोट घेताना पालन केल्यानंतर तिहेरी तलाक दिला जाऊ शकतो.\n9. सायप्रस- येथे तिहेरी तलाक कायदेशीर प्रक्रियेनेच घेतला जातो.\n10. इराक-इथे फक्त पतीने तलाक म्हणून चालत नाही. पत्नीनेही म्हणावं लागतं. आणि या दोघांच्या भांडणाची चौकशी कोर्ट करतं. नंतर अंतिम निर्णय कोर्ट देतं.\n11. सुदान- काही कायदेशीर नियमांनुसार तिहेरी तलाक दिला जातो.\n12.मलेशिया- इथे लग्न आणि घटस्फोट न्यायालयाच्या अधीन आहे. घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याचं ��ारण कोर्टाला सांगावं लागतं. आणि ते मंजूर झाल्यासच घटस्फोट मंजूर होतो.\n13 इराण-इथे शिया कायद्या अंतर्गत तिहेरी तलाकवर बंदी आहे.\n14 सीरिया- 74 टक्के लोकसंख्या सुन्नी पंथाची असलेल्या या देशात 1953 पासूनच तिहेरी तलाकवर बंदी आहे.\nआता भारताचाही या देशांच्या यादीत समावेश होणार आहे. तिहेरी तलाकवर बंदी असलेला भारत हा 15 वा देश ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nशीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-12-11T22:33:12Z", "digest": "sha1:T4PMRBN22MKKDC35MS6LBP5F74KMNTVK", "length": 14356, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पवना धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम काम���ारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications पवना धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली\nपवना धरण १०० टक्के भरले; पाण्याची चिंता मिटली\nपिंपरी, दि. ६ (पीसीबी) – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याची जीवनदायिनी असलेले पवना धरण या वर्षी पंधरा दिवसआधीच १०० टक्के भरल्याने वर्षभराच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी इतका पाऊस झाल्याने १५ ऑगस्टपर्यंत भरणारे धरण यंदा लवकर भरले आहे. त्यामुळे पिंपरी–चिंचवड शहराला वर्षभरासाठी लागणाऱ्या पाण्याची तजवीज झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.\nPrevious articleकेरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्‍ट पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून\nNext articleमराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार हिना गावितांच्या गाडीवर हल्ला केल्याने नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nमुंबईतील व्यापारी हत्येप्रकरणी ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला अटक\nपिंपरी, दापोडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवाधिकार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन\nमुख्यमंत्री फडणवीस हेच चांगले पाहुणे; त्यांच्या वर्षां बंगल्यावर जनावरे बांधा –...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध – संजय कोकरे\n‘ना पार्थ, ना शरद पवार’,आमच्या घरातून मीच लोकसभा लढवणार – सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38923", "date_download": "2018-12-11T22:35:51Z", "digest": "sha1:MMMPQZQHQ6VZ66ZWRGJNF6UJSDXMUDZY", "length": 9372, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फायनानशियल प्लानिंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फायनानशियल प्लानिंग\nपुण्यातील फायनानशियल consultant बद्दल अधिक माहिती हवी आहे.कुणी यांच्या services वापरल्या आहेत का\nकुणाचा reference मिळू शकेल काया विषयावर आधी चर्चा झालेली आल्यास त्याचा दुवा मिळू शकेल का\nनक्की कशी सर्व्हिस हवी आहे.\nनक्की कशी सर्व्हिस हवी आहे. शेअर्स, इन्शुरंश, लाँग टर्म प्लान, रिटायरमेंट इत्यादी\nकी तुम्हाला एक सर्वकश प्लान करून देणारी व्यक्ती हवी आहे\nकेदार; मला एक सर्वकश प्लान\nमला एक सर्वकश प्लान करून देणारी व्यक्ती हवी आहे.\nओके मग इन्शुरंस गरजा सोडून मी\nओके मग इन्शुरंस गरजा सोडून मी तुम्हाला प्लान करू देऊ शकतो. त्यात रिटायरमेंट गोल्स धरून केलेली प्लानिंग असेल. (अर्थात तुम्हाला हवे असेल तरच.)\nमी शिक्षणाने फायनान्स प्रोफेशनल आहे. माझे शेअर्स / ट्रेडिंग बद्द्लचे सल्ले व अनुभव तुम्हाला गुंतवणूक ग्रूप मध्ये वाचायला मिळतील.\nमी इन्शुरन्स सेवा देउ शकतो.\nमी इन्शुरन्स सेवा देउ शकतो. मी LIC चा प्रतिनिधि असून म्युच्युअल फन्डाचाही वितरक आहे.\nधन्यवाद केदार आणि विक्रम\nधन्यवाद केदार आणि विक्रम\nमी २०१२ मध्ये पिपीएफ मध्ये\nमी २०१२ मध्ये पिपीएफ मध्ये पैसे गुंतविले आहेत.याचा पुढिल हप्ता दरवर्षी कधि भरायचा असतो.कृपया कोणि जाणकार सांगतील का\nएका financial year (1st April - 31st March) मध्ये तुम्ही कधी पण PPF मध्ये पैसे टाकु शकतात. शक्यतो महीन्याच्या ५ तारखेच्या आधी टाकावेत, कारण interest calculation महीन्याच्या 5th दिवसाच्या शेवटी जी amount असेल त्यावर होते. Refer below thread for more details..\nपी पी एफ चे अकाउंट स्टेट\nपी पी एफ चे अकाउंट स्टेट ब्यांक��त असेल तर कोणत्याही ब्रँचमध्ये पैसे भरता येतात का , की ज्या शाखेत अकाउंट आहे तिथेच पैसे भरणे काढणे करता येते\nपीपीएफ्चे पैसे ओन्लाइनसुद्धा भरता येतात.\nते माहीत आहे. इतर शाखांमध्ये\nइतर शाखांमध्ये फिजिकली जाऊन पैसे भरता / काढता येतात का, ही माहिती हवी आहे.\nपी पी एफ चे अकाउंट स्टेट\nपी पी एफ चे अकाउंट स्टेट ब्यांकेत असेल तर कोणत्याही ब्रँचमध्ये पैसे भरता येतात का , की ज्या शाखेत अकाउंट आहे तिथेच पैसे भरणे काढणे करता येते >>> हो, स्टेट ब्यांकेच्या कुठल्या ही शाखे मधे जाउन पैसे भरता येतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/worlds-fattest-man-juan-pedro-loses-300kg/49689/", "date_download": "2018-12-11T23:32:24Z", "digest": "sha1:R5JSZKXECZ6ZLHTQES2DMYGPG5MPGDIU", "length": 10047, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Worlds fattest man juan pedro loses 300kg", "raw_content": "\nघर देश-विदेश जगातील सगळ्यात स्थूल माणसाने केले वजन कमी\nजगातील सगळ्यात स्थूल माणसाने केले वजन कमी\nवजन वाढल्यामुळे जुआन हलू शकत नव्हता. त्यामुळे चालणे तर दूरच या वेट लॉस सर्जरीनंतर त्याने ३०० किलो वजन कमी केले. त्यामुळे आता जुआन चालू शकतो..\nजगातील सगळ्यात स्थूल माणूस ज्युआमन पेड्रो सर्जरीला जाताना (सौजन्य- डेली मेल)\nजगातील सगळ्यात स्थूल माणसाचे वजन तब्बल ५९५ किलो आहे. या वजनामुळे त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली होती. पण आता जगातील सर्वात स्थूल माणूस म्हणून त्याला यापुढे ओळखले जाणार नाही. कारण या माणसाने चक्क ३०० किलो वजन घटवले आहे. जुआन पेड्रो फ्रॅन्को (३४) असे या माणसाचे नाव असून तो मेक्सिकोचा आहे. ज्याने वेट- लॉस सर्जरीच्या माध्यमातून हे त्याने हे वजन कमी केले आहे. त्यामुळेच आता तो जगातील सगळ्यात स्थूल आणि वजनदार माणसू राहिला नाही.\nवाचा- स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी\nदोन वर्षांपूर्वी सोडले घर\nजुआनचे वजन गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. प्रत्येक वर्षाला त्याच्या वजनात ९ किलोने वाढ होत होती. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण दोन वर्षांपूर्वी जुआनने त्याचे घर वजन कमी करण्यासाठी सोडले आणि तो वजन कमी करण्���ासाठी विशेष क्लिनिकमध्ये अॅडमिट झाला.\nएका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार जुआन सहा वर्षांचा होता त्यावेळी त्याचे वजन ६० किलो होते. जो ज्या आजारासह जन्माला आला त्यामुळे त्याचे वजन सातत्याने वाढत असल्याचे त्याने सांगितले. त्यातच वयाच्या १७ व्या वर्षी त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर त्याचे वजन वाढतच गेले.\nआता तो चालू शकतो\nवजन वाढल्यामुळे जुआन हलू शकत नव्हता. त्यामुळे चालणे तर दूरच या वेट लॉस सर्जरीनंतर त्याने ३०० किलो वजन कमी केले. त्यामुळे आता जुआन चालू शकतो,अशी माहिती त्याने मेक्सिकोतील वर्तमानपत्रांना दिली आहे. शिवाय तो आणखी १३८ किलो वजम कमी करणार असे देखील त्याने सांगितले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘भाजपाचे आमदार नसते तर गोटेंना दमडीही दिली नसती’\nशिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या\nमध्य प्रदेशात अटीतटीची लढाई\nराजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा विजय\nRajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी\nषडयंत्रकारांच्या सरकारला दिले सडेतोड उत्तर – भूपेश बघेल\nपंतप्रधानांनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा\nजनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://msblc.maharashtra.gov.in/Sabdakosh/index.php/2016-08-03-06-07-09/2016-08-23-10-23-03?showall=&start=88", "date_download": "2018-12-11T23:29:30Z", "digest": "sha1:IVJM6QHDRGR3JWBN5N4LT6WMPDWH5TF5", "length": 8694, "nlines": 170, "source_domain": "msblc.maharashtra.gov.in", "title": "page90 - Page 89", "raw_content": "\nमराठी शब्दकोश खंड १\nमराठी शब्दकोश खंड २\nमराठी शब्दकोश खंड ३\nमराठी शब्दकोश खंड ४\nखंड २ : कू ते कौ\nखंड २ : कू ते कौ\nकौलिक पु. वि. १. शाक्त पंथातील एक व्यक्ती अथवा तो पंथ. २. (सामा.) मांत्रिक; वाममार्गी; चेटक्या. ३. कपट. [सं.]\nकौलिक पु. व्याध; जाळे वापरून सावज पकडणारा; पारधी : ‘एके दिनीं कौलिक पारधीतें ’ -वामन व्या��ाख्यान १. [सं. कौल]\nकौली स्त्री. सरकारकडून कौल घेऊन प्रथमतः लागवडीला आणलेली जमीन.\nकौली वि. सरकारातून ज्याचा कौल घेतला आहे असे (शेत, झाड इ.).\nकौली पु. १. एक प्रकारची आखूड व दाट उगवणारी वनस्पती. ही बहुधा मळे जमिनीत फार होते. (चि. कु.)\nकौलीप्रक्षेप पु. (स्था.) पाणी वाहून जाण्यासाठी भिंतीच्या पुढे आलेला कौलारू छपराचा भाग.\nकौलीमक्तेदार पु. कौलाने शेत करणारा.\nकौलू स्त्री. जुनाट पाणथरी; लघ्वांतर त्वचा ग्रंथी कठीण होणे.\nकौशबर्दार दरबारात जाताना बाहेर काढून ठेवलेले जोडे सांभाळणारा नोकर.\nकौशल न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]\nकौशल्य न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]\nकौशा पु. १. रक्षक; रक्षणकर्ता; पाठीराखा; वाली; कड घेणारा. २. सूड उगवणारा.\nकौशिक कानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.\nकौशीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.\nकौसीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.\nकौशेय वि. रेशमी (वस्त्र, सूत). [सं.]\nकौसल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).\nकौसाल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).\nकौसाल वि. १. कसबी; कुशल (माणूस, योजना इ.) : ‘नाना कौसाल रचना केली धर्मांचिया स्थापना ’ - कालिकापुराण १६·६६. २. कपटी; कुभांडखोर : ‘तुकयाबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे ’ - तुगा १४०. [सं. कौशल्य]\nकौसाल पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ’ - मुप्र १४९६.\nकौसाल्य पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ’ - मुप्र १४९६.\nकौसाळ वि. कुशल; चतुर : ‘तूं माय जननी कांसवी कौसाळ ’ - नागा. ६०९.\nकौसुंभ वि. १. कुसुंब्याच्या रंगाने रंगलेला. २. कुसुंब्यासंबंधी. [सं.]\nकौस्तुभ पु. समुद्रमंथनातील चौदा रत्नांपैकी एक; श्रीविष्णूच्या कंठातील मणी; अलं��ार : ‘कंठीं कौस्तुभमणि विराजित ’ - तुगा १. [सं.]\nकौस्तुभी स्त्री. घोड्याच्या गळ्याखाली लोंबणारी पोळी. - अश्वप १·९९. [सं. कौस्तुभ]\nखंड १ : अ ते अं\nखंड १ : आ ते आं\nखंड १ : इ ते ई\nखंड १ : उ ते ऊं\nखंड १ : ऋ ते ए\nखंड २ : क ते कं\nखंड २ : का ते कां\nखंड २ : का ते कां\nखंड २ : कि ते किं\nखंड २ : की ते कुं\nखंड २ : कू ते कौ\nखंड २ : क्र ते क्वि\nखंड २ : ग ते ग्र\nखंड २ : ख ते खां\nखंड २ : खि ते ख्रि\nखंड २ : घ ते ङ\nखंड ३ : च ते चौ\nखंड ३ : छ ते छो\nखंड ३ : ज ते जौ\nखंड ३ : झ ते झो\nखंड ३ : ट ते ट्रे\nखंड ३ : ठ ते ठो\nखंड ३ : ड ते डौ\nखंड ३ : ढ ते ढौ\nखंड ४ : द ते दां\nखंड ४ : दि ते द्वै\nखंड ४ : ध ते धु\nखंड ४ : धू ते ध्रु\nखंड ४ : न ते ना\nखंड ४ : नि ते नौ\nखंड ४ : त ते तां\nखंड ४ : ति ते त्या\nखंड ४ : त्र ते त्व\nखंड ४ : थ ते थो\nकॉपीराइट © २०१६ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .सी-डैक जिस्ट, पुणे द्वारा निर्मित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-254069.html", "date_download": "2018-12-11T23:24:24Z", "digest": "sha1:4ZNLJC336NIB5OIG54MRIIKQB3TM46VC", "length": 13024, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक्स्प्रेस वे टोल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात एसीबीकडे तक्रार", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदे���पांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nएक्स्प्रेस वे टोल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात एसीबीकडे तक्रार\n08 मार्च : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलधाडीविरोधात टोल अभ्यासक आक्रमक झालेत. सरकारवर ठेकेदारधार्जिणेपणाचा आरोप करीत टोल अभ्यासकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एसीबीत तक्रार दाखल केलीये.\nमुंबई पुणे एक्स्प्रेसवर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे ठरलेली टोल वसुली रक्कम नोव्हेंबर 2016 मधेच वसूल झाली आहे. त्यामुळे टोल वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी टोल अभ्यासकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील उत्तर मिळत नसल्याचा आरोप टोल अभ्यासकांनी केला.\nअखेरीस या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एसीबीत तक्रार दाखल केलीये. याशिवाय एमएसआरडीचे सहसंचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आलीये. नोव्हेंबर 2016 मध्ये एक्स्प्रेस हायवेच्या टोलची रक्कम वसूल झालीये. त्यामुळे टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी केली जातेय. मुख्यमंत्र्यांचं पारदर्शीपणाचं धोरण हे सोयीनुसार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai pune express wayएकनाथ शिंदेमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेमुख्यमंत्री फडणवीस\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nपुण्यात मावशीच्या नवऱ्याने केला घात, 17 वर्षाच्या मुलीचा गळा आवळून केली हत्या\nपिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीला अटक\nपिंपरीत धक्कादायक प्रकार, भाचीचा विनयभंग केल्यानंतर मामाची आत्महत्या\nVIDEO : ब्राह्मण समाजाचीही आरक्षणाची मागणी\n'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-going-be-online-market-ekka-19199", "date_download": "2018-12-11T23:16:55Z", "digest": "sha1:3RQBYFYI4ZKTUMZPUMVEOUU6HCMIWSOS", "length": 13745, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "India is going to be online market Ekka भारत बनणार ऑनलाइन बाजाराचा एक्का | eSakal", "raw_content": "\nभारत बनणार ऑनलाइन बाजाराचा एक्का\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - ई- कॉमर्सच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांमधील घोडदौड पाहता या क्षेत्रात भारत क्रमांक एकचा देश होऊ शकतो, असा अंदाज एका संस्थेने केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेचे ऑनलाइन बाजारावार वर्चस्व आहे; मात्र, आगामी काळात भारत अमेरिकेला मात देऊ शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nनवी दिल्ली - ई- कॉमर्सच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांमधील घोडदौड पाहता या क्षेत्रात भारत क्रमांक एकचा देश होऊ शकतो, असा अंदाज एका संस्थेने केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेचे ऑनलाइन बाजारावार वर्चस्व आहे; मात्र, आगामी काळात भारत अमेरिकेला मात देऊ शकतो, असे या ��हवालात नमूद करण्यात आले आहे.\nसध्या ई- कॉमर्सच्या क्षेत्रात अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ऑनलाईन बाजारातील ग्लोबल पेमेंट्‌स रेकॉर्ड संस्था \"वर्ल्डप्ले'ने केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये ई- कॉमर्स क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. 2016 ते 2020 यादरम्यान भारत ऑनलाइन बाजारात एक नंबरचा देश बनण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या ई- कॉमर्स क्षेत्रातील भारताची कामगिरी पाहता 2034 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश होऊ शकतो. यासाठी इंटरनेट युजर्सच्या संख्येतील वाढ व मोबाईल फोन्सची जास्तीत जास्त विक्री होणे आदी कारणे यामागे असणार आहेत.\nपेमेंट प्रक्रिया कंपनी \"वर्ल्डप्ले'चे उपाध्यक्ष रॉन कलिफा यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील ट्रेंड व संशोधनाचा कल पाहता आगामी दोन दशकांमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात भारताचे मानांकन आणखी होऊ शकते. 2020 पर्यंत भारत ई-कॉमर्स बाजारात 63.7 अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शयता आहे. 2034 पर्यंत अशीच वाढ होत राहिली तर अमेरिकेला या क्षेत्रात मागे टाकत भारत क्रमांक एकचा देश बनू शकतो. अशा वातावरणामध्ये ऑनलाइन विक्री कंपन्यांना भारतामध्ये सध्या सोन्याचे दिवस आहेत.\nई- कॉमर्स क्षेत्राशी निगडित अमॅझॉन व अलिबाबासारख्या कंपन्यांनी भारतातील वाढीवर लक्ष्य केंद्रित केलेले आहे. याचसोबत इतर कंपन्या ऑनलाइन बाजारातील गुंतवणुकीसाठी भारताला प्रथम प्राधान्य देत आहेत.\nचीन, भारत, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासहित 30 देशांमध्ये वर्ल्डप्लेने संशोधन केले. यामधून आलेल्या माहितीचे संकलन करून अहवालाला अंतिम रूप देण्यात आले.\n‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला\nबारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या... त्या मुली...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जव��नांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nयवतमाळच्या \"बुढीच्या चिवड्या'ची चव चटकदार\nयवतमाळ, ता. 11 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ramesh-jadhav-writes-about-devendra-fadnavis-and-farmer-loan-waiver-63205", "date_download": "2018-12-11T22:59:13Z", "digest": "sha1:IXK2C2LHOJRJ35LF42ULFK7Y6T3LY7RP", "length": 19846, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ramesh Jadhav writes about Devendra Fadnavis and farmer loan waiver मुख्यमंत्र्यांचे लबाड दावे | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 29 जुलै 2017\nकेंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने नुकतीच महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. ती शेतमालाच्या दरातील घसरणीला पुष्टी देणारीच आहे. यंदा जूनमध्ये महागाईचा दर १.५४ टक्के होता. देशात १९७८ व १९९९ नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर एवढा कमी झाला.\nभाजप सरकारच्या काळात शेतमालाचे दर पडले हे खोटे आहे, उलट ८० टक्के शेतमालाचे दर वाढले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (ता. २७) विधानसभेत केले. ते वस्तुस्थितीशी फारकत घेणारे आहे.\nकेंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर येऊन अडीच-तीन वर्षे झाली. या कालावधीत बहुतांश शेतमालाचे दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही आधी नोटाबंदी आणि नंतर शेतमालाच्या आयात-निर्यातीविषयी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाचे भाव पडले. तुरीचे दर आधीच्या वर्षीच्या सरासरी १० हजार रूपये क्विंटलवरून ३५०० ते ४००० रूपयांवर उतरले. सायोबीनचे दर पहिल्यांदाच हमीभावापेक्षा खाली गेले. साखर व कापसात अपेक्षित तेजीचा फायदा मिळाला नाही. कांद्यात अभूतपूर्व मंदीचा सामना करावा लागला. डाळिंबात निचांकी भावपातळीचे संकट घोंघावत आहे. फक्त टोमॅटोमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाव तेजीत आहेत. पण त्या आधी भाव नसल्यामुळे दीर्घकाळ टोमॅटोचा `लाल चिखल` करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नव्हता. थोडक्यात तूर, मूग, सोयाबीन, साखर, कापूस, फळे व भाजीपाला यासह सर्व प्रमुख शेतमालाच्या किंमती गडगडल्या.\nकेंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने नुकतीच महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. ती शेतमालाच्या दरातील घसरणीला पुष्टी देणारीच आहे. यंदा जूनमध्ये महागाईचा दर १.५४ टक्के होता. देशात १९७८ व १९९९ नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर एवढा कमी झाला. प्रामुख्याने डाळी, भाज्या, दुधाचे पदार्थ, अंडी व इतर शेतमालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घटल्याचा हा परिणाम आहे. डाळी आणि भाज्यांच्या किंमतीत अनुक्रमे २१.९२ व १६.५३ टक्के घसरण झाली. मोदी सरकारने महागाई व वित्तीय तूट कमी करण्यावर भर दिला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दरात कपात करवून घेऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची भूमिका त्यामागे आहे. मुख्यतः शहरी भागात जनाधार असलेल्या भाजप सरकारने त्यासाठी शेती क्षेत्राचा बळी देण्याचा पर्याय निवडला. निर्यातीवर निर्बंध आणि वारेमाप आयात करून सरकारने शेतक-यांना `शेतमालाच्या दरवाढीतून मिळणारा परतावा` मिळू दिला नाही.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव पडले नसल्याचा दावा केला होता. आणि आताही ८० टक्के शेतमालाचे दर वाढल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. महागाईच्या दराच्या आकडेवारीमुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानांमधला फोलपणा उघड झाला आहे. वास्तविक शेतमालाला उत्पादनखर्चाइतकाही भाव न मिळणे, हे शेतीवर ओढवलेल्या संकटाचे मुख्य कारण आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाल्याखेरीज शेती किफायतशीर होणार नाही. देशाचा आर्थिक गाडा रूळावर आणण्यासाठीही ही बाब महत्त्वाची आहे. कारण त्याशिवाय ग्रामीण क्रयशक्तीला उठाव मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरणे आखण्याची राज्यकर्त्यांकडून अपेक्षा असताना ते या प्रश्नाचे अस्तित्वच नाकारणारी विधाने करत आहेत. विरोधी पक्षाच्या मंडळींनी ती तत्परतेने खोडून काढणे गरजेचे होते. पण ते सभागृहात मूग गिळून गप्प राहिले.\nअजित पवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर अनुभवी नेते सभागृहात उपस्थित असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन सभागृह डोक्यावर घ्यायला पाहिजे होते. परंतु तसे घडले नाही. आधीच बहुतांश शहरी मध्यमवर्ग, बुद्धिमंत, विचारवंत, ओपिनियनमेकर या वर्गाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आकलन सदोष व पूर्वग्रहदूषित असते. त्यात महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ही अशी विधाने करत असतील तर या दृष्टिकोनाला अधिक बळ मिळते. परिणामी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर येतच नाहीत. मग हे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती आणि प्रक्रिया ही गोष्ट तर लांबच राहिली. म्हातारी मेल्याचे तर दुःख आहेच, पण काळही सोकावतो, त्याचे काय करायचे हा खरा पेच आहे.\n(लेखक अॅग्रोवनचे उपवृत्तसंपादक आहेत)\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nजेटलींना 'बदमाश' म्हणायला केजरीवालांनीच सांगितले: जेठमलानी\nगुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार बंगळूरला\nकोयना धरणातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग\nक्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका आमच्या टप्प्यात: किम जोंग\n​जळगाव: गिरणा धरणाच्या पातळीत वाढ​\nनाही म्हणणार 'वंदे मातरम'; देशाबाहेर काढून दाखवा: स्वामी अग्निवेश​\nसंरक्षण दलांकडे दारूगोळ्याची टंचाई नाही: संरक्षणमंत्री​\nमृत्यूच्या छायेत शेकडो कुटुंबे\nपाकिस्तानी महिलेने मानले परराष्ट्रमंत्री स्वराज यांचे आभार​\nनवाज शरीफ यांची तिसऱ्यांदाही कालावधी अपूर्णच\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता...\nजनसंघर्ष यात्रेची खामगांवात जय्यत तयारी\nखामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे...\nविकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर\nनाशिक - माझं नाशिक कुठं नेऊन ठेवलं, असा प्रश्‍न शहरवासीयांपुढे उभा ठाकला आहे. शहरी घडामोडींवर जागतिक विचारसंहिता असलेल्या सिटी मेयर्स फाउंडेशनच्या...\nजगात सुरत, नागपूरचा विकास सुसाट...\nनाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे....\nकाँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू\nअकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे...\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-11T22:00:54Z", "digest": "sha1:XCKFILHQVE2E5FZBVR7TR3FTHEHFOMKZ", "length": 1872, "nlines": 12, "source_domain": "marathiinternet.in", "title": "मराठी इंटरनेट – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\n‘ज्ञान’ मिळवल्याने मानवी जीवनास एक नवी दृष्टी प्राप्त होते. पर्यायाने माणसाचा आध्यात्मिक तसेच आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पूर्वी काहीजणांपुरते मर्यादित असलेले ‘ज्ञान’ …\nगूगलमध्ये संकेतस्थळांतर्गत शोध घेणे\nइंटरनेटवर लाखो संकेतस्थळं आहेत. गूगलमध्ये शोध घेत असताना अशा लाखो संकेतस्थळांमधून उपयुक्त शोध परिणाम आपल्या समोर आणले जातात. पण समजा आपल्याला गूगलचा …\nसाधारणतः मागील दोन महिन्यांपासून मी ‘मराठी इंटरनेट’चं फेसबुक पान रोज अद्यान्वित (Update) करत आहे. फेसबुकसोबतच ट्विटर, गूगल प्लस व टम्बलर येथील पानेही …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612919", "date_download": "2018-12-11T22:52:28Z", "digest": "sha1:SUXGPDLGCPN3HS3ZVQHXLXFNZIKQHTWN", "length": 4187, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाक���े - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाकरे\nमोफत द्यायचे असेल तर रेशन ही द्या: उद्धव ठाकरे\nऑनलाइन टीम / मुंबई :\nइंटरनेट मोफत वाटता, मग रेशनही फुकट वाटा मोफतच द्यायचे असेल तर 50 वर्षाचा करार करून मोफत सेवा वाटा आहे का हिम्मत असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.\nते पुढे म्हणाले की,केबल चालकांनी अगदी कष्ट करून आपले व्यवसाय उभे केले आहेत. त्यामुळे जिओ फायबरमुळे केबलचालकांना अस्वस्थ वाटने साहजिक आहे.\nजिओ फायबर विरोधात मुंबईसह राज्यभरातील केबल मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनेतर्फे आयोजित सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी जिओवर जोरदार टीका केली.\nकाँग्रेसकडून अखेर पक्षसंघटनेत बदल \n‘नीट’ परीक्षा ; बुर्खा परिधान केल्यास ‘नो एँट्री ’\nधुळे महापालिका : अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे विजयी\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/dombivali-kdmc-additional-commissioner-sanjay-gharat-was-arrested-for-accepting-a-bribe-of-rs-35-lakh_k-292610.html", "date_download": "2018-12-11T22:13:48Z", "digest": "sha1:S7GKLP3BM4EYJG3AXO37ADSSZRDSMMLS", "length": 16026, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरतला 35 लाखांची लाच घेताना अटक", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दा��ल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nकेडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरतला 35 लाखांची लाच घेताना अटक\nअनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी त्याने 45 लाखांची लाच मागितली होती. त्यातले 35 लाख रुपये घेताना त्याला अटक झाली आहे.\nडोंबिवली, 13 जून : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त संजय घरतला 35 लाख रुपये घेताना अटक करण्यात आलीये. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना त्याला अटक केली आहे.\nअनधिकृत बा��धकाम अधिकृत करण्यासाठी त्याने 45 लाखांची लाच मागितली होती. त्यातले 35 लाख रुपये घेताना त्याला अटक झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पैसे दिले नाहीत तर कारवाई होईल अशी धमकीही त्याच्याकडून देण्यात आली होती. 3 दिवसांपासून ठाणे एसीबीनं सापळा रचला होता आणि आज अखेर त्याला अटक करण्यात आली.\nघरत कल्याण-डोंबिवली महापालिकेत सन १९९५ पासून कार्यरत असून सहायक उपायुक्तपदी असलेल्या घरत यांनी आतापर्यंत सामान्य प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, बीएसयूपी पुनर्वसन समितीचे प्रमुख, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अशा महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला आहे.\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्रे निश्‍चित करण्यास दिरंगाई असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केडीएमसीचा परिवहन उपक्रम ज्या वेळी अस्तित्वात आला, त्या वेळी तेथील व्यवस्थापन उपायुक्त घरत यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु तिकीट, इंजिन, डिझेल-फिल्टर यांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले. जुलै २00५ च्या प्रलयंकारी महापुरात उपक्रमातील तिकिटे भिजल्याचे भासवून ती महापालिकेच्या गेस्ट हाऊसमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. यानंतर, या तिकिटांचा गैरवापर करण्यात आला. यात एका वाहकावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला.\nघरत यांच्या कालावधीतील हा तिकीट घोटाळा चांगलाच गाजला होता. परंतु, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे. इंजीन घोटाळ्याबाबतही एमएफसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल आहे. इंजीन अदलाबदलप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन कार्यशाळा व्यवस्थापक विश्‍वनाथ बोरचटे, प्रमुख कारागीर अनंत कदम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले.\nया दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात तत्कालीन उपायुक्त घरत हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे तेदेखील दोषी असल्याचा ठपकाही संबंधित अहवालात ठेवण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणीही आजवर प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही.\nत्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली होती.\nपरंतु, तेथेही त्यांनी आपला ठसा न उमटवल्याने केडीएमसीच्या नाकर्तेपणावर उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्याकडे तत्कालीन आयुक्त मधुकर अर्दड यांनी विशेष अहवालाद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-nextech+power-banks-price-list.html", "date_download": "2018-12-11T22:39:02Z", "digest": "sha1:2FWAFI6VTBCTCQSIPTZNUGVI6FXBTECJ", "length": 14161, "nlines": 358, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये नेक्सटच पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap नेक्सटच पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nस्वस्त नेक्सटच पॉवर बॅंक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.850 येथे सुरू म्हणून 12 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. नेक्सटच पब 540 गण ग्रीन Rs. 999 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये नेक्सटच पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी नेक्सटच पॉवर बॅंक्स < / strong>\n0 नेक्सटच पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 833. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.850 येथे आपल्याला नेक्सटच पब 540 W व्हाईट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nशीर्ष 10नेक्सटच पॉवर बॅंक्स\nनेक्सटच पब 540 W व्हाईट\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nनेक्सटच पब 540 गण ग्रीन\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nनेक्सटच पब 500 बाकी\n- बॅटरी कॅपॅसिटी 4800 mAh\nनेक्सटच पब 540 बळ ब्लू\n- बॅटरी कॅपॅसिटी 5600 mAh\nनेक्सटच पब 360 हित\n- बॅटरी कॅपॅसिटी 2800 mAh\nनेक्सटच पब 500 हित\n- बॅटरी कॅपॅसिटी 4800 mAh\n- बॅटरी कॅपॅसिटी 12000 mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-11T22:18:25Z", "digest": "sha1:VL5YYJM43REZODX2OYDR5VSCN7R5QZLF", "length": 7155, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गांधी स्मारकावर हेलिकॅप्टरमधून पृष्पवृष्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगांधी स्मारकावर हेलिकॅप्टरमधून पृष्पवृष्टी\nआळंदीत जयंतीनिमित्त विविध उपक्रम : नगर पालिकेचा स्वच्छतेचा संदेश\nआळंदी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज (मंगळवारी) आळंदी नगर पालिका व इंद्रायणी घाटावरील गांधीजींच्या स्मारकाजवळ विविध उपक्रम राबवून राबविण्यात आले. यावेळी इंद्रायणी घाटावर गांधीजींच्या स्मारकावर हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.\nआळंदी येथील स्मारकाचा परिसर हा येथील विश्वसामाजिक सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रथम स्वच्छ करुन घेतला. त्यानंतर उपस्थितांनी स्मारकास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगर पालिकेमार्फत स्वच्छतेचा संदेश देणारी जनजागृती रॅली काढण्यात आली. केंद्र शासनाचे स्वच्छ सर्���ेक्षण अभियान 2018 अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांनी स्वच्छतेविषयीक शपथ घेतली, त्यानुसार आपला परिसर स्वच्छ ठेवून इतर किमान चार जणांना तरी प्रोत्साहित करणेबाबत शपथ देण्यात आली.\nयावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेविका सुनिता रंधवे, शैला तापकीर, सविता गावडे, गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, पप्पु तापकीर, आळंदी पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदींसह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, स्वच्छता दिंडीमध्ये विविध प्रकारच्या जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळ मदतनिधीवरून लिपिकाने सरकारला फटकारले\nNext articleपत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पैशासाठी मुलीला पाण्यात फेकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/anstalt", "date_download": "2018-12-11T22:50:38Z", "digest": "sha1:KT6R775MA3TXCNOYSDZLRBYDY6MO4MSZ", "length": 7523, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Anstalt का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nAnstalt का अंग्रेजी अनुवाद\nस्त्रीलिंग संज्ञाशब्द प्रारूप:Anstalt genitive , Anstalten plural\nउदाहरण वाक्य जिनमे Anstaltशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Anstalt कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंत��म ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nAnstalt के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Anstalt का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\n'The interrogative' के बारे में अधिक पढ़ें\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nolumikiss दिसंबर ०७, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/whatsaap-message-118051600022_1.html", "date_download": "2018-12-11T22:25:39Z", "digest": "sha1:MJOMIUZ2XORLLYS7OGLPYPGFE5QBV3V3", "length": 11237, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्हॉट्सअॅपचे ग्रुप चॅटींग आणखी मजेशीर होणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्हॉट्सअॅपचे ग्रुप चॅटींग आणखी मजेशीर होणार\nआताही व्हॉट्सअॅप असेच मजेशीर फिचर घेऊन यूजर्सच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे ग्रुप चॅटींग आणखी मजेशीर होईल.\nकंपनीने एका अधिकृत ब्लॉगवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'व्हॉट्सअॅप वापराच्या अनुभवाबाबत बोलायचे तर, ग्रुप चॅट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जगभरात विविध ठिकाणी असलेले फॅमेली मेंबर्स असोत की, बालपणीचे दोस्त, सर्वांसाठीच व्हॉट्सअॅप अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपसारख्या सपोर्टच्या शोधात असलेले पालक, ग्रुप स्टडी करू इच्छिणारे विद्यार्थी, विविध क्षेत्रात काम करणारे लोक ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. आज आम्ही असे काही फिचर्स घेऊन येत आहोत जे खास करून ग्रुपसाठीच तयार करण्यात आले आहेत.\nव्हॉट्सअॅपने ग्रुपसाठी ५ नवे फिचर्स दिले आहेत. ज्यात ग्रुप डिस्क्रिप्शन, एडमिन कंट्रोल, ग्रुप कॅच अप, पार्टिसिपेंट सर्च आणि एडमिन परमिशन आदींचा समावेश आहे. नव्या फिचर्सनुसार, युजर्सजवळ आता ग्रुप कायमचा सोडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे एखादा ग्रुप सोडला तर, त्यात वारंवार अॅड केल्या जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. तसेच, ज्या युजरने ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमधून हटवता येणार नाही. नव्या अपडेटनंतर यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने मेसेज पाहू शकेल. ज्या ग्रुपमध्ये त्याला मेन्शन करण्यात आले आहे.\nआपण नेमके कोण आहोत\nनाते सांभाळायचे असेल तर....\nआयुष्य झालंय Busy तरी....\nचांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…\nआ���ुष्यात संपत्ती कमी मिळाली...\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन\nओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...\nनिवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु\nनुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...\nवसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची\nनेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...\nशीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज\nअसे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...\nठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा\nपावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2012/08/", "date_download": "2018-12-11T23:50:08Z", "digest": "sha1:TMLEMKD7634SOBRT7HNZMSNAU4UJZZGT", "length": 51595, "nlines": 280, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : August 2012", "raw_content": "\nआंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (यशदा) पुणे पूर्व परीक्षा - मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय\nमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात यश मिळवावे या उदेशाने त्यांना महाराष्ट्र शासन या उपक्रमाद्वार�� तयार करते. येथे स्पर्धा परीक्षांच्या तयारी साधी मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय ही केली जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांनी यात उत्साहाने सहभाग घ्यावा ही जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री.कॉम ची इच्छा आहे. आपल्याला या बद्दल काही ही मार्ग दर्शन हवे असल्यास संपर्क करावा.\nतसेच इतर माहिती साठी येथे भेट द्या: http://www.geexam.com/\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 1:16 AM 0 प्रतिक्रिया\nशिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला इस इन मुंबई\nशिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला हे एक अतिशय नावाजलेले आणि खूप चर्चेत असलेले नाटक रविवारी आणि सोमवारी मुंबई आणि ठाण्यात अनेक नाट्यगृहात लागत आहे अनेक दिवसां पासून या नाटक बद्दल ऐकत होतो आणि म्हणून बघण्याची एक उत्सुकता हि आहे अनेक दिवसां पासून या नाटक बद्दल ऐकत होतो आणि म्हणून बघण्याची एक उत्सुकता हि आहे परवा ठाण्याला जाऊन पाहण्याचा बेत ठरवलाय परवा ठाण्याला जाऊन पाहण्याचा बेत ठरवलाय अनेक मित्र ही आहेत सोबत अनेक मित्र ही आहेत सोबत तुम्ही हि हे नक्की कुठे ना कुठे नक्की पहा तुम्ही हि हे नक्की कुठे ना कुठे नक्की पहा खाली लोकसत्तेत आलेली जाहिरात आहे\nदिनांक : १/०९/२०१२ शनिवार रात्री ८\n२/०९/२०१२ रविवार दुपार २ घाणेकर, ठाणे (वेस्ट)\n३/०९/२०१२ सोमवार रात्री ८ शिवाजी मंदिर, दादर\nफोन बुकिंग सुद्धा चालू आहे क्रमांक सोबतच्या जाहिरातीत आहेतच\nनाटकाच्या मागे संभाजी भगत, राजकुमार तांगडे आणि नंदू माधव (हरीशचंद्राची फ्याकट्री) तसेच इतर कलाकारांचे परिश्रम आहेत\nनाटक कशे वाटले ते सांगायला विसरू नका\nएके ठिकाणी नाटकाबद्दल हे सापडले:\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटका बधल एक गोष्ट तुम्हाला सांगावी आसे वाटते ती म्हणजे हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकर्यांचा पिढीतांचा आणि शोषितांचा व या सोबतच माणूस म्हणून माणसा प्रमाणे जगणार्यांचा होता . आजहि जे जे हि माणुसकी टिकवण्य साठी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी साठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेहि दैवी अवतार नसून एक माणूस होते हि खूप महत्वाची बाब डोळ्या समोर आण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज वेवस्ते समोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पडण्याची हि एक अप्रतिम चळवळ कम नाटक आहे असे मला वाटते.आपल्य���तल्या प्रतेकाने हे नाटक जरूर पाहावे . - महेश लाडे (https://groups.google.com/forum/fromgroups=#\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:47 AM 0 प्रतिक्रिया\nविषय मराठी नाटक, शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला\nअगर पानीसे बिजली निकालोगे तो पानी में क्या बचेगा\nये नहीं हो सकता. अगर पानीसे बिजली निकालोगे तो पानी में क्या बचेगा ये हमारे क्षेत्र के किसानोपे अन्याय है.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:10 AM 0 प्रतिक्रिया\nअशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते\nगेली कही वर्षे अणि येणारी कही वर्षे ही भारताच्या भविष्य काळासाठी अतिशय महत्वाची आहेत. या काही वर्षात भाताच्या समाज मनाचे चित्रच बदलले. आर्थिक बदलांनी सामाजिक बदलांना अशा काही वळणावर आणून सोडले की सामाजिक समीकरणांचे उत्तर हवे ते येईनच झाले. मग ते येण्यासाठीचे प्रयत्न धार्मिक मुलतत्ववाद्यांचे असोत किंवा मग सर्वधर्म समभाव निपजावा म्हणून काम करणारांचे असोत. समाजाने प्रत्येक वेळी या दोन्ही घटकांना धोकेच दिले. मागे एक 'जमिनीचा तुकडा राम मंदिराचा की मास्जीतीचा' या प्रकरणाचा सर्वोच न्यालायाचा निकाल होता आणि म्हणून अनेक मुलतत्ववाद्यांनी आपल्या तलवारी घासून ठेवल्या होत्या. पण जनता बेरकी निघाली, दोन्ही बाजूंच्या या लाळगाळत बसलेल्या सगळ्यांचा तिने पोपट केला. निकाल लागला. जनता शांत. मग याची कारण मीमांसा झाली आणि म्हण्यात आले की आर्थिक प्रशानंचे महत्व इतके झाली की या प्रश्नांकडे लोक दुर्लक्ष करू लागले आणि म्हणून ही शांतता. आता हे गृहीतक मान्य करून थोडे निश्चिंत होताच काल परवा आझाद मैदानात एक वेगळच समाजमन समोर आल. आता असे कोणी काही करणार नाही अशी अपेक्षा असतांना अचानकच कुठे तरी जगाच्या एका कोपऱ्यात एका समाजाच्या कुणावर तरी अत्याचार झाले म्हणून इथे दंगे केले गेले. आणि पुन्हा गृहीतक चुकीचे निघाले. आणि याच्या बदल्यात पुन्हा या 'एका' समाजा विरोधात मनात कदाचित ना इलाजाने साठवून ठेवलेला द्वेष अनेकांनी नाईलाजाने शब्दातून बाहेर काढला. एकंदर भारतीय समाज अनप्रेडीकटेबल झालाय.\nएकीकडे मुस्लीम परकीय आहेत म्हणायचे आणि या म्हणनारांचे युरेशियनपण काढले की स्टंटबाजी म्हण्याचे. एकीकडे आम्ही पूर्ण भारतीय आहोत म्हण्याचे आणि अमर जवान ज्योतीला लाथाडायचे. इतरांचे युरेशियनपण काढून त्यांना भेदाभेद करतात म्हणून हिण���ायचे आणि जातीत एक प्रेम विवाह जाती बाहेर झाल की रक्ताची सरमिसळ नको म्हणून पिचालेल्यांच्या नग्न करून धिंडी काढायच्या. एकीकडे संविधानकर्त्याचा वैचारिक वारसा सांगायचा आणि वेळ आली की इतर मुलतत्ववाद्यांना लाजवेल इतके आक्रमक होवून विचार गेले चुलीत म्हणून हिंसक व्हायचे आणि लागेलेच तर हे कसे चूक आहे हे म्हण्यात जास्त वेळ घालायचा आणि स्व परीक्षण करायची एक चांगली संधी सोडायची. असा सगळाच समाज अगदीच बेरकी झालाय. आपल्या समुदायाच्या आणि त्यातल्या आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगतांना वस्तुनिष्ट पद्धतीने काय करावे आणि कशे वागावे याचा विचार करणेच कदाचित इथल्या माणसांनी सोडून दिलेय. अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 1:16 AM 0 प्रतिक्रिया\nकाही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे\nखालील काही भाषणे ही विविध राजकारण्यांच्या व्यक्तिमत्वाचे छान दर्शन घडवतात. राजकारणात अनेक प्रवाह आहेत आणि ते असतातच. पण त्यातल्या विचारांचा आदर आपण करायला हवा, त्यांना समजून घ्यायला हव.\nपण खालील भाषणे ही वक्तृत्व कलेचे नमुने म्हणूनच ऐका.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:25 AM 0 प्रतिक्रिया\nस्त्रियां साठी खास नौकरीच्या संधी MSW/BED/MED/DED/Graduate किंवा दहावी अथवा बारावी पास व नापास ही\nया जाहिरातीत शासनाच्या शेकडो नौकर्या आहेत स्त्रियां साठी. कृपया सर्वन पर्यंत पोहोचवावे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:09 PM 0 प्रतिक्रिया\nसेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय \nएकदा मी आणि अमोलराव असच सेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय यावर बोलत होतो. तर तेंव्हा त्यांनी काही मोजक्या शब्दात याचा उत्तर दिला होत, ते असे : धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणजे धर्म विरहित राष्ट्र नाही, तर स्पष्टच बोलायचं झाल तर, अशा राष्ट्रात मंदिर, मस्जीत, चर्च वगैरे सगळ काही असते पण राष्ट्राचे नियम, धोरणे आणि भवितव्य मंदिरातून, मास्जीतीतून किंवा चर्च मधून ठरवली जात नाहीत. पण सध्याची परिस्थिती पहिली तर संसदीय लोकशाही ही या धर्म सत्तान पुढे झुकतीये. ही एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. वेळीच हे थांबवले नाही तर आपल्या स्वातंत्र्यावर विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. हे मी नव्हे तर बाबासाहेब अनेक वर्षान पूर्वी सांगून गेलेत. इथली जनता बघता���ा शासनाने त्यांना फक्त माणूस आणि नागरिक म्हणून बघावे, हा मुस्लीम मतदार, हा हिंदू मतदार असा भेद केला तर अनिष्ट जास्त दूर नाही. आणि तेच शहाणपण मतदारांनीही नेतृत्वाकडे बघतांना ठेवावे.\nशेवटी सध्या असलेल्या परिस्थितीत हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही गटांनी सय्यम बाळगावा. नसता राजकारणी एक मेकांना एकमेकांची भीती घालून अविरत सत्ता गाजवायची वाटच पाहत असतात\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:39 PM 0 प्रतिक्रिया\n १९ ऑगस्ट २०१२, स्टार प्रवाह वर सायं ७ वाजता नक्की बघा \nराजमाता जिजाऊ : आऊ साहेब डोळ्यासमोर उभा करणारा चित्रपट.\nएक खूप आनंदाचा क्षण अनुभायाला भेटला काल, तो म्हणजे 'राजमाता जिजाऊ' या चित्रपटाचा प्रीमियर. आऊसाहेबांच्या जीवनावर आधारित असा हा चित्रपट आज दिनांक २० मे २०११ रोजी प्रदर्शित होतोय. योगा योग असा की अगदी याच दिवशी २००८ रोजी जिजाऊ.कॉम चे पहिले पाऊल पडले.\n\"राजमाता जिजाऊ\" हा जिजाऊ साहेबांच्या आयुष्यावर आधारित असा पहिला वहिला चित्रपट आहे. आज या मराठी मातीत आणि मराठी माणसाच्या मनात असणाऱ्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज कधी याच मातेने शिवबा मध्ये रुजवले. या पेरणीचा आणि पुढे स्वराज्याच्या वाढीचा आलेख म्हणजे \"राजमाता जिजाऊ\" हा चित्रपट.\nसुंदर आणि कणखर असा मावळ प्रांत; आणि त्यात तसेच व्यक्तीमत्व असणारी एक आई आपल्या बाळाला स्वातंत्र्याचे धडे देते, त्याच्यात स्वाभिमान, समानता आणि शौर्य अशी मुल्ये रुजवते असे एकंदर कथानक. पण चित्रपट पाहिल्यावर आपण फक्त इतकच नव्हे, तर अजून खूप काही पाहिलंय ही भावना बाहेर घेऊन पडतो. लहाना पासून ते मोठ्यां पर्यंत प्रत्येकाला माझ्यासाठी 'हे' सांगितले जातेय असे वाटते.\nचित्रपटातील गाणी तर इतकी अप्रतिम की प्रत्येक गाण्यागाणीस अंगावर रोमांच उभा राहतो. कैलास खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उपम यांनी अप्रतिम अशी गीते गायली आहेत, काही ओळी काळजाला भिडतात तर काही थेट डोक्याला, तर काही थेट आपल्याला घोड्यावर बसवून शिवकाळात घेऊन जातात.\nप्राचार्य स्मिता देशमुख (आता आमच्यासाठी आऊसाहेबाच) ह्या जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत आहेत, तर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम अशा अभिनयाचा दाखला दोघांनी ही दिलाय. पण ज्या प्रमाणे शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येक मावळ्याचा जसा तितकाच सहभाग होता, तसाच तितकाच कसोशीचा अभिनय इतर कलाकारांनी ही केलाय. अगदी काहीच ठिकाणी बाल कलाकार अजून अप्रतिम असा अभिनय करू शकले असते असे वाटते. पण शिवराय साकारणे तसे मुश्कीलच, नाही का पण संवाद इतके जबरदस्त आहेत की कुठे कुठे अभिनयातील हे चढ उतार ही दिसतच नाहीत.\nचित्रपटात एकापेक्षा एक असे संवाद, फार कमी वेळात जिजाऊ आणि शिव चरित्राबद्दल खूप काही सांगून जातात. बर ते सांगणे फक्त जिजाऊ आणि शिव चारीत्राबाद्दलचेच राहत नाही तर त्या काळचा इतिहास ही सांगून जातात.\nचित्रपटातील आम्हाला खूप खूप आवडलेले काही दृश्य म्हणजे, पुण्यातील जमिनीवर चालवलेला सोनेरी नांगर, छत्रपती आणि जिजाऊ याच्यातील अनेक संवाद, शिवबा आणि मावळ्यांचा एकमेकांच्या डोळ्यात पाहून झालेला संवाद, शाहिस्तेखानाचा वध, राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना दाटून आलेली शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या स्वराज्याच्या कामी आलेल्या स्वराज्याच्या आधार स्थंभांची आठवण आणि अजून काही.\nचित्रपटात फक्त जिजाऊ चरित्रच नव्हे तर शिव चरित्र ही पाहिल्यावेळेस इतके त्यांच्या प्रत्येक पैलूसहित चित्र रुपात आपल्या समोर उभे राहते. \"हे माझं राज्य नाही, हे रयतेचे किंवा श्रींचे राज्य आहे\" म्हणजे काय हे राज्याभिषेकाचे दृश्य पाहिल्यावर कळते.\nपूर्ण चित्रपटभर आऊ जिजाऊ आपल्याला खंबीर बनवत जाते, पण शेवटच्या दृश्यात जिजाऊ प्रेमींच्या डोळ्यात अश्रू उभे करून जाते.\nचित्रपटाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.\nसहकुटुंब (लहानगे आणि स्त्रियांनी तर आवर्जून - आधुनिक जिजाऊ-शिवबा) पहावा असा हा एक मनोरंजन, विचार आणि संस्कार देणारा चित्रपट आहे.\nएक छान असे संकेत स्थळ ही चित्रपटासाठी rajmatajijau.com या नावे आहे.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 9:22 PM 0 प्रतिक्रिया\nखालील लेख हा शाणपट्टी या ब्लॉग वरून घेतलेला (चोरलेला/उचललेला) आहे. थोडक्यात सौजन्य : शाणपट्टी, आळशांचा राजा\nडिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे.\nपण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.\nज��ल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये –\nविकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की–\nकलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प. – बीडीओ/ सभापती पंचायत समिती – पीइओ/ सरपंच\nपीडी(डीआरडीए) – प्रोजेक्ट डायरेक्टर (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी) (महाराष्ट्रात सीइओ असतात, पीडी पेक्षा रॅंक आणि जबाबदारीने वरचे पद); बीडीओ – ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर; पीइओ - पंचायत एक्स्टेन्शन ऑफिसर (महाराष्ट्रात ग्रामसेवक असतात.).\nमहसूल (रेव्हेन्यू) उतरंड –\nकलेक्टर (जिल्हाधिकारी/ जिल्लापाळ) – सबकलेक्टर (उपजिल्हाधिकारी/ उपजिल्लापाळ - प्रांत) – तहसीलदार – रेव्हेन्यू इन्स्पेक्टर.\n(रेव्हेन्यू इन्स्पेक्टर हा साधारणपणे पन्नास साठ गावे पाहतो. जमीनीचे सर्व कागद याच्या ताब्यात असतात. सरकारची शेवटची कडी. पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा माणूस आपल्याकडे जसा तलाठी\nयाशिवाय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे असते. ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. म्हणजे कलेक्टर असतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (डीएम), सबकलेक्टर – सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम), तहसीलदार – एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. ही मंडळी क्रिमिनल प्रोसीजर कोड, तसेच पोलीस ऍक्ट अंतर्गत काही अधिकार बाळगून असतात. कायदा सुव्यवस्थेसाठी हे जबाबदार असतात, आणि पोलीसांच्या साहाय्याने त्यांनी हे काम करायचे असते. गुन्हे तपासामध्ये यांचा काही संबंध नसतो. ते पोलीसांचे काम. म्हणजे पोलीसांना दुहेरी काम असते – कायदा-सुव्यवस्था, आणि गुन्हे अन्वेषण. [हे ग्रामीण भागात. शहरी भागात पोलीस कमिशनरेट असेल, तर असे अधिकार पोलीसांकडेच असतात. म्हणून त्यांना कमिशनर असे पद असते. म्हणजे आयुक्त – आयोगाचे अधिकारी, अर्धन्यायिक काम. पोलीस त्यामुळे कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे सांभाळतात. तसेच वेगवेगळ्या किरकोळ परवानग्या/ लायसेन्स – मोर्चा/ लाउडस्पीकर/ इ. तेच देतात.]\nतसेच, डिझॅस्टर मॅनेजमेंट ही संपूर्णपणे रेव्हेन्यू अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. इमर्जन्सी ड्यूटी यांच्याकडे असते. उदा. पूर, दुष्काळ, उष्माघात, अपघात, इ.\nनिवडणुकांचे काम रेव्हेन्य़ू अधिकाऱ्यांनाच करावे लागते.\nव्यक्तीच्या ओळखीशी संबंधित रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पासपोर्टसाठी प्रमाणपत्र इ. दाखले देण्याचे अधिकार यांच्याकडे असतात. कदाचित माणसाची ओळख जमिनीशी निगडित असते, आणि जमिनीचे काम बघणारे लोक म्हणून असेल. (काही राज्यांत हे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींना दिलेले आहेत, पण अशी प्रमाणपत्रे सगळीकडे ग्राह्य धरली जात नाहीत, फॉर ऑबव्हियस रीझन्स, आणि मुळातच ते त्यांचे काम नव्हेच.)\nही ठळक कामे. याशिवाय बरीच कामे असतात.\nइतर विभाग – लाइन डिपार्टमेंट्स\nयांना जिल्हे नसतात. म्हणजे यांचे जिल्हे थोडे वेगळे असतात असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. म्हणजे असं – प्रत्येक खात्यासाठी एकेक मंत्री असतात. ते राज्यातले त्या त्या खात्याचे टॉप एक्झिक्युटिव्ह. हे टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि लेजिस्लेटर पण. जसे रेव्हेन्यू अधिकारी टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि (क्वासी) ज्युडिशियल पण.\nमंत्री – सेक्रेटरी – डायरेक्टर – जिल्हा स्तरावरील अधिकारी.\nउदा. शिक्षण मंत्री – शिक्षण सचिव – शिक्षण संचालक – जिल्हा शिक्षण अधिकारी – शिक्षण निरीक्षक.\nहे ढोबळ उदाहरण झाले. प्रत्यक्षात थोडी अधिक गुंतागुंत असते. म्हणजे, वरील उदाहरणात बीडीओ, जिल्हा परिषद, कलेक्टर यांचेही अधिकार मिसळलेले असतात. शिवाय, सचिवालयाची वेगळी उतरंड असते, निर्देशालयाची (डायरेक्टोरेट/ डिरेक्टोरेट) वेगळी उतरंड.\nसेक्रेटरी – सचिव हे खरे नोकरशहा. ब्युरोक्रॅट्स. मंत्र्यांचे सल्लागार. हे एक्झिक्युटिव्ह यंत्रणेचे सगळ्यात वरचे अधिकारी. डायरेक्टर म्हणजे फिल्डवरचे लोक आणि ब्युरोक्रॅट्सना जोडणारी कडी. यांच्या कामात सचिव आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी यांच्या प्रोफाइलचा संगम असतो. जिल्हा स्तरावरचे अधिकारी म्हणजे फिल्डवरचे लोक.\nफिल्डवरचे सगळे अधिकारी जरी आपापल्या उतरंडीमध्ये काम करत असले, तरीही जिल्हा प्रशासनाला टाळून त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रमुख अर्थात कलेक्टर हा एकप्रकारे त्यांचा (म्हणजे सगळ्या जिल्ह्याचाच) सुपरवायजरी अधिकारी असतो.\nआमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात नेमके कुठे येतात हे सूज्ञांना वेगळे सांगायला नकोच.\nमाझ्या मते ते ‘नेमके’ कुठेच नसतात, दुधात मिसळलेल्या साखरेसारखे/ मिठाच्या खड्याप्रमाणे सर्वव्यापी असतात त्यांच्या चवीनुसार व्यवस्था नीट काम करते किंवा फेफरे आल्यासारखी व���गून आपली वाट लावते.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:20 AM 0 प्रतिक्रिया\nराजकीय आणि सामाजिक जीवनात नेहमी अतिशय संयमाने आणि हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा विद्यमान केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.\nईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 4:01 AM 0 प्रतिक्रिया\nअण्णा - आत्ता खरं आंदोलनाला पाहिलं यश लाभलं \nअगदी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वरून अण्णांना एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी आवाहन करण्यात आले होते, आणि आज जंतर मंतर वरून अण्णांनी देशाला एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी एक सकारात्मक पाऊल उचलले. सर्वात प्रथम अण्णांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन.\nभ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून वर्षभरापूर्वी लाखो लोक अण्णांच्या पाठीशी उभे राहिले आणि बघता बघता लोकपाल कायद्यासाठी सुरु केलेले आंदोलन एक जन आंदोलन - चळवळ म्हणून बाळसे धरू लागले. भ्रष्टाचाराने पिचलेली जनता बघता बघता या चळवळी मध्ये सहभागी होऊ लागली, परंतु गेले काही दिवस सामान्य माणूस या आंदोलनापासून थोडासा दुरावला. याला अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे देशातला सामान्य माणूस जो रोजी रोटीच्या चक्रामध्ये अडकला गेला आहे त्याला हे आंदोलन, उपोषण पेलवले नाही आणि तशी अपेक्षा करणे हि गैर. नेमके हेच घटनाकारांनी ओळखले होते आणि पुढील शेकडो वर्षांचा विचार करून या देशाला एका संविधानाच्या चौकटीत बांधले, याच संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसालाही एक हक्क दिला, आवाज दिला. हा देश कुठल्या प्रकारच्या लोकांच्या हाती असावा हे ठरवण्याचा हक्क दिला. त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न कुणीतरी देशाच्या सर्वोच्च ठिकाणी मांडावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून लोकशाही प्रदान केली.\nदेशाला ६५ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि देशातील अनेक घटकांचा आवाज संसदेमध्ये घुमू लागला, शेतकऱ्याचा, कामगारांचा, दलितांचा , अल्पसंख्याकांचा पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये सच्च्या भारतीयांचा आवाज काही त्या संसदेमध्ये ऐकायला मिळेना. जनतेचे खरे प्रतिनिधीच जनतेपासून दुरावले आणि पैश्याच्या जवळ गेले. आणि आता इथेच खरी गरज होती यांना बदलण्याची कारण ज्या लो���ांमधून हे निवडून आले त्यांनाच यांनी आता दूर केले म्हणून यांना दूर करण्याची आता वेळ आली आहे.\nहि वेळ आता आली आहे हे अण्णा आणि या आंदोलनाने ओळखले आणि खऱ्या अर्थाने हे या आंदोलनाचे पहिले यशस्वी पाऊल ठरले.\nखर तर आता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे, खूप मोठी जबाबदारी यांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे आणि हीच या आंदोलनाची सर्वात कठीण परीक्षा असणार आहे त्यामध्ये हि हे आंदोलन यशस्वी होईल अशी आशा आपण सगळे बाळगू.\nआपल्या देशात असा एक मोठा वर्ग आहे कि जो फेसबुक, ट्विटर किंवा मेडीयावर मोठ्या हिरारीने सहभागी होतो परंतु या सबंध राजकीय व्यवस्थेपासून स्वतःला दूर ठेवतो आणि इथेच सगळी फसगत होते. देशाला खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे आणि सामान्य माणसाने त्याच्यात सहभाग नोंदाविण्यासाठीच तर हि लोकशाही ची देन आहे. हि लोकशाही आपल्या सारख्यांच्या सहभागाने अधिक बळकट होईल यात तिळमात्र हि शंका नाही.\nआता खऱ्या रूपाने हे आंदोलन लोकांशी जोडले जाऊ लागले आहे आता काही कर्तव्य आहेत ती या देशातील नागरिकांची आणि त्याच कर्तव्याची आठवण टीम अण्णा आणि आपण सर्व मिळून लोकांना सतत करून देऊ.\nजय हिंद - जय भारत.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 8:09 AM 0 प्रतिक्रिया\nटीम अन्नाचे अभिनंदन. आणि ये अंबिका सोनिका का फिनी, काय माहीत होते तुला त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षण बद्दल आता ही टीम अन्न निवडून येवो का न येवो. पण तुम्ही मात्र येणार नाहीत हे नक्की. आणि उरली सुरली काळजी घेऊ आम्ही राष्ट्राची. बाय बाय कॉंग्रेस\nराष्ट्रासाठी मरणारे खरेच खूप भेटतील, त्याच्या साठी जगणारांची संख्या त्या प्रमाणात अगदी नगण्य.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 4:26 AM 0 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nआंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (यशदा) प...\nशिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला इस इन मुंबई...\nअगर पानीसे बिजली निकालोगे तो पानी में क्या बचेगा\nअशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते\nकाही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे\nस्त्रियां साठी खास नौकरीच्या संधी MSW/BED/MED/DED/...\nसेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय \n १९ ऑगस्ट २०१२, स्टार प्रवाह वर स...\nअण्णा - आत्ता खरं आंदोलनाला पाहिलं यश लाभलं \nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dayoneadelefans.com/adele/2017/05/07/?lang=mr", "date_download": "2018-12-11T22:51:46Z", "digest": "sha1:NMW3LPGHT2KADCNN45XHLQBIZBP543NE", "length": 3591, "nlines": 85, "source_domain": "dayoneadelefans.com", "title": "07 | आशा | 2017 | दिवस एक Adele चाहते", "raw_content": "दिवस एक Adele चाहते\nऍमेझॉन वर Adele संगीत\nFacebook वर कोलंबिया रेकॉर्डस्\nInstagram रोजी कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस् यूके\nFacebook वर XL रेकॉर्डिंग\nXL रेकॉर्डिंग रोजी Instagram\nTwitter वर XL रेकॉर्डिंग\nआशा 7, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nताज्या जागतिक स्तरावर विक्री, 25\nआशा 7, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nहे गॅलरी समाविष्टीत 9 फोटो.\nजून महिना 25, 2016 DOAF एक टिप्पणी सोडा\n*दिवस एक Adele चाहते आम्ही Adele गोपनीयतेचे उल्लंघन शकते वाटेल जे paparazzi फोटो किंवा इतर चित्र वापरत नाही. आपण तिच्या जन्म फोटो आहेत आणि संकेतस्थळावर त्यांना देऊ इच्छित असल्यास, फेसबुक मार्गे आमच्याशी संपर्क साधा, * धन्यवाद\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment", "date_download": "2018-12-11T23:03:40Z", "digest": "sha1:R24OYDV2ITVHZKXLUXPMLB3NHRSDI5OP", "length": 5939, "nlines": 159, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nसिम्बा नंतर 'हा' आहे रोहित शेट्टीचा हिरो \nआता मराठी सिनेसृष्टीतील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात\n'हम दिल दे चुके सनम' नंतर 'ते' दोघे पुन्हा एकत्र\n‘आंख मारे...’ सिम्बा’चं पहिलं गाणं रिलीज\n‘असा’ रंगला ईशा अंबानीचा प्री वेडिंग सोहळा\nप्रियांका-निकच्���ा लग्नाबाबत ‘द कट’मध्ये वादग्रस्त लेख, टीकेनंतर मागितली माफी\nमिस वर्ल्ड 2018: मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन विजेती\nदुबईत अटक केलेल्या मिका सिंगची ‘अशी’ झाली सुटका\nपाकिस्तानी लष्करातून ‘तो’ थेट भारतीय सैन्यात\nअभिनय प्रभासचा पण आवाज 'या' मराठी अभिनेत्याचा\nअभिनेत्री झरीन खानला धमकीचे मेसेज, पोलिसांकडे तक्रार दाखल\n‘देसी गर्ल’च्या शाही विवाह सोहळ्यात प्राण्यांचा छळ, ‘पेटा’ने नोंदविला आक्षेप\nशाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर \n'राखी का स्वयंवर' पुन्हा फिस्कटलं\n'सिम्बा'साठी सिद्धार्थ जाधवकडून रणवीरने घेतले मराठीचे धडे\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/rehmans-favorite-game-music/49679/", "date_download": "2018-12-11T23:32:59Z", "digest": "sha1:TOLBBV4WCOEZF6NFVJKCNZA6YXCWSHYG", "length": 8818, "nlines": 87, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rehman's favorite game music", "raw_content": "\nघर मनोरंजन रेहमानचा आवडता खेळ म्युझिक\nरेहमानचा आवडता खेळ म्युझिक\nफोटो सौजन्य - BBC\nसध्या ओडिशाच्या भुवनेश्वर येथे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाचे आयोजन केलेले आहे. हॉकी या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या हेतूने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पुढाकार घेतलेला आहे. खेळातला उत्साह, ओडिशा राज्याची महती, तिथले जीवनमान, प्रगती अधोरेखित करणारे गीत प्रसिद्ध दिग्दर्शक, गीतकार गुलजार यांच्याकडून लिहून घेतलेले आहे. हे गीत श्रवणीय व्हावे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेतली जावी यासाठी जागतिक कीर्तीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून हे गीत संगीतबद्ध करून घेतलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावरच हे गीत चित्रीतही झालेले आहे आणि त्याला किंग खान शाहरूख खान याची सोबत लाभलेली आहे. लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हीसुद्धा या गीतात पहायला मिळते. नुकतेच या गीताचे अनावरण मुंबईत करण्यात आले. त्यावेळी स्वत: ए .आर. रेहमान, ओडिशाचे मंत्रीमंडळ, क्रीडा विभागाचे प्रमुख उपस्थित होते. हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ए .आर. रेहमान यांनी गाण्याविषयी आपले मत व्यक्त करताना आपला आवडता खेळ म्हणजे संगीत असे सांगून या गाण्यामागची प्रेरणा आणि खेळाविषयीची आस्था कशी प्रतिबिंबीत झाली हे आपल्या भाषणात सांगितले. ‘जय हो’ हे गाणे ज्या पद्धतीने गाजले त्या प्रमाणे हेही गाणे चाहत्यांना आवडेल असे ते म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील ‘वेणुगोपाल’ बनलेले ‘डॉ. आंबेडकर’\nपनवेल लोकसभा मतदारसंघात भाजपची आढावा बैठक\n‘केसरी नंदन’ मालिकेच्या माध्यमातून कुस्तीचे महत्व\nसयामी खैरची पंढरपूरवारी; शिकली ग्रामीण मराठी\nरिलीज आधीच ‘माऊली’ हीट\nचिन्मय उद्गीरकर दिसणार ‘या’ चित्रपटात\nअर्शद बनला ‘फ्रॉड सैयाँ’, पाहा टिझर\nकपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2018-12-11T23:37:29Z", "digest": "sha1:KMNECJ6E3DHJI47X7WOAATP3HVT3Q2VP", "length": 6053, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६५० चे - १६६० चे - १६७० चे - १६८० चे - १६९० चे\nवर्षे: १६७० - १६७१ - १६७२ - १६७३ - १६७४ - १६७५ - १६७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १७ - लुई जोलिये व जॉक मार्केटने मिसिसिपी नदीच्या आसपासच्या प्रदेशांचा शोध घेण्यास सुरुवात केली.\nडिसेंबर ३० - तिसरा एहमेद, ओट्टोमन सुलतान.\n१७ फेब्रुवारी - मोलियेर, फ्रेंच ना���ककार व अभिनेता.\nइ.स.च्या १६७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१६ रोजी २३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/tax-meeting-nmc-nagpur-sandeep-jadhav/10121848", "date_download": "2018-12-11T23:04:39Z", "digest": "sha1:AGSBRR3PBDKA7HBW5DUXETDAAKLEST7T", "length": 12068, "nlines": 71, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "थकीत कर वसुली गांभीर्याने करावी : संदीप जाधव – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nथकीत कर वसुली गांभीर्याने करावी : संदीप जाधव\nनागपूर : थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.\nशुक्रवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या यशश्री नंदनवार, माधुरी ठाकरे, भावना लोणारे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलिंद मेश्राम, सर्व झोन आयुक्त सुवर्णा दखने, महेश मोरोणे, राजू भिवगडे, स्मिता काळे, राजेश कराडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरिश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.\nऑगस्ट महिन्यात झालेल्या झोननिहाय कर विभागाच्या बैठकीमध्ये कर निरिक्षकांना थकीत कर वसुलीचे पहिल्या त्रैमासिकचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या त्रैमासिकाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण का झाले नाही, असा सवाल त्यांनी झोन सहायक आयुक्तांना विचारला. यावर झोन सहायक आयुक्तांनी ३१ ऑक्टोबरपर्यत पहिल्या त्रैमासिक थकीत कर वसुली पूर्ण करू, असे आश्वासन दिले. ३१ ऑक्टोबर पर्यंत वसुली न झाल्यास पुढील कार्यवाही काय करणार, असे सभापती संदीप जाधव यांनी उपायुक्त राजेश मोहिते यांनी विचारले असता, ३१ ऑक्टोबर पर्यंत थकीत वसुली नाही झाली तर कामात दिरंगाई करणाऱ्या व कामचुकारपणा करणऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची क���रवाई करण्यात येईल, असा विश्वास उपायुक्त राजेश मोहिते यांनी दिला. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवसाचा वेळ देण्यात यावा, सात दिवसाच्या आत त्यांची परिस्थिती समाधानकारक न दिसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले.\nप्रारंभी सभापती संदीप जाधव यांनी पहिल्या त्रैमासिक थकीत कर वुसलीचा आढावा सर्व झोन सहायक आयुक्तांमार्फत घेतला. पहिल्या त्रैमासिक करांची वसुली अद्याप नाही झाली आहे. दुसऱ्या त्रैमासिक कर वसुलीची थकीत बाकीदेखील वाढेल. कर वसुलीसंदर्भातील कार्यवाही अत्यंत कमी आहे. प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. २०१८- १९ च्या अर्थसंकल्पात ५१९ कोटीचे उत्पन्न हे कर वसुलीद्वारे अपेक्षित होते. त्या लक्षाचे निम्मेही लक्ष अद्याप आपल्याला गाठता आले नाही, यावर देखील प्रशासनाने विचार करावा, असेही सभापती श्री.जाधव यांनी सांगितले. ज्या झोनमध्ये मनुष्यबळ कमी आहे, त्या झोनमध्ये मनुष्यबळ पुरविण्याची शिफारस प्रशासनाकडे आपण करू, असे आश्वासन संदीप जाधव यांनी दिले.\nकर वसुली संदर्भात प्रशासनाने एक नवीन धोरण तयार करायला हवे. एक वॉरंट टीम तयार करून आपल्या उपद्रव शोध पथकाद्वारे थकीत कर वसुली करण्यात यावी, याबाबत विचार करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सूचित केले. यापुढे मालमत्ता देयकाची तपासणी करूनच ते वितरीत करण्यात यावे, असे निर्देश सभापतींनी दिले. आपेक्षार्ह असेलेले प्रकरण शक्यतो झोनस्तरावर सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे आपेक्षार्ह प्रलंबित प्रकरण मुख्यालयात असतील त्यांचा निपटारा त्वरित करण्यात यावा, असेही सभापती संदीप जाधव यांनी सांगितले.\nपहली फिल्म र‍िलीज होने के बाद मंद‍िर पहुंचीं सारा\nबोल्डनेस के मामले में इस एक्ट्रेस का तोड़ नहीं, तस्वीरें देखते ही फैंस हो जाते हैं बेकाबू\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nपांच राज्यों का चुनाव परिणाम मोदी-शाह के अहंकार की हार – विलास मुत्तेमवार\nतीन दिनों में बकायेदारों में 135 करोड़ बांटेंगी मनपा\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nझाडांवरील जाहिरातींचे फलक काढले\nतीन दिनों में बकायेदारों में 135 करोड़ बांटेंगी मनपा\nबीजेपी नेता चिंतामण इवनाते का दिल का दौरा पड़ने से दिल्ली में निधन\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nझाडांवरील जाहिरातींचे फलक काढले\nनागपुर टुडे ईम्पैक्ट : अधिवक्ता धवड दाम्पत्य चा तपास अपराध शाखेकडे, 137 दिवसापासून लापत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/mumbai-metro-rail-corporation-ashwini-bhide-in-loksatta-badalta-maharashtra-1643435/", "date_download": "2018-12-11T22:44:52Z", "digest": "sha1:J2LFXGBXOZFMT4O4F7JCSNN2H7UUAE5C", "length": 16582, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Metro Rail Corporation Ashwini Bhide in loksatta badalta Maharashtra | एकात्मिक वाहतूक व्यवस्था शक्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nएकात्मिक वाहतूक व्यवस्था शक्य\nएकात्मिक वाहतूक व्यवस्था शक्य\nमुंबईमधील ७० ते ७५ टक्के प्रवाशी दर दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करीत असतात.\nअश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन\nअश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन\nसु लभ, सुखकर आणि सुरक्षित प्रवास घडावा यासाठी प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून मुंबईत एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभी करायला हवी. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणाऱ्या यंत्रणांनी परस्परांमध्ये स्पर्धेऐवजी सहकार्याची भावना जोपासण्याची नितांत गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे शक्य होऊ शकेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोफत वा स्वस्तात उपलब्ध होण्याऐवजी ती गुणवत्तापूर्ण असावी, असाच दृष्टिकोन प्रवाशांनी ठेवायला हवा.\nमुंबईमधील ७० ते ७५ टक्के प्रवाशी दर दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करीत असतात. रेल्वेकडून पुरविण्यात येणाऱ्या उपनगरीय सेवेला बेस्टकडून पूरक सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. घरातून निघालेला प्रवासी बेस्टच्या बसने रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचतो आणि रेल्वेचा प्रवास संपल्यानंतर तो बेस्टनेच कार्यालयात पोहोचतो. भविष्यात उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोला बेस्टची बस पूरक सेवा ठरू शकेल. त्यादृष्ट���ने बेस्टने आपले बस मार्ग आणि बसगाडय़ांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.\nरेल्वेतून अथवा मेट्रोतून उतरल्यावर अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळच उपलब्ध व्हायला हवी. यादृष्टीने आझाद मैदान येथील मेट्रोचे भूमिगत स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या भुयारी पादचारी मार्गाला जोडण्यात येणार आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच मेट्रोचे स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ रेल्वेतून मेट्रोकडे पोहोचणे शक्य होईल. मुंबई सेंट्रल येथेही उपनगरीय रेल्वे स्थानक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराजवळच मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई सेंट्रलला उतरल्यानंतर हे दोन्ही पर्याय उपलब्ध होऊ शकतील. वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो-२ व मेट्रो-३ एकमेकांशी जोडले जावे यादृष्टीने प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. उपनगरीय रेल्वेच्या विविध स्थानकांशी मेट्रो जोडली जाणार आहे.\nगेली अनेक वर्षे सामायिक तिकीट (कॉमन मोबिलीटी कार्ड) या संकल्पनेवर विचार सुरू आहे. सामायिक तिकीट संकल्पनेमुळे एकाच ठिकाणी पैसे गोळा होतील आणि नंतर विविध यंत्रणांना देण्यासाठी ते वेगळे करणे शक्य आहे. केवळ मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सामायिक तिकिटाचा फायदा होणार नाही. पण मेट्रो, उपनगरीय रेल्वे आणि बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा फायदेशीर ठरू शकेल. त्यासाठी सर्व यंत्रणांना परस्परांमधील भेदभाव बाजूला सारून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी एकत्र यावेच लागेल. प्रत्येक यंत्रणेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याऐवजी या सर्व यंत्रणांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याची गरज आहे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना कशी सुविधा देता येईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.\nसार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करणाऱ्या सर्व यंत्रणांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये सुसंवाद घडविण्याची गरज असून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल. या सर्व यंत्रणा एकमेकांना पूरक काम कसे करू शकतील याचा विचार करण्यासाठी एका व्यासपी���ाची गरज असून यासाठी ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी’ अस्तित्वात आली आहे. मात्र हे प्राधिकरणाला सक्षम करण्याची आणि कायद्याच्या चौकटीत आणून त्याला बळकटी देण्याची गरज आहे.\nएकात्मिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बेस्टबरोबरच खासगी टॅक्सी, रिक्षा, ओला, उबर आदींचाही विचार करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार केला गेला, तरच एकात्मिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे शक्य होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/international/1885/After_the_death_of_actress_Kerry_Fishers_mother_died_within_24_hours.html", "date_download": "2018-12-11T22:14:08Z", "digest": "sha1:4SVQOVNC5JWKLIYT3P22H5UVYFG5HSOV", "length": 6908, "nlines": 81, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " अभिनेत्री केरी फिशरच्या निधनानंतर आईचाही 24 तासात मृत्यू - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nअभिनेत्री केरी फिशरच्या निधनानंतर आईचाही 24 तासात मृत्यू\nन्यूयॉर्क (वृत्तसंस्था)- नियतीचा खेळ कधीकधी कि��ी क्रूर असतो याचं ताजं उदाहरण हॉलिवूडमध्ये पाहायला मिळालं. स्टार वॉरची प्रख्यात अभिनेत्री केरी फिशरचं दोनच दिवसांपूर्वी (27 डिसेंबर) निधन झालं. पण त्यानंतर 24 तासांच्या आतच केरीच्या आई आणि अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्‌स यांचाही हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला. त्या 84 वर्षांच्या होत्या.\nनच दिवसांपूर्वी केरी फिशर यांना विमान प्रवासादरम्यानच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्या 60 वर्षांच्या होत्या.\nबेवर्ली इथल्या राहत्या घरी डेबी रेनॉल्ड्‌स बेशुद्ध पडल्या. त्यानंतर डेबी यांना सेडार्स-सीनोई मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. मला केरीसोबत राहायचंय, हे डेबी यांचे शेवटचे शब्द होते, अशी माहिती डेबी यांचा मुलगा टॉड फिशरने दिली.\nडेबी रेनॉल्ड्‌स यांचं खरं नाव मॅरी फ्रान्सेस रेनॉल्ड्‌स होतं. मात्र सिनेमासाठी साईन करताना वॉर्नर ब्रदर्सने मॅरी यांना डेबी नावं दिलं. सिंगिन इन द रेन (1952) मध्ये काम केल्यानंतर आणि पॉप कलाकार एडी फिशर यांच्याशी लग्न केल्यानंतर काही काळातच डेबी अमेरिकेत अतिशय लोकप्रिय झाल्या.\n1964 मधील द अनसिंकेबल मॉली ब्राऊन या सिनेमासाठी डेबी रेनॉल्ड्‌स यांना पहिलं आणि एकमेव ऑस्कर नामांकन मिळालं होतं. आपल्या अभिनयाने छाप सोडलेल्या मायलेकींच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूने हॉलिवूड हळहळलं आहे.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%98/", "date_download": "2018-12-11T23:27:10Z", "digest": "sha1:PVK3SRDPENTMUGAMBOCHDHNREBNCF3TF", "length": 17713, "nlines": 194, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : घटनेला पाच वर्ष पूर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. दाभोल���र हत्या प्रकरण : घटनेला पाच वर्ष पूर्ण\nपुणे – 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानातून मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवरुन ते शनिवार पेठेतील निवासस्थानाकडे परतत होते. ते पुलाच्या मध्यभागी आले असतानाच मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर पिस्तूलातून लागोपाठ चार गोळ्या झाडल्या.\nडॉ. दाभोलकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. पुलाच्या शेजारीच पोलीस चौकी आहे. तसेच त्या वेळी नाकाबंदीही होती. मात्र पोलिसांनाही गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. थोड्या वेळाने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दाभोलकरांची हत्या झाल्याची बातमी राज्यभर पसरली.\nयाप्रकरणाचा तपास लगेचच गुन्हे शाखेकडे देण्यात आला. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने 10 तर पुणे पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले. दरम्यान, मारेकऱ्यांचे स्केचही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीकडून माहिती घेऊन जाहीर करण्यात आले होते.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या तपासातील घटनाक्रम :\n20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या.\nगुन्हे शाखेची तपास पथके रवाना, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात\n22 ऑगस्ट : घटनास्थळावरील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले\n23 ऑगस्ट : पोलिस ठाण्यांच्या पातळीवर तपास पथके\n25 ऑगस्ट : भोंदूबाबा, बनावट डॉक्टर, ज्योतिषी यांची चौकशी सुरू\n26 ऑगस्ट : एटीएस प्रमुख आणि पुणे पोलिसांची एकत्रित बैठक\n27 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना\n28 ऑगस्ट : दुचाकींच्या नंबरप्लेट आणी सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू\n29 ऑगस्ट : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई आणि तेथून लंडनला\n29 ऑगस्ट : गोव्यातील आश्रमातून एक साधक ताब्यात\n30 ऑगस्ट : सुमारे 8 कोटी फोन कॉल्ससह ई-मेलची तपासणी सुरू\n2 सप्टेंबर : संशयितांचे रेखाचित्र तयार, बॅलेस्टिक अहवाल पोलिसांना प्राप्त\n6 सप्टेंबर : रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या 17 जणांची चौकशी\n19 डिसेंबर : मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना कोठडी\n16 जानेवारी : गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू\n13 मार्च : नागोरी आण�� खंडेलवालची प्रत्यक्षदर्शींकडून ओळखपरेड\n3 एप्रिल : विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना\n9 मे : गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविला\n3 जून : तपासाची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात\n6 जून : सीबीआय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी\n19 ऑगस्ट : गुन्हेगार अजून फरार असल्याची माहिती\n15 नोव्हेंबर : हत्या प्रकरणाच्या चौकशीत गांभीर्याने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.\n2 ऑगस्ट : तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र\n21 नोव्हेंबर : मारेकऱ्यांचे रेखाचित्र पुन्हा एकदा प्रसिद्ध\n3 डिसेंबर : डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही – गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती\n17 फेब्रुवारी : “सनातन’चे साधक नीलेश शिंदे, हेमंत शिंदेच्या न्यायवैद्यक चाचणीस (पॉलिग्राफ टेस्ट) न्यायालयाची मंजुरी\n31 मे : सीबीआयचे वीरेंद्र तावडे (पनवेल) व सारंग अकोलकर (पुणे) यांच्या घरी छापे\n4 जून : सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंड यार्डची मदत घेण्याबाबत चर्चा\n14 जून : वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा\n16 जून : मडगाव स्फोट, मिरज दंगलीत तावडेचा हात\n18 जून : मारेकऱ्यांना पोलीस अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याची चर्चा\n1 मार्च : मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेतर्फे 5 लाखांचे बक्षीस जाहीर\n20 मे : तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्याची “अंनिस’ची मागणी\n5 ऑक्टोबर : न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला\n21 मे : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह पाच जणांना कर्नाटक “एसआयटी’कडून अटक\n30 जून : अमोल काळे याच्याकडील डायरी जप्त, डायरीत वैभव राऊतचा उल्लेख, कर्नाटक-महाराष्ट्रातील लेखक, विचारवंतांसह 36 जण “हिट लिस्ट’वर.\n6 जुलै : न्यायालयाने वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला\n10 ऑगस्ट : अमोल काळेच्या डायरीनुसार मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक\n11 ऑगस्ट : राऊतसह दोघांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय.\nकर्नाटकात गौरी लंकेश यांचा मारेकरी पकडल्यावर महाराष्ट्रातही वेगाने तपासाची “लिंक’ सापडत गेली. यामुळे तपास यंत्रणा योग्य ट्रॅकवर चालत असल्याचे ���िसून आले आहे. तपासाची हीच गती ठेवल्यास लवकरच मास्टर माईंडपर्यंत पोहचता येऊ शकेल. डॉ. दाभोलकरांवर प्रत्यक्षात गोळी झाडणारा सापडला आहे. तर, या अगोदर वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आली होती. कोणाला मारायचे, हे त्याने मारेकऱ्यांना सांगितले होते. तावडेचा अगोदरपासूनच डॉ. दाभोलकरांचा विरोधक होता. साक्षीदारांच्या जबाबातही तसेच दिसून आले आहे.\n– मिलींद देशमुख, राज्य कार्यवाह, अंनिस.\nस्फोटकांप्रकरणी “एटीएस’ने मागील आठवड्यात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. आरोपींकडून अनेक शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. यातूनच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील कळसकर याचा सहभाग पुढे आल्यानंतर अंदुरेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले. पाच वर्षांनंतर ही कारवाई मोठी आणि महत्त्वाची मानावी लागेल. सीबीआयने केलेल्या वीरेंद्र तावडेच्या पहिल्या अटकेला जवळपास दोन वर्षे झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. कर्नाटक एसआयटीने केलेली प्रगती आणि अंनिसने केलेली आंदोलने यामुळे हे शक्य झाले. आता पोलिसांनी मास्टरमाईंडपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.\n– हमीद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleपाठ्यपुस्तकात मिल्खासिंगच्या जागी अभिनेत्याचा फोटो\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%82.html", "date_download": "2018-12-11T23:45:11Z", "digest": "sha1:RDN3FZOW6W6VGNGIC753GE4TX4P6DRUM", "length": 21090, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील आंबेडकरांच्या घराचे लोकार्पण", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमु��्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील आंबेडकरांच्या घराचे लोकार्पण\nपंतप्रधानांच्या हस्ते लंडनमधील आंबेडकरांच्या घराचे लोकार्पण\nलंडन, [१४ नोव्हेंबर] – डॉ. बाबासोहब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. लंडनमध्ये उच्चशिक्षण घेताना डॉ. बाबासोहब आंबेडकर याच घरात राहात होते.\nया सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. या लोकार्पण सोहळयानंतर हे घर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया बराच काळ रखडली होती. अखेर येत्या १२ सप्टेंबरला आंबेडकर निवासाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nदरम्यान, भारतातून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत शिकायला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी याठिकाणी निवासाची व्यवस्था होऊ शकते का, यासाठी सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1249 of 2483 articles)\nपॅरिस हादरले, १२८ ठार, १८० जखमी\n८ अतिरेक्यांचा खात्मा • फ्रान्समध्ये आणिबाणी • तीन दिवसांचा शोक इसिसने जबाबदारी स्वीकारली पॅरिस, [१४ नोव्हेंबर] - फ्रान्सची राजधानी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/state-government-declared-aid-to-shaheed-kaustubh-rane-family/articleshow/65723717.cms", "date_download": "2018-12-11T23:56:29Z", "digest": "sha1:DZC7T7BH52WBQHTRS37VA7KBHP4JQIRA", "length": 12905, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kaustubh Rane: state government declared aid to shaheed kaustubh rane family - कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत\nजम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशराव राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nजम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशराव राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ यांची वीरपत्नी कणिका यांना १५ लाख, वीरमाता ज्योती यांना पाच लाख आणि वीरपिता प्रकाशकुमार राणे यांना पाच लाख अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वारसांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सैनिक कल्याण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वरील मदत देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nयुद्धात, युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशातील सुरक्षा संबंधित मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वारसांना, अंपगत्व आलेल्या सैनिकांना तसेच देशातील चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील अधिकारी, जवानांच्या विधवांना कुटुंबीयांना २७ मार्च २०१८ रोजी शासन निर्णयान्वये आर्थिक मदत देण्यात येते.\nधारातीर्थी पडलेल्या जवानांच्या बाबतीय देय असलेली आर्थिक मदतीची विभागणी खालीलप्रमाणे विभागून देण्यात येते. शहीद सैनिक विवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर त्यांची वीरपत्नी यांना ६० टक्के, वीरमाता २० टक्के आणि वीरपिता २० टक्के अशी मदत देण्यात येते. तसेच आई वडिलांपैकी आई किंवा वडील हयात असल्यास त्यांना ४० टक्के मदत दिली जाते. शहीद सैनिक विवाहित असेल आणि शहिदाचे आई वडिल हयात नसतील तर त्याची वीरपत्नीला १०० टक्के, शहीद सैनिक अविवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर आई वडिलांना समान विभागणी करुन मदत दिली जाते. शहिद सैनिक अविवाहित असेल व आई वडिल हयात नसतील तर अशा प्रकरणात त्यांच्या भाऊ बहिणींना समान विभागणी करून मदत देण्याचे धोरण आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:शहीद राणे|मेजर कौस्तुभ राणे|कौस्तुभ राणे|major rane|kaustubh Rane\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भाजपमुक्त भारत नको: राहुल\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार: के. चंद्रशेखर राव\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवादी हल्ला, ४ पोलीस शहीद\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल गांधी\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेता हवाय: ओवेसी\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत...\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू...\nवृक्षलागवडीतून पालिकेने कमावले ५० लाख\nशनिवार, रविवारी प्रवास करताय\nकदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rbi-suspends-arrested-official-20514", "date_download": "2018-12-11T23:05:28Z", "digest": "sha1:RFFEI7TCPMVA3WZXBTNEZNIPSL7TWCAV", "length": 11570, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "RBI suspends the arrested official 'त्या' अधिकाऱ्याचे 'RBI'कडून त्वरीत निलंबन | eSakal", "raw_content": "\n'त्या' अधिकाऱ्याचे 'RBI'कडून त्वरीत निलंबन\nमंगळवार, 13 डिसेंबर 2016\nबंगळूर : सीबीआयच्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेला रिझर्व्ह बँकेचा (RBI) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माह��ती RBI चे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.\nबंगळूर : सीबीआयच्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेला रिझर्व्ह बँकेचा (RBI) अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती RBI चे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.\nहा कनिष्ठ पातळीवरील कर्मचारी असल्याचे मुंद्रा यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी तपास सुरू झाला असून, तपशील हातात आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.\nसीबीआयने रिझर्व्ह बँकेच्या बंगळूर येथील शाखेत कारवाई केली असून के. मायकल या विशेष सहायकास बेकायदेशीररित्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी दोन लोकांना देखील अटक केली असून त्यांच्याकडून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.\nअनेक बँक शाखांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी लोकांना नोटा बदलून दिल्याचा गैरप्रकार केल्याच्या बातम्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, नोटाबंदीनंतरचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या संपुर्ण प्रक्रियेत सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी खुप परिश्रम घेतले आहेत. जरी काही घटकांनी अपेक्षेपेक्षा वेगळ्या हालचाली सुरु केल्या आहेत परंतु आम्ही त्यांच्यावर अंकुश ठेऊन आहोत.\nमहा-फार्मर्स 25 जिल्ह्यांत करणार कांदा खरेदी\nपुणे - कांदा उत्पादकांवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी महा-फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे पुणे, नगर,...\nनगरसेवक शेवाळे यांचे बांधकाम अनधिकृत\nपुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे...\n'शबरीमला' निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करा - अविनाश पाटील\nपुणे - केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रभावी...\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\n\"मला श्‍वास घेता येत नाही'; हत्येपूर्वीचे खाशोगींचे अखेरचे शब्द\nवॉशिंग्टन- मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pcntda.org.in/marathi/tenders.php", "date_download": "2018-12-11T23:08:59Z", "digest": "sha1:AUFLGP24H7J34NAAMCVMVCV2FRCBRAYL", "length": 40556, "nlines": 193, "source_domain": "pcntda.org.in", "title": ":: पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटी ::", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष\nलेखा व वित्त विभाग\n1 E Tender Notice No.Engg/B-17 for 2018-19 Engineering निविदा संच -पेठ क्र. 29 व 32 अ मधून जाणाऱ्या 24 मी रुंद रस्त्याचे व 32 अ मधील 15 मी रुंद रस्त्याचे मातीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम\n2 E Tender Notice No.Engg/B-17 for 2018-19 Engineering निविदा सूचना -पेठ क्र. 29 व 32 अ मधून जाणाऱ्या 24 मी रुंद रस्त्याचे व 32 अ मधील 15 मी रुंद रस्त्याचे मातीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम.\n3 E Tender No.10/2018-19(2nd call) Electrical निविदा संच : प्राधिकरणामार्फत विक्री करीता काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि रहिवाशी भुखंडामधून जाणारी उच्चदाब वाहिनी तसेच विदयुत उपकरणे स्थलांतरीत करणेबाबत\n4 E Tender No.10/2018-19(2nd call) Electrical निविदा सूचना : प्राधिकरणामार्फत विक्री करीता काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि रहिवाशी भुखंडामधून जाणारी उच्चदाब वाहिनी तसेच विदयुत उपकरणे स्थलांतरीत करणेबाबत\n5 E Tender No /2018-19(3rd call) Electrical निविदा संच : प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n6 E Tender No /2018-19(3rd call) Electrical निविदा सूचना :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n7 E Tender Notice No.Elect-8 for 2018-19(2nd Call) Electrical निविदा संच : प्राधिकरण इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची पुढील ३ वर्षे कालावधीकरिता देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करणेबाबत\n8 E Tender Notice No.Elect-8 for 2018-19(2nd Call) Electrical निविदा सूचन�� : प्राधिकरण इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची पुढील ३ वर्षे कालावधीकरिता देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करणेबाबत\n10 - PIECC CSD(Common Set of Deviation) ,Corrigendum & Drawing For : प्राधिकरणाचे सेक्टर ५ व ८ येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंक्शन केंद्र,मोशी - येथील बहिर्गत प्रदर्शन व इतर अनुषंगिक बाबी विकसीत करणे .\n11 ETender Notice No.Engg/B-16 for 2018-19 Engineering निविदा संच : पेठ क्र.12 मधील प्रस्तावित EWS/LIG/MIG/HIGगृहयोजना प्रकल्पास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व वास्तुविशारद नेमणेबाबत\n12 E Tender Notice No.Engg/B-16 for 2018-19 Engineering निविदा सूचना : पेठ क्र.12 मधील प्रस्तावित EWS/LIG/MIG/HIGगृहयोजना प्रकल्पास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व वास्तुविशारद नेमणेबाबत\n13 E Tender No./2018-19 Electrical निविदा संच : विकास प्राधिकरण इमारतीमधील सोलार यंत्रणेकरीता ५० kW क्षमतेचे २ नग Inverter खरेदी करणेबाबत\n14 E Tender No./2018-19 Electrical निविदा सूचना : विकास प्राधिकरण इमारतीमधील सोलार यंत्रणेकरीता ५० kW क्षमतेचे २ नग Inverter खरेदी करणेबाबत\n15 E Tender No./2018-19 Electrical निविदा संच : विकास प्राधिकरण इमारतीमधील सोलार यंत्रणेच्या ५ वर्षे जुन्या ४८० नग बॅटरीज निर्लेखीत करणेबाबत\n16 E Tender No./2018-19 Electrical निविदा सूचना : विकास प्राधिकरण इमारतीमधील सोलार यंत्रणेच्या ५ वर्षे जुन्या ४८० नग बॅटरीज निर्लेखीत करणेबाबत\n19 E Tender No.3/2018-19 PIECC निविदा संच 3 : प्राधिकरणाचे सेक्टर 5 व 8 येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र, मोशी - येथील बहिर्गत प्रदर्शन व इतर अनुषंगिक बाबी विकसीत करणे.\n20 E Tender No.3/2018-19 PIECC निविदा संच २ : प्राधिकरणाचे सेक्टर 5 व 8 येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र, मोशी - येथील बहिर्गत प्रदर्शन व इतर अनुषंगिक बाबी विकसीत करणे.\n21 E Tender No.3/2018-19 PIECC निविदा संच १ : प्राधिकरणाचे सेक्टर 5 व 8 येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र, मोशी - येथील बहिर्गत प्रदर्शन व इतर अनुषंगिक बाबी विकसीत करणे.\n22 E Tender No.3/2018-19 PIECC निविदा सूचना : प्राधिकरणाचे सेक्टर 5 व 8 येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र, मोशी - येथील बहिर्गत प्रदर्शन व इतर अनुषंगिक बाबी विकसीत करणे.\n23 Engg/B-15 for 2018-19 (2nd Call) Engineering निविदा संच : प्राधिकरणाच्या नविन इमारतीतील Toilets मधील विविध बाबींची दुरुस्ती\n24 Engg/B-15 for 2018-19 Engineering निविदा सूचना : प्राधिकरणाच्या नविन इमारतीतील Toilets मधील विविध बाबींची दुरुस्ती\n25 E-Tender-2/2018-19(3rd Call) Public Relation निविदा संच :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n26 E-Tender-2/2018-19(3rd Call) Public Relation निविदा सूचना :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n27 E Tender No.2/2018-19(2nd call) PIECC निविदा संच : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेक्शन केंद्र,मोशी -व्यापारी भूखंडाचा विकास करणे या कामाकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे नेमणुकीबाबत\n28 E Tender No.2/2018-19(2nd call) PIECC निविदा सूचना : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेक्शन केंद्र,मोशी -व्यापारी भूखंडाचा विकास करणे या कामाकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे नेमणुकीबाबत..\n29 E Tender No.5/2018-19 Electrical निविदा संच : प्राधिकरण इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची पुढील ३ वर्षे कालावधीकरिता देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करणेबाबत\n30 E Tender No.5/2018-19 Electrical निविदा सूचना : प्राधिकरण इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची पुढील ३ वर्षे कालावधीकरिता देखभाल व दुरुस्तीसाठी नवीन एजन्सी नियुक्त करणेबाबत\n31 E-Tender /2018-19(2nd Call) Electrical निविदा संच :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n32 E-Tender /2018-19(2nd Call) Electrical निविदा सूचना :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n33 - Electrical तृतीय मुदतवाढ सूचना : विकास प्रशासकीय इमारतीतील विविध संगणकांसाठी U.P.S खरेदी करणेबाबत\n36 E-Tender No 1/2018-19(3rd Call) Store Department निविदा संच: प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n37 E-Tender No 1/2018-19(3rd Call) Store Department निविदा सूचना : प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n38 - Electrical द्वितीय मुदतवाढ सूचना : विकास प्रशासकीय इमारतीतील विविध संगणकांसाठी U.P.S खरेदी करणेबाबत\n39 E-Tender 1/2018-19 PIECC निविदा संच : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेक्शन केंद्र,मोशी -व्यापारी भूखंडाचा विकास करणे या कामाकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे नेमणुकीबाबत\n40 E-Tender 1/2018-19 PIECC निविदा सूचना : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेक्शन केंद्र,मोशी -व्यापारी भूखंडाचा विकास करणे या कामाकरिता प्रकल���प व्यवस्थापन सल्लागार यांचे नेमणुकीबाबत..\n41 E Tender No.1/2018-19 Electrical निविदा संच :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n42 E Tender No.1/2018-19 Electrical निविदा सूचना :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n43 E Tender No.3/2018-19 Electrical निविदा संच : प्राधिकरणामार्फत विक्री करीता काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि रहिवाशी भुखंडामधून जाणारी उच्चदाब वाहिनी तसेच विदयुत उपकरणे स्थलांतरीत करणेबाबत\n44 E Tender No.3/2018-19 Electrical निविदा सूचना : प्राधिकरणामार्फत विक्री करीता काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि रहिवाशी भुखंडामधून जाणारी उच्चदाब वाहिनी तसेच विदयुत उपकरणे स्थलांतरीत करणेबाबत\n45 - Electrical मुदतवाढ सूचना : विकास प्रशासकीय इमारतीतील विविध संगणकांसाठी U.P.S खरेदी करणेबाबत\n46 E-Tender-2/2018-19(2nd Call) Public Relation निविदा संच :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n47 E-Tender-2/2018-19(2nd Call) Public Relation निविदा सूचना :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n48 Engg/B-1/10 for 2018-19 Engineering निविदा संच : पेठ क्र.29 ते 42मध्ये वृक्ष लागवड करणे\n49 Engg/B-1/10 for 2018-19 Engineering निविदा सूचना : पेठ क्र.29 ते 42 मध्ये वृक्ष लागवड करणे\n50 Engg/B-1/09 for 2018-19 Engineering निविदा संच : पेठ क्र.१ ते 28 मध्ये वृक्ष लागवड करणे\n51 Engg/B-1/09 for 2018-19 Engineering निविदा सूचना : पेठ क्र.१ ते 28 मध्ये वृक्ष लागवड करणे\n55 E-Tender / Housing-3 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ५ करीता निविदा पद्धतीने भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करावयाच्या निविदेच्या अटी व शर्ती\n56 E-Tender / Housing-3 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ५ करीता निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतची निविदा सुचना\n57 - Electrical निविदा संच : विकास प्रशासकीय इमारतीतील विविध संगणकांसाठी U.P.S खरेदी करणेबाबत\n58 - Electrical निविदा सूचना : विकास प्रशासकीय इमारतीतील विविध संगणकांसाठी U.P.S खरेदी करणेबाबत\n59 E-Tender / Housing-3 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. ४ मधील ६ दुकाने निविदा पद्धतीने भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करावयाच्या निविदेच्या अटी व शर्ती\n60 E-Tender / Housing-3 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. 4 मध���ल 6 दुकाने निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतची निविदा सुचना\n61 E-Tender / Housing-3 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. 4 मधील 6 दुकाने निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतची सुचना\n62 E-Tender No 1/2018-19(2nd Call) Store Department निविदा संच: प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n63 E-Tender No 1/2018-19(2nd Call) Store Department निविदा सूचना : प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n64 E-Tender B-1/06 Engineering निविदा संच : प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या पश्चिम बाजूच्या भूखंडाच्या सीमाभिंतीवर Y आकाराचे Barbed Wire Fencing करणे व Structural Steel Tube चे पैंटिंग करणे .\n65 E-Tender B-1/06 Engineering निविदा सूचना : प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या पश्चिम बाजूच्या भूखंडाच्या सीमाभिंतीवर Y आकाराचे Barbed Wire Fencing करणे व Structural Steel Tube चे पैंटिंग करणे .\n66 Tender No. 1 (Second Call) Public Relation प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत – अटी व शर्ती\n67 Tender No- 1 (Second Call) Public Relation प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत वेळापत्रक\n68 Tender No. - 1 (Second Call) Public Relation प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत सुचना\n69 E-Tender/ Housing - 2 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. 4 मधील दुकाने निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतचे माहितीपत्रक\n70 E-Tender/ Housing - 2 2018-19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. 4 मधील दुकाने निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतची निविदा सुचना\n71 E-Tender/ Housing-2 2018/19 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. 4 मधील दुकाने निविदा पद्धतीने भाडेतत्वावर करणेबाबतची सुचना\n72 E-Tender-2/2018-19 Public Relation निविदा संच :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n73 E-Tender-2/2018-19 Public Relation निविदा सूचना :प्राधिकरण कामातील विविध कार्यक्रम तसेच अतिक्रमण निर्मूलन करताना व करण्यापूर्वी व अतिक्रमण काढलेनंतर चे फोटो काढणे व व्हिडिओ शूटिंग करणे.\n77 E-Tender Store 1/2018-19 Store Department मुदतवाढ सूचना : प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n78 E-Tender / Housing-1 Housing Scheme Common set of deviation (CSD) for Tender Notice :प्राधिकरणातील पेठ क्र. ४ मधील ८ दुकाने निविदा पद्धतीने भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करण्याबाबतची ई निविदा\n81 1/2018-19 Public Relation मुदतवाढ सूचना : प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत\n82 E-Tender / Housing-1 Housing Scheme प्राधिकरणातील पेठ क्र. ४ म���ील ८ दुकाने निविदा पद्धतीने भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करावयाच्या निविदेच्या अटी व शर्ती\n83 E-Tender Store 1/2018-19 Store Department निविदा संच: प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n84 E-Tender Store 1/2018-19 Store Department निविदा सूचना : प्राधिकरणातील कार्यालयीन कामासाठी भाडेतत्त्वावर खाजगी वाहने पुरविणेसाठी ई-निविदा\n85 24/2018-19 Electrical निविदा संच : प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n86 24/2018-19 Electrical निविदा सूचना :प्राधिकरण पेठ क्रं ३८ मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणे .\n87 - Land शैक्षणिक भूखंड भाडेपट्ट्याने वाटप करणेबाबत दुसरी मुदतवाढ देणेबाबत\n88 1/2018-19 Public Relation निविदा संच : प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत\n89 1/2018-19 Public Relation निविदा सूचना : प्राधिकरणाचे जाहिरात एजन्सी नेमणेबाबत\n90 Eng/B-02 Engineering प्राधिकरणाच्या दुसऱ्या मजल्यावरील कॅन्टीनसाठीची 226 चौ.मी क्षेत्र व टेबल (16) व खुर्च्या (48) सहीत जागा भाडयाने देणे. (Eng/B-02)\n93 22/2017-18 Electrical प्राधिकरण पेठ क्र.38 मधील प्राधिकरण बाझार येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रस्त्यावर LED दिवे बसविणेबाबतची व्दितीय मुदतवाढ सुचना (विद्युत)\n94 19/2017-18 Electrical प्राधिकरणामार्फत‍ विक्री करीता काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि रहिवासी भुखंडामधून जाणारी उच्चदाब वाहिनी तसेच विद्युत उपकरणे स्थलांतरीत करणेबाबतची व्दितीय मुदतवाढ सुचना (विद्युत)\n101 Engg/B-03 For 2017-18 Engineering Pcntda Advt-2- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील प्रस्तावित गृहयोजना राबविणेकरीता ई-निविदा मागविणेबाबत जाहिरात.\n122 02/2017-18 - फेरनिविदा सुचना सन 2017-2018 जनसंपर्क विभाग (तृतीय व अंतिम मुदतवाढ)\nपिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे-44 येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील कॅन्टीन / उपहारगृह मासिक भाडेकराराने देणे.\n128 02/2017-18 - निविदा सुचना क्र.02 सन 2017-2018 :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे-44 येथील नवीन प्रशासकीय इमारतीमधील कॅन्टीन / उपहारगृह मासिक भाडेकराराने देणे.\n129 Admin 01/2017-18 - प्राधिकरण कार्यालयास कंत्राटी लिपीक / संगणकचालक व कंत्राटी वाहनचालक पुरविण्याकरिता ई निविदा नोटीसी.\n130 Admin 1 & Admin 2 - प्राधिकरण कार्यालयास कंत्राटी लिपीक / संगणकचालक व कंत्राटी वाहनचालक पुरविण्याबाबचा निविदा पूर्व बैठकीचा अहवाल Admn-1 & Admn-2 (Pribid)\n131 - - शुध्दीपत्रक - प्राधिकरण कार्यालयास कंत्राटी लिपीक / संगणकचालक व कंत्राटी वाहनचालक पुरविण्याबाबत Admn-1 & Admn-2\n132 - - निवेदन प्राधिकरण कार्यालयास कंत्राटी वाहनचालक पुरविण्याबाबची ई-निविदेसाठी प्रथम मुदतवाढ\n133 - - निवेदन ,कंत्राटी ड्रायव्हर निविदा 2017, ची व्दितीय व अंतिम मुदतवाढ\nपुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी ,कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते .या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार अधिक वाचा...\nPCNTDA, नवीन प्रशासकीय इमारत,\nआकुर्डी रेल्वे स्थानकाच्या जवळ,\nआकुर्डी, पुणे, महाराष्ट्र - ४११०४४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/usha-ananthasubramanian/articleshow/65408070.cms", "date_download": "2018-12-11T23:55:12Z", "digest": "sha1:5ISTWRJQXNDS6WQFTDFZOZGUJIQIFVKN", "length": 11387, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Usha Ananthasubramanian: usha ananthasubramanian - जोर का झटका! | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nअखेरच्या दिवसाचे कामकाज आटोपले की झाले, हा अलाहबाद बँकेच्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यन यांचा सुस्कारा केंद्र सरकारच्या कारवाईने हिरावून घेतला. कठोर कारवाई अगदी अंतिम क्षणीही कशी होते याचा अनुभव त्यांनी घेतला.\nअखेरच्या दिवसाचे कामकाज आटोपले की झाले, हा अलाहबाद बँकेच्या अध्यक्षा उषा अनंतसुब्रमण्यन यांचा सुस्कारा केंद्र सरकारच्या कारवाईने हिरावून घेतला. कठोर कारवाई अगदी अंतिम क्षणीही कशी होते याचा अनुभव त्यांनी घेतला. कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी निलंबित होण्याची नामुष्की ओढवली. देशातील आर्थिक क्षेत्रात धक्कादायक घडामोडी उघडकीस येत असताना उषा यांच्यावरील कारवाईने खळबळ उडणे स्वाभाविक आहे.\nसध्या महाराष्ट्र बँक, देना बँक, आंध्र बँक आणि अलाहाबाद बँकेसह सात महत्त्वाच्या बँकांचे काम नेतृत्वाशिवाय सुरू आहे. कारणे वेगवेगळी आहेत, मात्र या महिन्यात आणखी तीन सीईओंचा कार्यकाळ संपेल. पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदींविरोधात १४ हजार कोटींच्या घोटाळ्यात यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले असून त्यात उषा यांचेही नाव आहे. सरकारने सीबीआयला कारवाईसाठी परवानगी दिल���याने आता उषा यांचे नाव गाजत राहणार. खरेतर, उषा यांची यशाची कमान तशी दखल घेण्याजोगी आहे. त्यांच्या नावाला वलय आहे. आता मात्र त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागेल.\nअलाहाबाद बँकेने तसेही अर्थखात्याचे आदेश येताच उषा याचे अधिकार तीन महिन्यांपासून काढून घेतले होते. हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे कर्जप्रकरण उघड झाल्यापासून उषा यांचे नाव चर्चेत होते. जुलै २०११ ते नोव्हेंबर २०१३ या काळात त्या पंजाब नँशनल बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यानंतर त्या अलाहाबाद बँकेच्या सीईओ बनल्या. या दोन्ही बँकांना स्पष्ट सूचना देऊन त्यांना चौकशीच्या टप्प्यात आणण्यात आले. त्यांना या संभाव्य कारवाईची कल्पना असावी. उत्कर्षाच्या अंतिम क्षणीच त्यांच्या वाटचालीला ग्रहण लागले. कायद्याचे हात किती लांब असतात याचा प्रत्यय या झटक्यामुळे समस्त उच्चपदस्थांना यावा\nमिळवा माणसं बातम्या(Manasa News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nManasa News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भाजपमुक्त भारत नको: राहुल\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार: के. चंद्रशेखर राव\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवादी हल्ला, ४ पोलीस शहीद\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल गांधी\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेता हवाय: ओवेसी\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/parliamentary-panel-calls-former-rbi-governor-raghuram-rajan-to-brief-on-npas/articleshow/65490996.cms", "date_download": "2018-12-11T23:46:50Z", "digest": "sha1:7M6PBHGLSJGVBXNY7NZU776ABSZLM2HK", "length": 17307, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "raghuram rajan: parliamentary panel calls former rbi governor raghuram rajan to brief on npas - एनपीए आणि राज��� | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nबँकांमधील वाढत्या थकीत कर्जाचा (एनपीए) अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना पाचारण करण्याचा ...\nबँकांमधील वाढत्या थकीत कर्जाचा (एनपीए) अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय, ही राजन यांच्या गुणवत्तेची व क्षमतेची पावती आहे. गव्हर्नर म्हणून राजन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली, बँकांना शिस्त लावली असली आणि नेत्यांच्या लोकानुनयाच्या धोरणांना बळी न पडता आर्थिक घडी बसविली असली, तरी या कामाची दखल न घेता मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर राजन यांना संसदीय समितीचे प्रमुख मुरली मनोहर जोशी यांनी आमंत्रित केल्याने त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी या समितीसमोर माहिती देताना राजन यांनी 'एनपीए' कमी करण्याबाबत केलेल्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर राजन यांना आमंत्रित करण्याचा निर्णय झाला. या निमित्ताने राजन यांनी त्यांच्या कार्यकालात नेमके काय केले याची उजळणी होऊ शकते आणि त्यापुढे जाऊन आणखी काय करता येईल, याचा विचार होऊ शकतो. बँकांना 'एनपीए'च्या ओझ्यातून पूर्णत: नसले, तरी अंशत: मुक्त करण्यासाठी यातून पावले पडली तर चांगलेच आहे. 'एनपीए' ही केवळ बँकांची नव्हे, तर संपूर्ण देशाची डोकेदुखी बनली आहे. थकीत कर्जाची रक्कम रोज वाढत असून, ती नऊ लाख कोटींच्या घरात गेली आहे. सर्वच क्षेत्रातील बँकांना थकीत कर्जाचा विळखा बसला असला, तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक फटका बसतो आहे. सरत्या आर्थिक वर्षात २१पैकी केवळ दोन सरकारी बँकांनी किंचित नफा नोंदविला. उर्वरित १९ बँकांचा तोटा ८७३ अब्ज रुपयांवर गेला. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने २१पैकी ११ सार्वजनिक बँकांचा 'प्रॉम्प करेक्ट अॅक्शन'च्या (पीसीए) यादीत समावेश केला. रुग्णालयाच्या भाषेत बोलायचे तर त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती केले आहे. थकीत कर्जामुळे तोट्यात जाणाऱ्या सार्वजनिक बँकांना संजीवनी देण्यासाठी सरकारकडून निधी दिला जात आहे. गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारने १.४ लाख कोटी रुपयांचे भांडवल या बँकांना दिले आहे. यांपैकी सर्वाधिक आजारी बँकांना दोन तृतीयांश रक्कम मिळाली. म्हणजेच 'आयसीयू'तील ११ बँकांना गेल्या तीन वर्षांत झालेल्या तोट्याइतके भांडवल त्यांना मिळाले. चालू आर्थिक वर्षातही बँकांना ६५० अब्ज रुपये भांडवल देण्याची तरतूद सरकारने केली आहे. मात्र, नवे भांडवल आल्यानंतरही बँकांच्या मूळ रोगावर इलाज होत नाही. थकीत कर्जाचा सापळ्यात बँका अडकण्याचे थांबताना दिसत नाही. राजन यांनी गव्हर्नर असताना २०१५मध्ये 'स्वच्छता मोहीम' हाती घेऊन बँकांना थकीत खातेदारांची यादी करण्यास सांगितले होते. 'आरबीआय'नेही दीडशे खात्यांची यादी तयार केली आणि त्यात काटछाट करून नंतर १२० खात्यांची यादी अंतिम करण्यात आली. त्यानंतर बँकांनी आपल्या थकबाकीदारांवर शिक्कामोर्तब केले आणि आपल्या एकूण मालमत्तेपैकी ७.६ टक्के मालमत्ता (म्हणजे आठ लाख कोटी रुपये) थकविण्यात आल्याचे मार्च २०१६मध्ये जाहीर केले. उद्योगपतींना कर्ज देऊन उद्योग व रोजगार निर्मिती यांना पूरक वातावरण तयार करण्याचे काम बँका करतात. उद्योगपतींना असे भांडवल पुरविणे गरजेचेच असते; परंतु हा पुरवठा करताना अनेकदा बँकांवर दबाव टाकला जातो. सार्वजनिक बँकांवर हा दबाव अधिक असतो, असे सुब्रह्मण्यन यांनी संसदीय समितीसमोर सूचकपणे नमूद केले होते. हा दबाव झुगारून देताना राजन यांनी 'एनपीए'बाबत काळजी घेण्यासाठी बँकांना काही सूचना केल्या होत्या. थकबाकी असलेला प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे काय, याचा आढावा बँकांनी वारंवार घ्यावा; व्यवहार्य नसेल तर 'एनपीए' जाहीर करून कर्जपुरवठा थांबवावा, असे ते सांगत. एखादा प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर अशा प्रकल्पाच्या चालकास कर्ज देऊ नये, अशी त्यांची सूचना होती. स्वत:हून थकबाकीदार झालेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असा त्यांचा आग्रह असे. एखाद्या बँकेचा 'एनपीए' किती आहे हे शोधण्यास 'आरबीआय' मदत करेल; परंतु पैसे परत मिळविण्याची जबाबदारी बँकेची असल्याचेही ते सांगत. नेमक्या याच कणखर भूमिकेची आज गरज आहे. सार्वजनिक बँकांना पुन:पुन्हा भांडवल पुरवठा करताना 'एनपीए'चा डोंगर वाढणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी; कारण हा शेवटी सामान्य नागरिकांचा पैसा आहे. सार्वजनिक पैशाबाबतची ही जबाबदारी बँकांना टाळता येणार नाही. त्यांना ती कळत नसेल त��� शिकवावी लागेल. आणि त्यासाठी रघुराम राजन यांच्यासारखे शिक्षक हवेत.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भाजपमुक्त भारत नको: राहुल\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार: के. चंद्रशेखर राव\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवादी हल्ला, ४ पोलीस शहीद\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल गांधी\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेता हवाय: ओवेसी\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविवेकवादाच्या हत्येची पाच वर्षे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2009/09/", "date_download": "2018-12-11T23:50:22Z", "digest": "sha1:YACKIODFUG2HROIDZ6Y3FLNKLJPUJH3I", "length": 61035, "nlines": 286, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : September 2009", "raw_content": "\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nमागील काही दिवसा पासून महाराष्ट्रा मध्ये स्वाइन फ्लू ने धुमाकूळ घातला, आमचे लोक घाबरून बिचारे घरातच बसून राहू लागले, तोंडाला रुमाल आणि मनामध्ये धास्ती.. सध्या हि परिस्थिती फारशी सुधारलेली नाही फ़क़्त आमच्या मेडिया वाल्यांनी त्या बातमीला थोडी बगल दिली आहे, कारण स्पष्ट आहे, सध्या महाराष्ट्र मध्ये अजुन एका भयंकर रोगाची लागन झालेली आहे, हा रोग म्हणजे राजकीय बंडखोरी. सर्वच राजकीय पक्ष या रोगाने त्रस्त झालेले आहेत . हा रोग तसा स्वाइन फ्लू पेक्षा हि महा भयानक.. या आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात चाललेल्या या रोगाचा धसका सर्वच पक्षांनी घेतला आहे, सर्वच प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व गोंधळा मध्ये आम्ही मात्र पुन्हा घाबरून आप आपल्या घरातच बसून आहोत.. बाहेर चाललेला गो��धळ आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत.\nवर्ष नु वर्षे फ़क़्त सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याचा अखेर सय्यम तुटला ... \"पक्ष बिक्ष गेला खड्ड्यात\" असेच मानणार्यांची संख्या आता वाढली आहे, \"अभी नही तो कभी नही \" या उक्ती प्रमाणे सर्वच उम्मेद्वार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मांडवात उभे आहेत.\nमहाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे, महाराष्ट्रा सारख्या राजकीय, सामाजिक तथा आर्थिक रित्या पुढारलेल्या आणि प्रगल्भ अशा राज्याच्या राजकारणाला लागलेले हे वळण नक्कीच येणाऱ्या एका धोक्याची पूर्व सूचनाच आहे.\nया महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला सांगतो कि इथे बरेचसे पक्ष मग ते राष्ट्रीय असो व क्षेत्रीय त्यांची ओळख हि काही ठराविक व्यक्तींमुळेच या महाराष्ट्राला झाली, मग ते यशवंतराव चव्हाण असो वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव नाईक असो, किंवा आजच्या काळातले शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे असो, ह्या लोकांची सामाजिक व राजकीय उंची हि नेहमीच येथील पक्षांच्या उंची पेक्षा जास्त राहिलेली आहे. ह्या लोकांनी केलेले कष्ट, त्यांची इमानदारी आणि त्यांची ती धमक या सर्व कारणामुळे आमच्या महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना पक्षा पेक्षा नेहमी मानाचे स्थान दिले.\nपण याच महाराष्ट्रात आज .. काल पर्वाचे स्वयंघोषित .. सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, कार्य सम्राट तथा स्वाभिमानी नेते जन्मास येऊ लागले आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजताच हे सर्व सम्राट सर्व शक्तीनिशी आप आपल्या आखाड्यात उतरण्याची तयारी करू लागतात. काही लोक पैसा .. दबाव .. आणि इतर बरेच काहींचा वापर करून आपले तिकीट मिळवण्यात यशस्वी होतात .. मग आमच्या याच वर्षानु वर्षे मागासलेल्या जिल्ह्यातील उरलेले २ ३ विकास पुरुष ज्यांना तिकीट नही भेटले ते त्यांच्या विरुद्ध दंड थोपटतात.\nया सर्व प्रक्रिये मध्ये ज्याच्या साठी हे सर्व खेळ चालू असतो तो आमचा मतदार राजा मात्र कुठे तरी एका कोपर्यात चोर सारखा उभा आसतो आणि सर्व काही आपल्या या उघड्या डोळ्यांनी बघत असतो.\nमहाराष्ट्राच्या प्रश्नावर वेळोवेळी ज्यांनी आवाज उठवला आणि पक्षांनी त्यांच्या वर नेहमीच अन्याय केला त्यांच्या बद्दल नक्कीच मी बोलत नाहीये .. कारण ते लोक पक्षीय राजकारणाच्या नेहमीच वरचढ ठरले आहेत.\nपण ४-५ वर्षे एका पक्षाच्या नावाने रोज रोज भाषण ठोकायची आणि प्रसंगी तिकीट नाही मिळाले तर त्याच पक्षाच्या विरोधात बोंब ठोकायची .. काल पर्यंत जे आदर्श होते, प्रेरणास्थान होते तेच नेते आज या लोकांना शत्रू वाटतात, अन्याय करणारे वाटतात.. खर तर या बंडखोरांना जनतेशी काहीच देणे घेणे नसते.. आपल्या हातातील सत्ता जात असलेली पाहून हे लोक आपला सर्वस्व पणाला लावतात.. आणि मग गेली अनेक वर्षे असलेली सत्तेची नशा.. जनतेचा नाश केल्याशिवाय राहत नाही.\nखर तर सामन्यांचा नेता हा सामान्यच असला पाहिजे, पण आमच्या इथे सगळाच काही आलबेल दिसतंय .. आमचे अपक्ष उम्मेद्वार कोटींच्या घरामध्ये त्यांची मालमत्ता दाखवतात.. वर्षानु वर्षे आपल्याच घरात सत्तेची सारी पदे उपभोगतात.. मग आशा लोकांच्या दबावाखाली येऊन आमचे राजकीय पक्षा एक तर त्यांना उम्मेदावारी देतात नाही तर पुढील काही राजकीय सेटिंग केली जाते आणि त्यांना भरपूर मलई भेटणाऱ्या ठिकाणी त्यांना वसवले जाते.\nह्या राजकीय सत्ता प्राप्तीच्या वारी मध्ये आमचे हे राजकीय पुढारी म्हणजेच आमचे राजकीय वारकरी आपल्या वेग वेगळ्या दिंड्या पताके घेऊन निघालेले असतात .. आणि आमचा मतदार राजा पांडुरंगा सारखा आपल्या कमरेवर आपले दोन्ही हाथ ठेवून त्यांच्या कडे बघत असतो .. त्याला अजून हि आशा आहे कि माझ्या ह्या पंढरी मध्ये माझा सामान्य शेतकरी ..कष्टकरी .. सुखाने दोन घास खाईल आणि आनंदाने जगेल .. पण पांडुरंगा कधी तुझी ह्या बडव्यांच्या घेरावातून मुक्तता होणार आणि कधी तुला याची देही याची डोळा साक्षात पंढरी अवतरलेली दिसणार\nसध्या तरी .. दिंडी चालली चालली ... सत्तेच्या भक्षणाला... \nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:05 AM 1 प्रतिक्रिया\nविषय maharashtra politics, महाराष्ट्र विधानसभा, राजकारण\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय बी एन लोकमत ला मुलाखत]\nइथे वाचा: आय बी एन लोकमत\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 8:25 AM 0 प्रतिक्रिया\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nदोन खूप छान लेख:\nनिर्लज्ज बेटांची नगरी - माणिक मुंढे [स्टार माझा]\nशिलांगण अर्थव्यवस्थेचे- डॉ. गिरीश जाखोटिया [लोकप्रभा ]\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:48 AM 0 प्रतिक्रिया\nविषय arthavyavastha, chan marathi lekha, sheti, निर्लज्ज बेटांची नगरी, शिलांगण अर्थव्यवस्थेचे\nमहाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आ���ि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदाराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.\nयाच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]\nस्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:34 AM 1 प्रतिक्रिया\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nसर्व भारतीय बांधवाना ईद च्या हार्दिक शुभेच्छा\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:23 PM 0 प्रतिक्रिया\nविषय ईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमहराष्ट्राचा हा केला गेलेला 'जय' अजून ही जनतेचा राजा शिवाजी महाराज यांच्याच कर्तुत्वाचा आहे. शतके लोटली आणि आम्ही अजून ही त्यांच्याच कर्तुत्वावर समाधानी आहोत आणि एकप्रकारे आमच्या [माझ्या] नाकर्तेपणाचा अभिमान बाळगत आहोत.\nमधल्या काळात काही लोकांनी खूप प्रयत्न केले, पुन्हा तसे कर्तुत्व गाजवण्याचे [त्यांच्या प्रयत्नांना सलाम], पण पुन्हा त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जावा अस अजून ही काही झालेल नाही. दुसऱ्या कोणत्या राज्याचं अस झाल की नाही हे मला माहित नाही; पण महाराष्ट्राच नक्की व्हाव अशीच इच्छा महाराज बाळगत असतील हे म्हणजे बापाच्या नावाची पाटी घराच्या दारावरून जाऊन तिथ लेकराच्या नावाची पाटी येते, तेंव्हा या गोष्टीचा बापाला अभिमानच वाटतो. हा अभिमान आम्ही महाराजांना कधी देणार\nआज महाराष्ट्राची identity /ओळख काय आहे मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही [हे माझे प्रश्न आधी मला स्वतःला आणि नंतर इतरांना आहेत].\nमाझ्या राज्याच मी [सामान्य माणूस] आणि या राजकारण्यांनी काय करून ठेवलय हेच मला कळत नाहीये. सामाजिक समतेच घ्या, अजून ही साऱ्या राज्यात दलित -बहुजन -उच्चवर्णीय असा भेद अजून ही कायम आहे. सगळी कडेच आहे.अस काही नाही असं कुणी जर म्हणत असेल, तर त्यांनी कृपा करून हे सांगावा की का मग दलितांचे मते जास्त भा.रि.प ला जातात, बहुजनाची मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जातात, ब्राम्हणांची मते बी.जे.पी ला का जातात त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहत�� त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहतो या जातीची एक संघटना, त्या जातीची एक संघटना; मग त्या प्रत्येकीला एका राजकीय पक्षाचा पाठींबा छुपा किंवा मग बेधडक\nएकंदर आम्ही पूर्ण हरलो नसलो तरी, सामजिक विषमते विरुद्धची लढाई जिंकण्याची लक्षणं अजूनही दिसत नाहीत आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय\nअंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरांना अजून ही आम्ही पूर्णतः उपटून टकलू शकलो नाहीत. कधी कधी वर्तमानपत्रात त्या कुणाला तरी चेटूक करते/करतो म्हणून जळलेल्या, मारलेल्या बातम्या येतातच आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना या जाचक रूढी बद्दल कायदे व्हायला हवेत आणि त्यांच��� मुख्य म्हणजे अंमलबजावणी व्हायला हवी\nउच्चशिक्षणाच्या बाबतीत आम्ही खूप काही केल आणि पैशाने उच्च असणाऱ्याना सहज शिक्षण दिले. तस नाहीये तर मग का शेतकऱ्याची आणि सामान्य माणसांची मुलं सहजा सहजी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाहीत शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का नाहीत असच दिसतंय. किंवा असतील तर मग त्यांना संधी दिली जात नाही; ती स���धी असे लोक शोधून त्यांना द्या, तुमच आणि तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांच कल्याण होईल.\nInclusive Growth च्या नावाने आम्ही गेली पन्नास वर्ष बोंबा मारत आहोत, कुणी 'शायनिंग भारत' म्हणत तर कुणी 'आमचा हात सामान्य माणसाच्या हातात' [दोन्हींनी गोष्टी घडतात, पण फक्त मतदानाच्या वेळेस] सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शह��ांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शहरांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल असं करणारीच लोकं सत्तेत आणि शासनात हवीत.\nबदल घडायला हवा आणि तो घडवण्याची वेळ आणि संधी आली आहे, दूर दृष्टी ठेवणारे मग अपक्ष का असेनात, कुणा पक्षाचे का असेनात निवडून आलेच पाहिजेत त्यांना पडाल तर, फक्त सत्तेसाठी आणि ती ही स्वार्थासाठी असं राजकारण करणाऱ्यांच्या हातात राज्य देऊन फक्त स्वतःचच नाही तर पुढच्या पिढ्यांचं आणि शिवबाच्या महाराष्ट्राच वाटोळ कराल\n[माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही]\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:03 AM 3 प्रतिक्रिया\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n१७ सप्टेम्बर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..\nत्या तमाम थोर स्वातंत्र्य विभूतींना आमचे कोटि कोटि प्रणाम\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:43 PM 0 प्रतिक्रिया\nविषय हैदराबाद मुक्ति दिन, हैदराबाद मुक्तिसंग्रम\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nनवी दिल्लीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे उद्‌घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. (सकाळ न्यूज नेटवर्क छायाचित्रसेवा)\nनवी दिल्ली - \"शिवरायांचा आठवावा प्रताप' या उक्तीचा आज दिल्लीत प्रत्यय आला. निमित्त होते शिवाजी महाराज स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजधानीत उभे राहिलेले स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना आज या स्मारकाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त करण्यात आली.\nराष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्‌घाटन झाले या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, दिल्लीच��या मुख्यमंत्री शीला दीक्षित, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 4:58 AM 0 प्रतिक्रिया\nउठ मराठ्या उठ ..\nगेले २ दिवस वर्तमानपत्र हातात घेताना खूप विचारांचा गोंधळ सुरु होता म्हणून काही तरी लिहावा म्हनल\nमुंबई,ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये उत्तर भारतीयांची संख्या वाढली आहे म्हणून किमान ३५ जागा ह्या आमच्या साठी राखून ठेवा अशी खुळचट मागणी कॉंग्रेस चे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे, संजय निरुपम एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, पण त्यांनी हि असल्या प्रकारची भाषा बोलणे म्हणजे परत एकदा जुन्या जखमांना ताजं करण्यासारखा आहे.\nखरोखरच मला कमाल वाटते त्यांनी केलेल्या हिम्मतीची.\nत्यांची हि हिम्मत कशी झाली कधी विचार केलाय का आपण.. का अजून हि गप्प आहात.\n१०६ हुतात्म्यांचा बळी घेऊन दिल्लीश्वरांनी आपल्याला आपल्याच हक्काची मुंबई दिली, नव्हे आम्ही ती हिसकावून घेतली, मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हणले जाते. या मुंबई च्या उभारणी मध्ये आमच्या मराठी माणसाने आणि मराठीवर प्रेम करणारे सर्व जाती -धर्म आणि भाषेचे लोक ह्यांनी वाहिलेल्या रक्ताची आणि घामाची ह्यांची पावती म्हणून हि मुंबई या सबंध देशासमोर एक फार मोठे जागतिक आर्थिक केंद्र म्हणून समोर आले आहे .\nआम्हा मराठी बांधवांनी नेहमी आलेल्या पाहुण्यांचे आगदी मनापासून स्वागत केले, त्यांना आपल्या घरामध्ये जागा दिली, त्यांना पोसले . पण आज त्यातलेच काही लोक फ़क़्त आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी साक्षात मराठी च्या विरोधात उभी राहिली आहेत.\nज्या अर्थी हे बाहेरचे काही मुठभर युपी - बिहारी नेते ह्या साठी जबाबदार आहेत तेवढेच आपण हि या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.\nगेली ४ वर्षे मी या मुंबई मध्ये राहतो, पण एक सांगतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एकदा म्हणले होते ..\" मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे , पण मुंबई मध्ये कुठे हि महाराष्ट्र दिसत नाही\" तीच भावना माझी हि झाली. का बोलले ते असे तेव्हा मराठी लोक नव्हते का तेव्हा मराठी लोक नव्हते का होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान होते मित्रांनो होते .. गाढ अशा झोपेत होते . सर्वांना न होती मराठी बाण्याची जाण, नाही कुठला स्वाभिमान ते��्हा झोपलेला हा आमचा मराठी माणूस आज पर्यंत गाढ निद्रिस्त अशा अवस्थेत पडला आहे.\nआम्ही कधी आमच्या मागील चुकांपासून काही शिकणार आहोत. मागे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आम्हाला आमच्या स्वाभिमानाची जान करून दिली आता त्याच साठी शिवसेना आणि राज साहेब ठाकरे आप आपल्या परीने लढत आहेत. पण आम्हाला नेहमी का अशी कोणी तरी चिथावत ठेवण्याची गरज लागते. आम्हाला काहीच कळत नाहीये का, हि जबाबदारी फ़क़्त काही राज ठाकरे आणि त्यांच्या सारख्यांची आहे का .. ते कोणा साठी लढत आहेत .. आपल्याच साठी ना .. मग आपण असा कित्ती दिवस असे सर्व गोष्टींपासून स्वतः ला दूर ठेवणार आहोत.\nमाझे तमाम मराठी मनाच्या लोकांना आवाहन आहे कि जागे व्हा ... या पुढील काळ खूप कठीण राहणार आहे, खूप मोठे षडयंत्र रचले जात आहे, राजकारणाच्या नावाखाली पुन्हा एकदा मराठी माणसाचा बळी देण्यात येईल आणि आपण हि मुंबई कायमची आपल्या हातातून घालवून बसू, मग पुन्हा \"आपल्याला काय त्याचे\" म्हणणारे सुद्धा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.\nस्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाच्या अधिकाराची भाषा आमच्या महाराष्ट्राला शिकवण्यात येत आहे, पण आम्ही कधी हि कोणाचे अधिकार मारणार नाहीत पण प्रसंगी आमच्या हक्कांसाठी मरायला हि मागे पुढे पाहणार नाहीत.\nदेशाच्या एकूण उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न एकट्या मुंबई शहरातून जातो .. आपल्या देशामध्ये एकूण कर भरणाऱ्या पैकी एकट्या महाराष्ट्रातून जाणारा कराचा वाटा हा सर्वात जास्त आहे याचे कारण म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या शहरामध्ये इमाने इतबारे काम करणारा आमचा मराठी माणूस. उद्या जर हि मुंबई महाराष्ट्र पासून तोडली गेली ना मग आमचे हेच दिल्लीश्वर (उत्तरे कडील काही भ्रष्ट नेते) या महाराष्ट्राच्या तोंडाला कायमची पाने पुसल्याशिवाय राहणार नाहीत\nएकीकडे मुंबई मध्ये परप्रांतीयांना मोफत घरांचे वाटप होत आहे, झोपडपट्ट्या कायदेशीर ठरवल्या जात आहेत ...आणि याच आमच्या महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये गरीब आणि सामान्य माणसांचे शोषण होत आहे. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत कसल्या हि प्रकारच्या ठोस योजना नाहीत, आणि इथे फ़क़्त मतांच्या राजकारणासाठी हे भडवे रोज नवीन एक एक खेळ मांडत आहेत.\nमुंबई आणि महाराष्ट्र ह्या दोन गोष्टींचा कधीच वेगवेगळा विचार करता येणार नाही .. हे सत्य असून ती क��ळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई वर आणि मराठी भाषेवर आलेले हे संकट आपल्या सर्वांना मिळूनच दूर करावे लागेल. हे संकट कुठल्याही प्रकारच्या राजकारणाने नाही तर समाजाच्या एकत्र ताकदीने दूर केले पाहिजे. मराठी माणसाने फ़क़्त आणि फ़क़्त मराठी मधेच बोलायला पाहिजे, \"ह्याने काय होते त्याने काय होते, हि मानसिकता आता सोडावी लागेल ..कोणी म्हणताय म्हणून उसने अवसान आणलेला तथा स्वार्थी मराठी बाणा आम्हाला आता नकोय , आम्हाला गरज आहे आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या अस्मितेवर गंभीर पणे विचार करणाऱ्या माणसांची, त्या साठी प्रामाणिक पणे झटनार्यांची . तेव्हाच पुन्हा एकदा सर्वांना सामावून घेणारा पण स्वतःची अस्मिता कधी हि न मिटू देणारा एक महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहील.\nमराठी भाषा आणि मराठी अस्मिता फ़क़्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये .. हे हि आपण लक्षात ठेवा.\nह्या महाराष्ट्राचे नेतृत्व .. आम्हाला फ़क़्त आमच्या प्रश्नांशी जुडलेल्या नेत्यांनाच द्यायचे आहे. उठ-सूट मतांची झोळी घेणून फिरणाऱ्या भिकाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्या ..\nया महाराष्ट्राला परत ते तेजस्वी रूप देण्यासाठी पुन्हा एकदा .. उठ मराठ्या उठ ..\n(मी कोणत्याही राजकीय पक्षाशी सालाग्नित नाहीये, नाही कोणाच्या विचारांनी प्रभावित होऊन लिहिले आहे .. पण एक मराठी म्हणून जे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि जे माझ्या मनाला वाटले तेच इथे व्यक्त केले. बाकी तुम्ही सर्वस्वी जाणते आहातच, तेव्हा आपणच आता विचार करावा )\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 3:10 AM 2 प्रतिक्रिया\nविषय marathi, मराठी मानुस, महाराष्ट्र, मुंबई\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.\nज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.\nइतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली आहे.\nयाच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव \"सात-सतक\" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही .. आरे गेली कित्येक वर्षे आमच्या या राजाची बदनामी चाललेली आम्ही काय झोपलो आहोत का\nखरा इतिहास जाणून घेण्यासाठी .. छत्रपती संभाजी राजांच्या त्या समाधी स्थळी आपले मस्तक टेकवण्यासाठी .. त्यांच्या अदम्य आणि विराट शक्तीला नमन करण्या साठीच आम्ही सर्व या तुलापुराला गेलो.\nयाच ठिकाणी स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.\nसंभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.\nआम्ही स्वतः ला भाग्यवान समजतो कि आम्ही त्यांच्या समाधी स्थळाशी असलेली माती आमच्या कपाळी लाऊ शकलो.\nसर्वांनी जरूर जावे असे हे ठिकाण ... आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, खऱ्या संभाजी ची ओळख करून घेण्यासाठी तुळापुर ला एकदा तरी भेट द्यावी\nशेवटी एकच घोष या उरातून निघतो .............\nधर्मवीर संभाजी महाराज कि जय... छत्रपती शिवाजी महाराज कि जय .. राजमाता जिजाऊ माँ साहेब कि जय\nआणखी कही फोटो इथे आहेत ....\nयांनी पोस्ट केले अमोल सुरोशे (नांदापूरकर) वेळ 2:30 AM 3 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nवारी विधानसभेची .. वारी बंडखोरीची ...\nतरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे [शरद पवारांची आय ...\nया ब्लॉगच्या वाचकांनी नक्की वाचावे असे\nईद च्या हार्दिक शुभेच्छा\nमराठवाडा मुक्ति दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिल्लीत शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण\nउठ मराठ्या उठ ..\nधर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ - तुळापुर\nआमची माती आणि आमचेच माणसं...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खाजदार राजू शेट्टी ह्या...\nया देशावर भांडवलदारांपेक्षा शेतकरी आणि कष्ट करी या...\nरणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/share-your-opinion-on-loksatta-blog-benchers-120-1546807/", "date_download": "2018-12-11T23:20:50Z", "digest": "sha1:3KA3QUFZPRF5JSQWGOXUWAL23BKXRVO5", "length": 12211, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Share Your Opinion on loksatta blog benchers | ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पोकळीकरण’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पोकळीकरण’\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘पोकळीकरण’\nप्रश्न सध्या पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी अथवा सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपचा नाही.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nप्रश्न सध्या पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी अथवा सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपचा नाही. तसाच तो काँग्रेसचाही नाही. प्रश्न आहे तो लोकशाही म्हणवून घेणारा देश म्हणून आपण भावी पिढय़ांसाठी कोणती व्यवस्था तयार करीत आहोत, हा. तो पडावयाचे कारण म्हणजे एकापाठोपाठ एक नोकरशहा, निवृत्त न्यायाधीश आदींची विविध पदांवर लावली जाणारी वर्णी. प्रशासकीय सुधारणांची चर्चा करताना अधिकाऱ्यांच्या निवृत्त्योत्तर सेवांना चाप लावण्याचे सूतोवाच मोदींनीच केले होते. १९८४ सालच्या काँग्रेसच्या विक्रमानंतर सध्याच्या सत्ताधारी भाजपइतके खासदार कोणत्याही पक्षाला निवडून आणता आलेले नाहीत. तरीही त्या पक्षाला मंत्रिपदासाठी लोकप्रतिनिधी मिळू नयेत याचा अर्थ हे निवडून आलेले भाजपचे खासदार राज्यमंत्रीदेखील होण्याच्या लायकीचे नाहीत याचा अर्थ हे निवडून आलेले भाजपचे खासदार राज्यमंत्रीदेखील होण्याच्या लायकीचे नाहीत या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी असेल तर मग इतकी प्रशिक्षण शिबिरे, चिंतनसत्रे, बौद्धिके आदी आयोजित करणाऱ्या रा. स्व. संघाच्या यंत्रणेचा उपयोगच काय या प्रश्नाचे उत्तर जर होकारार्थी असेल तर मग इतकी प्रशिक्षण शिबिरे, चिंतनसत्रे, बौद्धिके आदी आयोजित करणाऱ्या रा. स्व. संघाच्या यंत्रणेचा उपयोगच काय आणि या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर मग त्यांना संधी नाकारण्याचे काय कारण आणि या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल तर मग त्यांना संधी नाकारण्याचे काय कारण हे दोन्हीही प्रश्न परिस्थितीचे गांभीर्यच अधोरेखित करतात. म्हणून प्रश्न पुढील पिढीसाठी आपण अशी पोकळ लोकशाही ठेवणार का, हा आहे. नवी संस्थात्मक उभारणी शून्य असताना आपण निदान आहे त्या संस्था तरी जपायला हव्यात. हे पोकळीकरण रोखायला हवे, असे मत ‘पोकळीकरण’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nया स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर वाचता येतील. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘पोकळीकरण’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांच�� शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1638978/holi-celebration-with-special-childrens-at-jidda-school-thane/", "date_download": "2018-12-11T22:50:55Z", "digest": "sha1:JYWJCFGIAZ3VUKLTW7WVIVBNBK4CRSZD", "length": 7721, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Holi celebration with special childrens at jidda school thane | भाऊ कदमची ‘स्पेशल’ होळी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nभाऊ कदमची ‘स्पेशल’ होळी\nभाऊ कदमची ‘स्पेशल’ होळी\nदेशभरात रंगांचा उत्सव साजरा होत आहे. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. विनोदवीर भाऊ कदमनेही यावर्षी रंगपंचमी विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. (छाया- दीपक जोशी)\nठाणे येथील 'जिद्द' शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत भाऊने रंगांची उधळण केली. (छाया- दीपक जोशी)\nप्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊने यावेळी चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणलं. (छाया- दीपक जोशी)\nया शाळेतल्या विद्यार्थ्यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. (छाया- दीपक जोशी)\nरंगांच्या उत्सवात लाडका विनोदवीर सहभागी झाल्याने या विशेष विद्यार्थ्यांचाही आनंद द्विगुणीत झाला. (छाया- दीपक जोशी)\nशाळेच्या पटांगणात गुरुवारी भाऊने होळीदेखील दहन केली. (छाया- दीपक जोशी)\nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच��या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC/", "date_download": "2018-12-11T22:23:30Z", "digest": "sha1:RPSYNY45IPQ2JZJCUGQFNORKL3B2KOCE", "length": 22872, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार का? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Banner News विलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार...\nविलास लांडे किंवा योगेश बहल यांच्यापैकी एकाला अजितदादा विधान परिषदेची आमदारकी देणार का\nपिंपरी, दि. १८ (पीसीबी) – विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांची मुदत पुढील महिन्यात २७ जुलै रोजी संपणार आहे. राज्याच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेत पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्र���ादीचा एकही चेहरा नाही. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल हे दोघेही राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी आर्थिक आणि राजकीय ताकद असणारे नेते आहेत. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. बहल यांना आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार आपल्या बालेकिल्ल्यातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर संधी देतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल हे दोघेही राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होण्यासाठी आर्थिक आणि राजकीय ताकद असणारे नेते आहेत. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. बहल यांना आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार आपल्या बालेकिल्ल्यातील एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर संधी देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\n​महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील आमदारांची संख्या ७८ आहे. हे आमदार पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तसेच विधानसभेतील आमदारांमधून निवडून दिले जातात. निवडून आलेल्या आमदारांमधून विधान परिषदेसाठी ३० आमदारांची निवड केली जाते. पक्षीय संख्याबळानुसार हे आमदार निवडले जातात. सध्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २२ आमदार आहेत. त्यातील चार आमदारांची मुदत २७ जुलै २०१८ रोजी संपणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पुण्याचे अॅड. जयदेव गायकवाड, मुंबईचे नरेंद्र पाटील आणि बीडचे अमरसिंह पंडित यांचा समावेश आहे. हे चौघेही पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.\nनिवृत्त आमदारांच्या जागेवर नव्या आमदाराची निवड करण्यासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवृत्त आमदारांच्या जागेवर राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडला प्रतिनिधीत्व दिले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा म्हणजे आमदार अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. महापालिकाही ताब्यात नाही. त्यामुळे येथील पक्��ाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही. पक्षाच्या ३७ नगरसेवकांमध्ये निरूत्साह आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक नगरसेवक महापालिकेच्या पुढील निवडणुकीत भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nअशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात एक हक्काचा आमदार असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पक्ष म्हणजे आमदार अजितदादा पवार विचार करणार का, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच झाले तर माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर योगेश बहल यांच्यामध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची पात्रता आहे. या दोघांकडेही आर्थिक आणि राजकीय ताकद आहे. योगेश बहल हे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. विलास लांडे हे चाणाक्ष नेते आहेत. बहल हे आमदार झाल्यास भाजपला काही अंशी वेसण घालणे शक्य होणार आहे. लांडे आमदार झाल्यास केवळ भोसरी मतदारसंघात त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.\nनदीच्या पलीकडे काहीही झाले तरी लांडे त्याकडे लक्ष देणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विरोधात राहून लांडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवल्याचे गेल्या चार वर्षात तरी घडलेले नाही. याउलट योगेश बहल हे भाजपसोबत सातत्याने संघर्ष करत आहेत. महापालिकेच्या सभागृहात अभ्यासूपणे मुद्दे मांडून ते पक्षाचा बुलंद आवाज बनले आहेत. तरीही त्यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेऊन पक्षाने त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचेही समजते. एखादा अभ्यासू नेता नाराज असणे पक्षाला परवडणारे नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची झालेली वाताहत, नगरसेवकांमधील निरूत्साह, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या सर्व बाबींचा विचार करता पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार शहरातील एखाद्याला विधान परिषदेवर संधी देतात का, हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे.\nPrevious articleहडपसर परिसरात १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू\nNext articleभय्यू महाराजांवर मध्य प्रदेश सरकारचा दबाव होता – करणी सेना\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा आहेर\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना जागृतीचा डोस\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nसांगवी पोलिस ठाणे आणि पाण्याच्या टाकीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाची जागा द्या; आमदार जगताप यांची आरोग्यमंत्री दिपक सांवत यांच्याकडे मागणी\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nखासदार उदयनराजे भोसलेंनीही धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप\nइंग्रजांच्या काळापासून मराठा समाजाला असलेले आरक्षण काँग्रेसने काढले – हरिभाऊ बागडे\nवैजनाथ पाटलाचा अभिमान; त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – मराठा क्रांती...\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nविकासावर बोला म्हटल्यानंतर वाक्‌पंडित श्रीरंग बारणे बिळात लपले; लक्ष्मण जगताप यांचा...\nराष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणात निवृत्त एसीपी मोहन विधाते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/stop-back-pain/sitting-posture/", "date_download": "2018-12-11T23:38:09Z", "digest": "sha1:UKV24SEIRAHVLS6AYDM25HMKEWOPLFXG", "length": 1386, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "sitting-posture - Marathi Gold", "raw_content": "\nआजच घराच्या बाहेर करा या तीन वस्तू अन्यथा बनाल कंगाल\nमंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nसोमवारी करा हे अचूक उपाय, धन मिळण्या सोबत विवाह समस्या दूर होईल\nसोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nया 5 राशींच्या नशिबात येणार सुधार, सूर्य देवतेच्या कृपेने उघडणार यशाचा दरवाजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bharip-bahujan-mahasangh-celebrates-milind-ekbotes-arrest-1645439/", "date_download": "2018-12-11T22:50:08Z", "digest": "sha1:UBMPHZ4RAEJIYI55JYZDV57C5FTYG3UE", "length": 11256, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bharip Bahujan Mahasangh celebrates Milind Ekbote’s arrest | एकबोटेना अटक केल्यानंतर पिंपरीत फटाके फोडून करण्यात आला जल्लोष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nएकबोटेंना अटक केल्यानंतर पिंपरीत फटाके फोडून करण्यात आला जल्लोष\nएकबोटेंना अटक केल्यानंतर पिंपरीत फटाके फोडून करण्यात आला जल्लोष\nमिलिंद एकबोटेना अडीच महिन्यानंतर अटक झाली आहे\nभीमा कोरेगाव येथील हिंसाचारा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. याचा आनंदोत्सव पिंपरीच्या आंबेडकर चौकात भारिप बहुजन महासंघ या पक्षाकडून करण्यात आला.यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.नागरिकांना पेढे वाटण्यात आले.तर लवकरात लवकर संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.\n१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली होती. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी फिडे यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्याविरोझात काळेवाडी येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिस स्थानकात अॅट्रॉसिटी, जाळपोळ, दंगल भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो वर्ग करून शिक्रापूर येथे दाखल करण्यात आला होता. ज्या महिलेने फिर्याद दिली होती ती महिला भीमा कोरेगाव दंगल घडली त्या दिवशी हजर होती. त्यानुसार घडला प्रकार सांगत फिर्याद दाखल करण्यात आली होती. अडीच महिन्यानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली. याचा जल्लोष भारिप बहुजन महासंघाकडून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष देवेन्द्र तायडे यांनी संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्या���\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/two-people-died-on-mumbai-goa-highway-accident-in-lanja/50172/", "date_download": "2018-12-11T23:38:42Z", "digest": "sha1:2DKQ4WIFCR7X2GTL5GPKXW2P6WVDPRCV", "length": 8980, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Two people died on mumbai goa highway accident in lanja", "raw_content": "\nघर महाराष्ट्र लांजा येथे भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nलांजा येथे भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nमुंबई - गोवा महामार्गावर लांजा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nमुंबई – गोवा महामार्गावर लांजा येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई – गोवा महामार्गावर लक्झरी आणि बसची जोरदार धडक झाली असून या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात लांजातील रखांगी या ठिकाणी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.\nमुंबई – गोवा महामार्गावर शुक्रवारी मध्य रात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. लांजातील रखांगी प्लाझासमोर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रखांगी प्लाझासमोर दुधाच्या गाडीतून दूध उतरुन तेच दूध दुसऱ्या गाडीत भरण्याचे काम सुरु होते. या दोन्ही गाड्या एकमेकांकडे पाठ करुन उभ्या होत्या. त्यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने दुधाच्या गाडीला जोरदार धकड दिली आणि हा अपघात घडला. या अपघातात मुबारक आब्बास सारंग (३५) यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघाता एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या जखमीला जवळील रुग्णालयात दाखव करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.\nवाचा – अंत्यविधीवरुन परतताना भीषण अपघात; ६ महिलांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nराहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगात धाव\nजम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये बस दरीत कोसळली; ११ जण ठार\nकिती थापा मारणार, त्यालाही काही मर्यादा\nलासलगांवमध्ये मिळाली ड्रायपोर्टला मान्यता\nघराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय\n‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश\nशेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ\nस्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट जॅकेट घातलेले पंतप्रधान मिळाले – छगन भुजबळ\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/jamkhed-robbed-two-and-a-half-million-in-two-incidents/articleshow/65769246.cms", "date_download": "2018-12-11T23:55:04Z", "digest": "sha1:QYASUJUHTAQDEXSIZTJU7HTU54IGVUMJ", "length": 12783, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: jamkhed robbed two and a half million in two incidents - जामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले\nसहा जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखलम टा...\nसहा जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल\nम. टा. वृत्तसेवा, जामखेड\nफायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची दुचाकी जामखेड तालुक्यातील आघी-करमाळा रस्त्यावर अडवून त्याला मारहाण करून त्याच्याकडील अडीच लाख लुटण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत आयटीआयजवळ बंदुकीचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटण्यात आले. दोन्ही प्रकरणांत एकूण सहा जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजामखेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पहिल्या घटनेत, फिर्यादी रेवण्णाथ हनुमंत सालगुडे (वय ३१, रा. करमाळा) हे रविवारी (९ सप्टेंबर) दुपारी सव्वादोनच्या सुमारास आपल्या फायनान्स कंपनीचे पैसे गोळा करण्यासाठी करमाळा येथून जामखेड तालुक्यात आले होते. परिसरातील धोंडपारगाव, पिंपरखेड, हळगाव येथील खातेदारांचे पैसे गोळा करून ते आपल्या दुचाकीवरून आघी-करमाळा रोडने जात असताना लाल रंगाच्या बिगर नंबरच्या मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला काळ्या रंगाचा कपडा बांधून त्या ठिकाणी आल्या. त्यांनी सालगुडे यांच्या दुचाकीला त्यांची गाडी आडवी लावून सालगुडे यांना थांबवले व लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्याजवळ असलेली २ लाख ३२ हजार ५५० रुपये असलेली लाल रंगाची बॅग हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. रेवण्णाथ सालगुडे यांना करमाळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेत दोन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतर दुसऱ्या घटनेत, फिर्यादी प्रदर्शन संदिपान संत (वय २९, रा. भोजगाव, ता. गेवराई, जि. बीड) हे रविवारी (९ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जामखेड-करमाळा रोडवरील आयटीआय परिसरातून सळयांनी भरलेला ट्रक घेऊन नातेपुते या ठिकाणी निघाले होते. त्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरच्या कारमधून चार व्यक्ती आल्या व त्यांनी आपली कार ट्रकला आडवी लावून ट्रक थांबवला. चोरट्यांनी संत यांना पिस्तूलचा धाक दाखवून ट्रकची काच फोडली व पिस्तूलाने संत यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्याजवळ असलेले रोख साडेसहा हजार रुपये घेऊन आरोपी कारसह पळून गेले. या प्रकरणी चार जणांविरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांची माहिती समजताच जामखेड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी भेट दिली असून ते तपास करीत आहेत.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भाजपमुक्त भारत नको: राहुल\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार: के. चंद्रशेखर राव\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवादी हल्ला, ४ पोलीस शहीद\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल गांधी\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेता हवाय: ओवेसी\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nलोणी येथे २७ जुगारींना अटक...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nयंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/union-government-against-dalit-congress-bsp-allegations-107335", "date_download": "2018-12-11T23:12:09Z", "digest": "sha1:CYEH5B7YIYXHBYZZ6ILP276B75W624IA", "length": 13885, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Union Government is Against Dalit Congress BSP allegations केंद्र सरकार दलितविरोधी ; काँग्रेस, बसपचा आरोप | eSakal", "raw_content": "\nकेंद्र सरकार दलितविरोधी ; काँग्रेस, बसपचा आरोप\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पुन्हा राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सभापती वेंकय्या नायडू यांनी आज दिली. जेटली यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ काल (ता.2) समाप्त झाला होता. जेटली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. मात्र, आज पार पडलेल्या शपथविधी समारंभास ते अनुपस्थित होते.\nनवी दिल्ली : राज्यसभेवर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी संपन्न होताच कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कॉंग्रेस व बहुजन समाजवादी पक्षाने केंद्र सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप केला.\nकॉंग्रेससह, तृणमूल, समाजवादी पक्ष, बसप, टीडीपी तसेच, अण्णा द्रमुक, द्रमुक विरोधी पक्षांतील सदस्यांनी कामकाजाला प्रारंभ होताच सभापतींच्या आसनासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती वेंकय्या नायडू यां���ी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट करूनही हा गोंधळ सुरू राहिला. परिणामी नायडू यांना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.\nबॅंकांतील गैरव्यवहार, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, कावेरी वाद तसेच दलितांवरील अत्याचार या मुद्द्यांवरून विविध पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे 5 मार्चपासून सभागृहात ठोस कामकाज होऊ शकलेले नाही.\nसभागृह नेतेपदी पुन्हा जेटली\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची पुन्हा राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सभापती वेंकय्या नायडू यांनी आज दिली. जेटली यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ काल (ता.2) समाप्त झाला होता. जेटली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. मात्र, आज पार पडलेल्या शपथविधी समारंभास ते अनुपस्थित होते.\n41 जणांनी घेतली शपथ\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, जगत प्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध राज्यांतून राज्यसभेवर निवडून आलेल्या 58 सदस्यांपैकी 41 जणांनी आज शपथ घेतली. थावरचंद गेहलोत यांनी संस्कृतमधून सदस्यपदाची शपथ घेतली, तर भाजपचे सरोज पांडे यांचा पाय फ्रॅक्‍चर असल्याने त्यांनी जागेवरूनच शपथ घेतली.\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nकाँग्रेसचं आता 'आरंभ है प्रचंड'\nनवी दिल्ली : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली. त्यानंतर काँग्रेसकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'जनता...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nभाजपने आत्मपरीक्षण करावे : विजय सरदेसाई\nमडगाव ः गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा...\nराजस्थानमध्ये पायलट की गेहलोत\nजयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-ring-landslide-due-heavy-rains-127085", "date_download": "2018-12-11T23:34:22Z", "digest": "sha1:ABQEOXHGBOHDJY5TXHZ5LRSQRQ5SVWIW", "length": 13271, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News ring landslide due to heavy rains रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन\nशुक्रवार, 29 जून 2018\nरत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.\nरत्नागिरी - मिरजोळे मधलीवाडी परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले आहे. 2006 नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.\n2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीही मोठे भूस्खलन झाले होते. सुमारे चार ते पाच एकर जमीन एकाचवेळी खचली होती. यात शेती, बागायती देखील उध्वस्त झाली. अशा घटनांमुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणेही कठीण झाले. काही शेतकऱ्यांनी शेती करणेही सोडून दिले.\nअशा घटनांमुळे प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली होती. घटनेची दखल घेत लगोलग भेटीही दिल्या होत्या. भूवैज्ञानिकांनीही या प्रकारची दखल घेतली होती. यावेळी त्यांनी रिंग लॅंन्डस्लाईड प्रकार असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून उपाय योजनेसाठी पाठवण्यात आला. सातत्याने पाठपुरावा करून त्याठिकाणी आपत्कालीन उपाय योजना झाली. काँक्रीटचा धुपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आला. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झालेत. पण उपाय��ोजना करूनही सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचली आहे. अशीच जमीन खचत राहिल्यास हा धोका वाढणार आहे. यात काही एकर शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे.\nजवळच भाटवडेकर तसेच वाडकरवाडी लोकवस्ती आहे. त्यामुळे हे ग्रामस्थ देखील चिंतेत आहेत. प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.\nदत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन खचून न भरून येणारे नुकसान झाले आहे. नदीचा प्रवाह बदलल्याने आणि जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा खचण्याचा प्रकार आजही सुरु आहे.\nकेळी नुकसानीची सरसकट भरपाई अजूनही मिळेना\nरावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016...\nअतिवृष्टीमुळे ११ हजार शेतकऱ्यांचे नुकसान\nनागपूर - जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ८ हजार ५८२ हेक्‍टरमधील ११ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानच्या मदतीसाठी ९...\nदुष्काळाच्या घोषणेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई : राज्यभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च...\nदुष्काळाच्या घोषणेसाठी उच्च न्यायालयात याचिका\nमुंबई - राज्यभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने दुष्काळ घोषित...\nगेली सुमारे दोन वर्षे देशभराच्या विविध भागांत शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. त्यावर तात्कालिक दृष्टिकोनातून तात्पुरती उत्तरे शोधण्यापेक्षा...\nतुळजापूर : गेल्या दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर तालुक्याच्या काही भागात बुधवारी (ता. 3) पहाटे पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तुळजापूर आणि मंगरुळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/sand-smuggling-crime-fire-126496", "date_download": "2018-12-11T23:05:15Z", "digest": "sha1:SPO6K5PQTVGXEVL62YYUZ2KEGH7A7TO6", "length": 12331, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sand smuggling crime fire कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 27 जून 2018\nचिमूर (जि. चंद्रपूर) - वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली.\nचिमूर (जि. चंद्रपूर) - वाळूतस्करीत जप्त केलेले ट्रॅक्‍टर घेऊन येताना वाळूतस्कराने महसूल कर्मचारी आणि ट्रॅक्‍टरवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायब तहसीलदार वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास घडली.\nमहसूल कर्मचाऱ्यांना वाळूची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, चालक दत्तात्रय देवराव कडपे यांनी गांधी चौक गाठले. वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्‍टर थांबविले. मात्र, ट्रॅक्‍टरचालक घटनास्थळावरून पळून गेला. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ट्रॅक्‍टर जप्तीची कारवाई केली. चालक देवराव कडपे जप्त केलेले ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात नेण्यासाठी निघाले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाळूतस्कर मनोज खुशाल नागपुरे आणि त्याच्या एका सहकाऱ्याने ट्रॅक्‍टर अडविले. सोबत आणलेले पेट्रोल ट्रॅक्‍टर आणि चालक कडपे यांच्यावर ओतले आणि आगीची काडी फेकली. मात्र, तेवढ्यात नायब तहसीलदार राजमाने आणि इतर महसूल कर्मचारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.\nचालक दत्तात्रय कडपे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वाळूतस्कर मनोज नागपुरे आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तलिहिस्तोवर वाळूतस्कराला अटक झाली नव्हती.\nराहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब : पृथ्वीराज चव्हाण\nमुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक प्र��ेशातील भाजपच्या अत्यंत महत्वाची हिंदीच्या हृदयभूमीतील ही राज्ये आहेत. छत्तीसगडमध्ये...\n#अग्नितांडव : आगीचे कारण अनिश्‍चित\nपुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल...\nकलियुगातील कमलपत्रावरील ही एक अस्पर्शित लोककथा. कुणीही कुणालाही कधीही न सांगितलेली. कुणीही कुणाकडून कधीही न ऐकलेली कुणीही कधीही कधीही (आजवर) न...\nरविभवनात आग, महिला भाजली\nनागपूर : नागपुरातील अत्यंत व्हीव्हीआयपींच्या थांबण्याचे ठिकाण असलेल्या रविभवनातील कॅन्टीनमध्ये आज सायंकाळी लागलेल्या आगीत तीन महिला जळाल्या. यातील 60...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच...\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maazeswayampaakprayog.blogspot.com/2010/06/hariyali-mango-paneer_3559.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1230796800000&toggleopen=MONTHLY-1275375600000", "date_download": "2018-12-11T23:33:13Z", "digest": "sha1:V3G6R6TQSTSVLHHS3M65UPE4QADURQPL", "length": 11755, "nlines": 367, "source_domain": "maazeswayampaakprayog.blogspot.com", "title": "माझे स्वयंपाक प्रयोग: हरियाली मेन्गो पनीर", "raw_content": "\nमला नवीन नवीन पदार्थ करायला फार आवडते. अर्थातच त्यामुळे नवरा आणि आमच्याकडे येणारे पाहुणे त्या प्रयोगाचे शिकार बनतात. पण त्यांनी दिलेल्या प्रशंसेच्या चार शब्दांनी नवीन उत्साह येतो. असंच चालू असताना एक दिवशी हे सगळे प्रयोग ब्लॉग करायचा विचार आला आणि ह्या ब्लॉगचा जन्म झाला. बहुतेक पदार्थ मी आईला विचारून किंवा पुस्तके, इंटरनेटवरचे लेख, मासिके वाचून माझ्या चवीनुसार बनवले आहेत. आशा आहे की ह्या ब्लॉगचा तुम्हाला पण उपयोग होईल आणि नवीन पदार्थ बनविण्याचे प्रोत्साहन मिळेल.\nआज आम्ही कपिल आणि श्रीन्खलाला रात्रीच्या जेवणासाठी भेटणार होतो. पण आयत्यावेळी आम्ही तो बेत रद्दकरून घरीच काहीतरी खाण्याचे ठरवले. माझ्याकडे मागच्या आठवड्यात मयुरीमधून आणलेली कैरी होती त्यामुळे मी त्याचे सलाड बनवण्याचा विचार करत होते पण शेवटच्याक्षणी मी बेत बदलून हरियाली मेन्गो पनीर बनवले. अतिशय उत्तम चव आली.\n१ चमचा लसूण पाकळ्या\n१/२ चमचा गरम मसाला\n१ चमचा धने पूड\n१/२ चमचा जिरे पूड\nमिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि १ वाटी पाणी घालुन बारीक पेस्ट बनवणे.\nकढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे.\nत्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे.\nत्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरचीची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे.\nत्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालुन ढवळणे.\nपनीरचे तुकडे आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे\nमी जी कैरी वापरली ती फार आंबट नव्हती त्यामुळे त्याच्या हलक्या आंबटपणामध्ये भाजीची चव एकदम खुलून आली. त्यामुळे जर कैरी खूप आंबट असेल तर त्याचे प्रमाण कमी करायला विसरू नये.\nलेखन: शीतल कामत | More\nLabels: ग्रेव्ही, तेल, पनीर, पनीराचे पदार्थ, फळं, भाजी, भाज्या, मसाले\nतोंडी लावायचे पदार्थ (63)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे\nपफ पेस्ट्री शीट (2)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमाझ्या वाटी आणि चमचा ह्याचं प्रमाण साधारण असे आहे\n१ चमचा = ५ ml\n१ वाटी = १२५ ml\n॥ उगाच उवाच ॥\nअगा मज ज्ञाना भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood-actor-rajpal-yadav-sentenced-to-three-months-imprisonment-9668.html", "date_download": "2018-12-11T22:45:06Z", "digest": "sha1:M5RZT6TM7QZ7PWP2R7GQZUZ7XDMDI2ZY", "length": 19533, "nlines": 154, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा, पहा काय आहे कारण | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nबॉलीवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा, पहा काय आहे कारण\nबॉलीवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) ला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2010 मध्ये राजपाल यादवने एका व्यक्तीकडून 5 करोड रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज राजपाल यादव फेडू शकला नाही. या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाने राजपाल यादवला एकूण 10 करोड 40 लाख इतकी रक्कम त्या व्यक्तीला परत देण्यास सांगितले होते. मात्र ही रक्कमही राजपाल यादव चुकती करू शकला नाही. मात्र आता कोर्टाने यावर सक्त कारवाई करत राजपाल यादवला 3 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले आहे.\nइंदौरच्या सुरेंदर सिंह यांच्याकडून दिग्दर्शीय पदार्पणाचा चित्रपट 'अता पता लापता' (Ata Pata Laapata) बनवण्यासाठी राजपाल यादवने पाच करोड रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत देताना राजपालने मुंबईतील अॅक्सिस बँकेचा चेक सुरेंदर सिंहला दिला होता. सप्टेंबर 2015 ला हा चेक बँकेत जमा केल्यावर तो बाऊंस झाला. यानंतर सुरेंदरने सिंहने वकिलांच्यामार्फत यादवला यासंबंधी नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही यादवने पाच करोड रुपये भरले नाही. शेवटी सिंह यांनी राजपाल विरोधात केस दाखल केली. याप्रकरणाबाबत न्यायालयाने राजपालला तीन महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.\n2 नोव्हेंबर 2012 साली राजपाल यादवचा ‘अता पता लापता’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता, यामुळे राजपालचे कर्ज अजूनच वाढत गेले. राजपाल यादवने बॉलिवूडमध्‍ये 'हंगामा,' 'वक्त,' 'चुप चुप के,' 'गरम मसाला,' 'फिर हेरा फेरी,' 'ढोल' यासारख्‍या लोकप्रिय चित्रपटांमध्‍ये काम केले आहे.\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-12-11T22:37:26Z", "digest": "sha1:VSKQTL2PGWJNWUF72YIOOVVWAM4SEDAU", "length": 9260, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रास्नोयार्स्क क्राय - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रास्नोयार्स्क क्रायचे रशिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २३,३९,७०० चौ. किमी (९,०३,४०० चौ. मैल)\nघनता १ /चौ. किमी (२.६ /चौ. मैल)\nक्रास्नोयार्स्क क्राय (रशियन: Красноярский край) हे रशियाच्या संघाती�� एक क्राय आहे. सायबेरियाच्या मध्य भागात वसलेले क्रास्नोयार्स्क हे आकाराने रशियाचे सर्वात मोठे क्राय असून त्याने रशियाच्या एकुण क्षेत्रफळाच्या १३% भाग व्यापला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१७ रोजी १८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_693.html", "date_download": "2018-12-11T22:18:06Z", "digest": "sha1:GNWS5HDJ5JRYLMJHZ6V2LZ7WCAZU3L76", "length": 17915, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "वृत्तपत्रांना सर्वतोपरी सहकार्य करु : श्रीमंत संजीवराजे - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > वृत्तपत्रांना सर्वतोपरी सहकार्य करु : श्रीमं�� संजीवराजे\nवृत्तपत्रांना सर्वतोपरी सहकार्य करु : श्रीमंत संजीवराजे\nफलटण : पूर्वीच्या काळात बातमीसाठी केवळ वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागत होते. आज पत्रकारिता क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडियाचे फार मोठे आक्रमण झाले आहे. अशा बदलत्या परिस्थितीत वृत्तपत्र चालवणे सोपे नसले तरी शाश्‍वत व सविस्तर बातमीसाठी वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर वृत्तपत्रांनी अनेक सामाजिक क्रांती घडवली आहे. ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वृत्तपत्रे टिकली पाहिजेत. तालुक्याच्या विकासात स्थानिक वृत्तपत्रांचे मोठे योगदान असून सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या , अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ पुरस्कृत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानामध्ये ग्रामीण विभागातून सातारा जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचा सत्कार समारंभ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश देशपांडे, प्रा.रमेश आढाव, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.\nश्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, कृष्णा खोर्‍याच्या माध्यमातून फार मोठी जलक्रांती झाली आहे. इथूनपुढच्या काळात पाण्याच्या नियोजनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानात जिल्ह्याला ग्रामीण विभागातून देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे हे संपूर्ण यंत्रणेचे यश आहे. पत्रकार हा समाजाचा मोठा आधारस्तंभ असून समाजामध्ये बदल घडवण्यासाठी, विकासाची कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वृत्तपत्रांची साथ आवश्यक असते.\nआज वृत्तपत्रांसमोर प्रचंड आव्हाने जरी असली तरी कालानुरुप बदल करुन त्यांना पुढे जावे लागणार आहे. पत्रकारितेत नव्याने तरुण वर्ग सहभागी होताना दिसत आहे. त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन समाजातील अनेकांच्या मतांचे एकत्रित चित्रण वृत्तपत्रातून उमटत असते त्यामुळे अशा वृत्तपत्रांच्या संपादकांच्यावतीने झालेला आजचा सत्कार फार मोठा आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगीतले.\nरविंद्र बेडकिहाळ म्हणाले, वृत्तपत्रांचे राज्यपातळीवरचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते. छोट्या वृत्तपत्रांच्या मालकांना संपादक, प्रकाशक, मुद्रक व विक्रेते अशा एक ना अनेक पातळीवर काम करावे लागते. तालुका पातळीवर काम करत असताना त्यांना अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जाहिरात वितरणाचे धोरण काटेकोर पाळले जात नाही. त्यांच्याकडून छोट्या वृत्तपत्रांकडे दुर्लक्ष होते असे सांगून या वृत्तपत्रांना सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांनी पाठबळ द्यावे, अशी मागणी बेडकिहाळ यांनी केली.\nअरविंद मेहता म्हणाले, छोट्या वृत्तपत्रांची चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील वृत्तपत्रे, पत्रकार यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी, शासनाच्या पत्रकारांसाठीच्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तालुक्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या वृत्तपत्रांचा उपयोग करुन घ्यावा, त्यामाध्यमातून छोट्या दैनिक व साप्ताहिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत होईल, असेही मेहता यांनी सांगीतले.\nप्रारंभी रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते श्रीमंत संजीवराजे यांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन कृष्णाथ चोरमले यांनी केले. उपस्थितांचे स्वागत विशाल शहा यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव रोहित वाकडे यांनी तर आभार उपाध्यक्ष बापूराव जगताप यांनी मानले.\nकार्यक्रमास शहर व तालुक्यातील वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांग��े करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://fbkavita.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-12-11T21:59:08Z", "digest": "sha1:XIZOSKWVON26MAEAI4UORRNECUIMXOVE", "length": 8487, "nlines": 97, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय | ढापलेल्या कविता", "raw_content": "\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nअसं घडूच शकत नाही\nडोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं\nउगीच असं घडत नाही\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nअसं घडूच शकत नाही\nमनही निजू शकत नाही\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nअसं घडूच शकत नाही\nएक क्षणही तुझ्या आठवणीशिवाय\nमाझा कधीच जात नाही\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nअसं घडूच शकत नाही\nफक्त तूच माझं विश्व झाली आहेस\nइतकं वेड मला लागू शकत नाही\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nअसं घडूच शकत नाही\nउगीच माझ्या रोमा रोमात\nतुझी प्रीत फुलली नाही .\nतुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे.. काबूत रहाव तुझ्या नेहमी.. असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे.. का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा ...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nतू हसली आणि रडलीस तरीही तुझं प्रेम तोलू शकत नाही..\nथोड उलट आहे माझं तुझ्या हसर्या चेहर्यापेक्षा मला तुझा रडवा चेहराच आवडतो,,,,,, मोहाच्या तीरापेक्षा त्यातला आपलेपणा मला जास्त भावतो तुझ...\nमाझा ही जीव तिच्यात दडलाय...\nतिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते...\nसमुद्र..... दूरवर पसरलेला निळाभोर शांत पांढरी झाल पांघरलेला लाटांन मधेच रमणारा माणसांपासून अलिप्त राहणारा, पाण्यालाही सीमा बांधणारा असाच आहे...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nगुलाबी थंडी... का कोण जाणे कशी एकांतात ती आली.... लाडीक चाळे करत झोंबणा-या वा-यासह इकडे तिकडे शोधू लागलो आडोसा...लपण्यासाठी ...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\nमाझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे\nमाझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फ़िदा आहे तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील स्कार्फ़ तू लपेटून घे नसशील स...\n© 2015 ढापलेल्या कविता\nढापलेल्या कविता: तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/455010", "date_download": "2018-12-11T22:49:18Z", "digest": "sha1:REPKXU6LFPBHAQSJG2KZ2YUAMQZD3DRJ", "length": 5847, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोब्रा सापाबरोबर व्हिडिओ, अभिनेत्रीला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » कोब्रा सापाबरोबर व्हिडिओ, अभिनेत्रीला अटक\nकोब्रा सापाबरोबर व्हिडिओ, अभिनेत्रीला अटक\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकोब्रा सापाबरोबर सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करणे टीव्ही अभिनेत्रीला महागात पडले आहे. कोब्रा गळय़ात घालुन काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे.\nकाही महिन्यांपूर्वी शुतीचा छोटय़ा पडद्यावर ‘नागाजुर्न … एक योध्दा’ ही मालिका ‘लाईफ ओके’ वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱया अभिनेत्री श्रुती उल्फतने गाळय़ात नाग घालून दोन व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनासाठी तयार करण्यात आला होता श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. श्रुती उल्फतने अभिनय केलेले राझ, ऐतबार यासारखे चित्रपट गाजले हेते. त्याचप्रमाणे चलती का नाम अंताक्षरी हा टिव्हि शो आणि आय लव्ह यू, ससुराल गेंदा फूल, जमाई राजा, यासारख्या मालिकांमध्येही ती झळकली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही माहिन्यांपूर्वी टीका सुरू झाली होती. त्यानंतर श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या चौघांना अटक झाली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधी दोन व्यवसथापकांचा समावेश आहे.\nलोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्राने कायदा करावा : राबडी देवी\nबुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा : देवेंद्र फडणवीस\nगुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला,19 जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी – नारायण राणे\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/nokia-to-launch-5g-network-services-in-india-290388.html", "date_download": "2018-12-11T22:59:27Z", "digest": "sha1:IX4FJVFRC4STLHG5PLR6BEXJHULZ4D2G", "length": 13849, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्ट��री\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nनोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार\n2020 पर्यंत नोकियाचं 5जी नेटवर्क कार्यन्वित होण्याची शक्यता आहे.\n19 मे : काही वर्षांपूर्वी आपल्या मोबाईल हँन्डसेटसाठी प्रसिद्ध असणारी फिनलॅण्डची कंपनी नोकिया भारतात 5जी नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या 5जी सेवेसाठी नोकिया बंगळुरूत विकास केंद्र उभारणार आहे. 2020 पर्यंत नोकियाचं 5जी नेटवर्क कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. सध्या एअरटेल भारती आणि बीएसएनएलच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर भारतात 5जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.\nभारतामध्ये 5जी नेटवर्कसाठी नोकिया भारतामध्ये संशोधन आणि विकास केंद्राची बंगळुरुमध्ये स्थापना करणार आहे. या केंद्राच्या प्रमुख रुपा संतोष यांनी माहिती दिली. 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी तयारी आम्ही सुरू केली असून क्लाऊड तसंच मोठ्या डेटा सेंटर्सवर आम्ही विशेष लक्ष कें���्रीत करणार असल्याचे रूपा यांनी सांगितलं. तसंच 2018मध्ये या केंद्राशी संबंधित कर्मचार्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nजगभरातील अनेक कंपन्या 5जी नेटवर्कची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2020 पासून हे नेटवर्क कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. 5 जीमुळे वॉयरस (मोबाईल आणि डेटा टर्मिनल्सच्यामध्ये गतीमान देवणघेवाणीचे मोजण्याचे एकक), डेटा आणि व्हिडिओ ट्रफिकबरोबरच ब्रण्ड विड्थच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेगात इंटरनेट सेवा वापरता येतील.\nआम्ही आधीच युरोपमधील औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी 5जी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी करार केला असल्याची माहिती रुपा यांनी दिली. मात्र, 2018मध्ये नक्की किती जणांना नोकरी देणार याबद्दलची माहिती अद्याप कंपनीकडून देण्यात आलेली नाही. सध्या कंपनीसाठी भारतात 6 हजार इंजिनियर्स काम करत आहेत. याशिवाय, अमेरिका आणि चीनमध्येही कंपनीची संशोधन केंद्रे आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:US_patent", "date_download": "2018-12-11T22:05:05Z", "digest": "sha1:ITFOXNYBMA2HMOSQZAMDHI3DH2LDG3TD", "length": 3660, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:US patent - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ��� मे २०१६ रोजी १७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/hair-care-in-winter/", "date_download": "2018-12-11T23:30:51Z", "digest": "sha1:WD3YSHCVL56HS4D65KTMNSA4HPTRL2FF", "length": 9577, "nlines": 75, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "Hair Care in Winter - HairStyles For Men", "raw_content": "\nहिवाळ्यात केसांची विशेष निगा राखावी लागते. हिवाळ्यात केस कोरडे पडून त्यामध्ये कोंडा होतो. केस गोठल्यासारखे होतात. त्यांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. बऱ्याचदा केस दुभंगण्याचाही त्रास याच काळात अधिक प्रमाणात जाणवतो. टाळूची त्वचा कोरडी पडल्यामुळे तिला खाज सुटते. सर्वांदेखत केस खाजवताना खूप अवघडल्यासारखं होतं. हिवाळ्यात केस, टाळूची त्वचा कोरडी पडणं आणि केस दुभगंण इत्यादी त्रासपासून वाचायचं असेल तर केसांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी टाळूच्या त्वचेला पुरेसं मॉइश्चरायझर मिळणं गरजेचं आहे.\nहिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे टाळूची त्वचा कोरडी पडते. तसंच दररोज केसांवरून आंघोळ केल्यामुळेही कोंडा होतो. परंतु इन्फेक्शन, टाळूची त्वचा तेलकट असल्यास कोंडा होतो. कोंड्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर केस गळतात. थंडीमधल्या कोरड्या हवामानामुळे टाळूच्या त्वचेवरील मॉइश्चर कमी होऊन त्वचा कोरडी होते.\nआयुवेर्दामध्ये कोंड्यावर उत्तम उपाय आहे. केसांसाठी खास आयुवेर्दिक शॅम्पू, मॉइश्चरायझर आहेत. थंडीत केसांमध्ये कोंडा होऊ नये म्हणून काही टिप्स:\n# नियमित केस व्यवस्थित विंचरायला हवेत. केस नियमित न विंचरल्यामुळे टाळूवरील मृत त्वचा निघत नाही.\n# आठवड्यातून तीन वेळा तरी केस धुवा.\n# कोंड्यामुळे केस खराब होतात. त्यामुळे कोंड्यावर उपयुक्त ठरेल असा शॅम्पू वापरा.\n# कोंड्यावर उपयुक्त ठरेल असं तेलही बाजारात मिळतं. ते केस धुण्या आधी एक तास केसांच्या मुळांशी लावा.\n# शॅम्पू लावून झाल्यावर केस हलक्या हाताने चोळून धुवा.\n# कंडिशनरमुळे केसांना मॉइश्चर मिळतं. हे मॉइश्चर केसांच्या मुळांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतं.\n# आहारात व्हिटॅमिन्स आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवा.\n# सूर्यकिरणांामुळे केसांना इजा पोहोचते. म्हणून उन्हात जाताना डोक्यावर टोपी घाला किंवा स्कार्फ बांधा.\n# स्ट्रेटनिंग, पमिर्ंग आणि कलरिंगसारख्या केमिकल ट्रिटमेण्ट शक्यतो करू नये. त्यामुळे केसांना नुकसान पोहोचतं.\n# प्रमाणाबाहेरील उष्णता केसांना आणि टाळूला हानिकारक ठरते.\n# शरीर निरोगी राहण्यासाठी काळजी घ्या. कारण अती ताण हे कोंडा होण्याचं मुख्य कारण आहे.\n# नियमित व्यायाम, योगासनं, मेडिटेशनमुळे ताणतणावांना दूर ठेवता येतं.\nकोंडा पूर्णत: बरा होण्यासारखा आहे. पण त्यासाठी नियमित उपचार घेणं गरजेचं आहे. काही आयुवेर्दिक शॅम्पूमुळे कोंडा कमी होऊ शकतो.\n# झिंक प्रिथिवन : केसांमधील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतं.\n# सेलेनियम सल्फाइड : यामुळे टाळूमधील तेलग्रंथीमधल्या तेलनिमिर्तीचं प्रमाण कमी होतं.\n# कोल टार : अँटीफंगल इन्फेकशनवर परिणामकारक आहे.\n# केटोकोन्झोले : केसांमध्ये अँटीफंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून टाळूच्या त्वचेवर सुरक्षा आवरणासारखा उपयोग होतो.\nकोंड्यासाठी नैसगिर्क घटक असलेला शॅम्पूही वापरता येतो. त्यामधील काही उपयुक्त घटक :\n# चहापाती तेल: कोंड्याला प्रतिकार करतं.\n# दाक्षाच्या बिया, ब्राह्माी, तुळस: कोंड्यावर परिणामकारक\n# कोरफड, अनंतमूळ आणि रोझमेरी: यामुळे केसांना मॉइश्चर आणि पोषण मिळतं.\nकोंड्याच्या समस्येने आज सगळेच त्रासले असले तरी यावर भरपूर उपाय आहेत. आयुवेर्दात खास कोंड्यासाठी बरेच उपचार दिलेले आहेत. याची सुरुवात आयुवेर्दिक घटक असणाऱ्या उत्पादनांच्या वापराने करा. कारण वनस्पतींच्या माध्यमातून निसर्गापासून आलेला चांगुलपणा आपल्या केसांसाठी केव्हाही चांगलाच आहे.\n« लांब केसांच्या लेटेस्ट स्टाइल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://maazeswayampaakprayog.blogspot.com/2008/10/kofta-curry_9135.html", "date_download": "2018-12-11T23:15:25Z", "digest": "sha1:7SOLAWHL26RUNFNVSMZF6A2OYUG7N2TW", "length": 11673, "nlines": 377, "source_domain": "maazeswayampaakprayog.blogspot.com", "title": "माझे स्वयंपाक प्रयोग: कोफ्ता करी", "raw_content": "\nमला नवीन नवीन पदार्थ करायला फार आवडते. अर्थातच त्यामुळे नवरा आणि आमच्याकडे येणारे पाहुणे त्या प्रयोगाचे शिकार बनतात. पण त्यांनी दिलेल्या प्रशंसेच्या चार शब्दांनी नवीन उत्साह येतो. असंच चालू असताना एक दिवशी हे सगळे प्रयोग ब्लॉग करायचा विचार आला आणि ह्या ब्लॉगचा जन्म झाला. बहुतेक पदार्थ मी आईला विचारून किंवा पुस्तके, इंटरनेटवरचे लेख, मासिके वाचून माझ्या चवीनुसार बनवले आहेत. आशा आहे की ह्या ब्लॉगचा तुम्हाला पण उपयोग होईल आणि नवीन पदार्थ बनविण्याचे प्रोत्साहन मिळेल.\nजेंव्हा जेंव्हा आम्ही दुधी भोपळा आणतो तेंव्हा अजॉय हा कोफ्ता बनवायला सांगतो. काल मी शेवटी बनवला आणि इथे कृती देत आहे\n४ वाटी किसलेला दुधी भोपळा\n१/२ चमचा लसूण पेस्ट\n१/४ चमचा गरम मसाला\n१/४ चमचा आमचूर पूड\n१/४ चमचा धने पूड\nकिसलेल्या दुधी भोपळ्याला मीठ लावणे व बाजूला ठेवणे.\nपिळून सुटलेले पाणी वेगळे करून त्यात १/२ चमचा जीरा, १/२ चमचा तिखट, गरम मसाला आणि आमचूर पूड घालणे.\nलिंबाच्या आकाराचे गोळे करून तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.\nकढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.\nत्यात बारीक चिरून कांदा, लसूण पेस्ट घालुन गुलाबी रंगावर भाजणे.\nत्यात हळद, उरलेली तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.\nटोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे. पाणी घालुन उकळी आणणे.\nमिश्रण मिक्सरमध्ये मिश्रण घालुन बारीक वाटणे.\nकढईत वाटण व पाणी घालुन त्यात कोफ्त्याचे गोळे घालुन उकळी आणणे.\nवरून कोथिंबीर घालुन वाढणे.\nमी कोफ्त्याला मसालेदार बनवले आणि ग्रेव्ही थोडी कमी मसालेदार ठेवली त्यामुळे कोफ्त्याची जास्त मजा येते.\nलेखन: शीतल कामत | More\nLabels: ग्रेव्ही, तोंडी लावायचे पदार्थ, बेसन, भाजी, भाज्या, मसाले\nतोंडी लावायचे पदार्थ (63)\nचेरी आणि काजूचा कप केक\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे\nपफ पेस्ट्री शीट (2)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमाझ्या वाटी आणि चमचा ह्याचं प्रमाण साधारण असे आहे\n१ चमचा = ५ ml\n१ वाटी = १२५ ml\n॥ उगाच उवाच ॥\nअगा मज ज्ञाना भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-11T22:01:44Z", "digest": "sha1:MKGB7TQEPFKMNJUEZNT6G3E3K5LKPDQH", "length": 5675, "nlines": 23, "source_domain": "marathiinternet.in", "title": "ट्विटर मराठी संमेलन – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nरोहन January 7, 2016 भाषा, मराठी\nट्विटरवर आपले मनोगत हे एकावेळी १४० कॅरॅक्टर्समध्ये व्यक्त करावे लागते. अक्षर, अंक, चिन्ह, स्पेस या सार्‍यांचा कॅरॅक्टर्स अंतर्गत समावेश होतो. १४० कॅरॅक्टर्सची मर्यादा हे ट्विटरचं वेगळेपण आहे, त्याची ओळख आहे. पण केवळ १४० कॅरॅक्टर्समध्ये व्यक्त होणं अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे ते ट्विटरचा फारसा वापर करत नाहीत. परिणामी ट्विटरचे वापरकर्ते (Users) फेसबुकच्या तुलनेत कमी आहे. पण जितके वापरकर्ते कमी असतील, तितके उत्पन्न देखील कमी मिळते. त्यामुळे ट्विटर आता १४० कॅरॅक्टर्सची मर्यादा हटवण्याचा गांभिर्याने विचार करत आहे. ही मर्यादा हटवल्यास आपल्याला ट्विटरवर १० हजार कॅरॅक्टर्समध्ये आपले मनोगत मांडता येईल.\n १५ ते १८ जानेवारी दरम्यान पुण्याशेजारी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ होणार आहे. संबंधित कार्यक्रमांचे वेळापत्रक हे मी लवकरच फेसबुकवरुन प्रकाशित करेन. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आवर्जून साहित्य संमेलनात सहभाग नोंदवावा पण ज्यांना पिंपरी-चिंचवडला भेट देणे शक्य होणार नाही, त्यांना ट्विटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात सहभागी होता येईल. Marathi Wordने याकरिता ट्विटरवर पुढाकार घेतलेला आहे. त्यादृष्टीने विविध विषयांना अनुसरुन १२ हॅशटॅगही देण्यात आलेले आहेत. आपल्याला हॅशटॅग संदर्भात माहिती नसेल, तर ‘हॅशटॅग म्हणजे काय पण ज्यांना पिंपरी-चिंचवडला भेट देणे शक्य होणार नाही, त्यांना ट्विटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात सहभागी होता येईल. Marathi Wordने याकरिता ट्विटरवर पुढाकार घेतलेला आहे. त्यादृष्टीने विविध विषयांना अनुसरुन १२ हॅशटॅगही देण्यात आलेले आहेत. आपल्याला हॅशटॅग संदर्भात माहिती नसेल, तर ‘हॅशटॅग म्हणजे काय’ हा लेख वाचावा\nट्विटर मराठी भाषा संमेलन २०१६ – १२ हॅशटॅग\nकला आणि साहित्याने माणसाचे मन समृद्ध होते. समृद्ध मन यशाची नवी उंची गाठते म्हणूनच कला आणि साहित्य हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा सक्रिय घटक असायला हवेत. सोशल नेटवर्कमुळे चांगल्या विचारांची देवाण-घेवाण वाढीस लागली आहे. तेंव्हा आपल्यापैकी अधिकाधिक लोक मराठी भाषेच्या या उत्सवात सहभागी होतील अशी आशा आहे.\nरोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nमराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016\nइंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016\nट्विटर भाषा मराठी संमेलन साहित्य हॅशटॅग\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bhayyuji-maharaj-and-vilasrao-deshmukh-relationship-292479.html", "date_download": "2018-12-11T22:34:26Z", "digest": "sha1:Q4YGWXBUEQGGEBUGUFICFSW7TX2G2OTE", "length": 15278, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मं��िर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nअण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...\nमुंबई, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. भय्यूजी महाराज हे राजकीय पक्षांसाठी संकटमोचक होते. त्यांचे काँग्रेससह सर्वच पक्षांसोबत संबंध होते.\nभय्यूजी महाराज यांचं पूर्ण नाव उदयसिंह देशमुख आहे. त्यांचा गृहस्थ संत मानलं जातं पण ते आध्यात्मिक गुरू होण्याआधी वयाच्या 21 व्या वर्षी माॅडलिंग केली होती.\nमध्यप्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये भय्यूजी महाराजांचा चाहता वर्ग आहे. त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली 2011 मध्ये...जेव्हा त्यांनी अण्णा हजारे आणि सरकारमध्ये मधस्थीची भूमिका बजावली होती. त्यांच्या मध्यस्थीमुळे अण्णांनी उपोषण मागे घेतलं होतं. तेव्हा राज्यातून माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी भय्यूजी महाराज यांनी मध्यस्थी केली होती.\nभय्यूजी महाराज राजकीय नेत्यांच्या संपर्कात कसे आले \nमध्यप्रदेश त्या इंदूर शहरात राहणारे भय्यूजी महाराज यांचं राजकीय कनेक्शन महाराष्ट्रातून जोडलं गेलं. भय्यूजींचं मुळ गाव हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यांचं गावात येणे जाणे होते. काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामुळे त्यांचा राजकीय संपर्क सुरू झाला.\n1995 मध्ये अनिल देशमुख यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत संपर्कात आले. भय्यूजी हे मराठा असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव कायम राहिला.\nविलासराव देशमुख यांच्याशी जवळीक\nकाँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी भय्यूजी महाराजांची जवळीक निर्माण झाली होती. विलासराव देशमुख यांच्या संपर्कामुळे राज्याच्या राजकारणात भय्यूजींची ओळख वाढली.\n2000 मध्ये जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, तेव्हा भय्यूजींचा जास्त वेळ महाराष्ट्रात राहत होते. त्यामुळे त्यांना राज्यात राजकीय अतिथीचा दर्जा मिळाला होता.\nकाँग्रेसचे नेते भय्य��जी महाराजांपासून प्रभावीत होते. राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते त्यांचा आदर करत होते. भाजपने गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासोबत भय्यूजी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते.\nअाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या\nफोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज\nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/ias-officer-lost-over-1-lakh-by-unknown-call/49284/", "date_download": "2018-12-11T22:03:30Z", "digest": "sha1:JZYHNCYCXCLIKNKT3UEU5TEH7DJY5POQ", "length": 8745, "nlines": 88, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IAS officer lost over 1 lakh by unknown call", "raw_content": "\nघर देश-विदेश ‘ओटीपी’ घेऊन IAS अधिकाऱ्याला घातली १ लाखांची ‘टोपी’\n‘ओटीपी’ घेऊन IAS अधिकाऱ्याला घातली १ लाखांची ‘टोपी’\nबेंगळुरूमध्ये बसवराजू या वरिष्ठ अधिकाऱ्याला १ लाखांचा गंडा घातला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सायबर पोलिस करत आहेत.\nवरिष्ठ IAS अधिकाऱ्याला १ लाखांचा गंडा घातला गेल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. वाहतूक आणि दळणवळण विभागाचे प्रमुख सचिव बसवराजू यांना हा १ लाखाचा गंडा घातला गेला आहे. याप्रकरणी बसवराजू यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. १९ नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. १९ नोव्हेंबरला बसवराजू यांना एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. यावेळी त्यानं आपलं नाव संतोष सुब्रह्मम्हणीया असून स्टेट बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याची बतावणी केली. तसंच ��्यानं यावेळी डेबिट कार्डची काही माहिती देखील विचारली. यानंतर त्यानं डेबिट कार्ड लवकरच एक्सपायर होणार असून त्याचं रिन्यूव्हेशन करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा असं त्यानं सांगितलं. बसवराजू यांनी देखील लगेच ओटीपी सांगितला देखील. पण, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरानं त्यांच्या खात्यातून १ लाख रूपये काढल्याचा मेसेज बसवराजू यांना आला. यानंतर बसवराजू यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nडायन सीरियलची अभिनेत्री टीना दत्तासोबत गप्पा\nकाय आहे डायन सीरियल\nRajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी\nषडयंत्रकारांच्या सरकारला दिले सडेतोड उत्तर – भूपेश बघेल\nपंतप्रधानांनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा\nजनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे\nVideo: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला ‘प्रणय’\nअहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला – राहुल गांधी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-243445.html", "date_download": "2018-12-11T23:33:16Z", "digest": "sha1:SRFZDEZOCWQTLXAK6UJ5A64L6SJP2KPL", "length": 13277, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाऊदला दणका; युएई सरकारकडून 15 हजार कोटींची संपत्ती जप्त", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nदाऊदला दणका; युएई सरकारकडून 15 हजार कोटींची संपत्ती जप्त\n04 जानेवारी : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात संयुक्त अरब अमिरात (UAE) सरकारने चांगलाच दणका आहे. दाऊदची तब्बल 15 हजार कोटींची संपत्ती जप्त केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी यूएई सरकारला यासंद्रर्भात विनंती केली होती. त्यानंतर युएई सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. या कारव��ईनंतर दाऊद इब्राहिमच्या कारभाराला मोठा हादरा बसणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई दौऱ्यादरम्यान भारताकडून दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा तपशील दिला होता, त्यानंतर यूएई सरकारकडून दाऊदविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. अखेर 15 हजार कोटींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करत यूएई सरकारने दाऊदला जबरदस्त दणका दिला आहे.\nभारताकडून ईडीने जगातील 6 देशांना दाऊदच्या संपत्तीवर कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं होतं. या सहा देशांम्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, यूएई, तुर्कस्तान, साइप्रस आणि मोरक्को यांचा समावेश आहे. दाऊद गेल्या 23 वर्षांपासून भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या यादीत आहे. त्याच्या काळ्या कमाईचं जाळं जगभरात पसरले आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहे, याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/himachal-pradesh-16-deaths-bus-accident-15476", "date_download": "2018-12-11T22:58:33Z", "digest": "sha1:4CO7S4IFU6GNVNLTDMTBRA3LDKXOSMUH", "length": 11273, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Himachal Pradesh : 16 deaths in Bus accident बस नदीत कोसळून 14 जण ठार | eSakal", "raw_content": "\nबस नदीत कोसळून 14 जण ठार\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nमंडी (हिमाचल प्रदेश) - म��डी जिल्ह्यातील विंद्रवाणीजवळ बिआस नदीत खासगी बस कोसळून किमान 14 जण ठार झाले. 40 प्रवाशांना घेऊन ही बस कुलूहून मनालीकडे चालली होती. रस्त्यात आलेल्या मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात ही बस नदीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. मनालीपासून तीन किलोमीटरवर हा अपघात झाला. यात 14 जण ठार झाले.\nअनधिकृतरीत्या मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 16 झाली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातातील जखमींना मंडीच्या विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यातील दोन जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.\nमंडी (हिमाचल प्रदेश) - मंडी जिल्ह्यातील विंद्रवाणीजवळ बिआस नदीत खासगी बस कोसळून किमान 14 जण ठार झाले. 40 प्रवाशांना घेऊन ही बस कुलूहून मनालीकडे चालली होती. रस्त्यात आलेल्या मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या प्रयत्नात ही बस नदीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. मनालीपासून तीन किलोमीटरवर हा अपघात झाला. यात 14 जण ठार झाले.\nअनधिकृतरीत्या मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 16 झाली आहे. अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. या अपघातातील जखमींना मंडीच्या विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यातील दोन जणांची प्रकृतीही चिंताजनक आहे.\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nबिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू\nचिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nअनैतिक संबंधामुळेच त्याने संपवले पत्न��ला\nमहाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/604701", "date_download": "2018-12-11T23:38:03Z", "digest": "sha1:BBOJHSCEVOYP52BWP46PXABBKSQWXDOM", "length": 8305, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्पर्धेतील विजय हा मैलाचा दगड असावा, पण अंतिम ध्येय नाही : महेश काळे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » स्पर्धेतील विजय हा मैलाचा दगड असावा, पण अंतिम ध्येय नाही : महेश काळे\nस्पर्धेतील विजय हा मैलाचा दगड असावा, पण अंतिम ध्येय नाही : महेश काळे\nऑनलाईन टीम / पुणे :\nरिऍलिटी शोमधील विजय हा मैलाचा दगड असावा, अंतिम ध्येय नसावे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. महेश काळे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत आज पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.\nपत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्ष विश्वजीत पवार, खजिनदार ब्रिजमोहन पाटील, चिटणीस विजय जगताप, मीनाक्षी गुरव आदी या वेळी उपस्थित होते.काळे म्हणाले, ’’मुलांना कमी वयातच रिऍलिटी शोमध्ये मिळालेले यश त्यांना पचवता आले पाहिजे. या ठिकाणी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. या स्पर्धांमध्ये आर्थिक बक्षिसाऐवजी गाण्याची संधी किंवा मान्यवर गुरूंकडे शिकण्याची संधी मिळणे या मुलांसाठी अधिक योग्य ठरेल असे वाटते.’’\nहल्ली गूगलवर प्रत्येक घराण्याचे गाणे ऐकायला मिळत असले तरी गूगल हा गुरू होऊ शकत नाही, हा मुद्दाही त्यांनी मांडला. ’’आताच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मी कुठेही राहिलो तरी माझ्या शिष्यांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा फायदा जरूर घ्यावा. परंतु मूळ गाभा सोडता कामा नये. ज्ञानाची प्रत्यक्ष ऊब ही गुरूसमोर बसून शिकतानाच मिळते. आपल्या अनुभवातील प्रचितीचा पोत उंचावण्यासाठी गुरू आवश्यक असतो.’’ याचीच प्रचिती पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत असताना मी स्वतः घेतली आहे याचा मला आनंद आहे. त्यांच्याकडे शिक्षण घेत असताना मी सकाळी उठून त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडून जे जे काही शिकता येईल ते ते शिकायचो. पुन्हा शाळा, कॉलेज करून संध्याकाळीही त्यांच्या घरी हजार असायचो. हा क्रम अगदी सुट्टीच्या शनिवार, रविवार या दिवशीही चुकवलेला नसायचा. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सगळय़ा आठवणी पुन्हा जाग्या होत असल्याचे काळे यांनी नमूद केले.\nलहान मुलांमधील कलागुणांना जोपासण्यासाठी आजची आपली शिक्षण पद्धती योग्य आहे का, आणि तिचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल का असा प्रश्न विचारला असता महेश काळे म्हणाले की, आपली शिक्षणपद्धती ही मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी फारशी प्रोत्साहन देत नाही. संगीत, कला, प्रेम आणि सहअनुभूती ही मूल्ये प्राथमिक शिक्षणातूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबणे आज आवश्यक आहे, असे मला वाटते.\nविद्या बालनचा ‘बेगम’ अवतारातला पोस्टर रिलीज\nश्रीदेवीच्या ‘मॉम’चे पोस्टर रिलीज\nदशक्रिया जगभरात प्रदर्शित होणार\n‘मी शिवाजी पार्क’मध्ये ‘भरवसा हाय काय’ गाण्याची धमाल\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/why-sharad-pawar-is-not-interested-in-puneri-pagdi-292363.html", "date_download": "2018-12-11T22:52:12Z", "digest": "sha1:IHMNR4U2XVYNAMPHRDF5626WSWQBGA5Y", "length": 13935, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादीतून पुणेरी पगडी हद्दपार, पवारांनी का ��ेतला निर्णय ?", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अ��ी असेल मल्ल्याची कोठडी\nराष्ट्रवादीतून पुणेरी पगडी हद्दपार, पवारांनी का घेतला निर्णय \nटिळक वापरत होते ती पुणेरी पगडी, महात्मा फुले वापरायचे ती फुलेपगडी आणि शिंदेंशाही पगडी या विद्वत्ता,सामाजिक सलोखा आणि वीरता याचं प्रतीक मानल्या जातात.\n11 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल असा सुचनावजा इशारा दिला आणि यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय..याबदद्लचा हा रिपोर्ट\nपाहुण्याचं आदरातिथ्य करताना पुण्यात दिसणारं हे चित्र तसं नेहमीचंच...(हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेत शरद पवारांचा सत्कार पुणेरी पगडी घालून करण्यात आला)\nपण आता या पगडीलाही जात चिकटलीय. पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेत शरद पवारांनी भुजबळांच्या सत्कारा वेळी पुणेरी नाही तर फुले पगडी घालून सत्कार करण्याची अशी जाहीर सूचना केली.\nपवार येवढ्यावरच थांबले नाहीत तर भविष्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार करण्याचा जणू फतवाच जारी केला. विशेष म्हणजे खुद्द भुजबळ यांनी भाषणात सर्व जाती ,धर्म, समाज यांना बरोबर घेऊन जाऊ असं वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा पगडीचा बाऊंन्सर टाकला.\nVIDEO - पवारांनी भुजबळांना घातली फुले पगडी\nशरद पवार यांना निवडणुकीच्या तोंडावर जात आठवते असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. तर ब्राम्हण महासंघानं पवार यांनी जातीयवादी ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप करत निषेध केला. तिकडे काँग्रेसनं पवार यांना जातीय सलोखा राखा असा चिमटा काढला.\nटिळक वापरत होते ती पुणेरी पगडी, महात्मा फुले वापरायचे ती फुलेपगडी आणि शिंदेंशाही पगडी या विद्वत्ता,सामाजिक सलोखा आणि वीरता याचं प्रतीक मानल्या जातात. मात्र या पगड्यानाही जातीची लेबले चिकटवल्यानं 'सिर सलामत तो पगडी पचास' वाली पगडीही वादात सापडलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंड��� बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/chandrapur-vidarbha-news-police-sub-inspector-transfer-new-recruitment-64371", "date_download": "2018-12-11T23:43:52Z", "digest": "sha1:FOVOGF5KPLZSITVJRHNGVU2UQWSV3NDL", "length": 13687, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandrapur vidarbha news police sub-inspector transfer for new recruitment नव्या भरतीकरिता पोलिस उपनिरीक्षकांचा बळी | eSakal", "raw_content": "\nनव्या भरतीकरिता पोलिस उपनिरीक्षकांचा बळी\nशुक्रवार, 4 ऑगस्ट 2017\nही माहिती खरी आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. त्यामुळे यावर मी कुठलीही औपचारिक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही.\n- निशिकांत मोरे, पोलिस उपमहानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे\nराज्यातील 17 अधिकाऱ्यांची घरवापसी; पुण्यातील चार जणांचा समावेश\nचंद्रपूर - राज्य पोलिस खात्यातील मोटार परिवहन विभागातील तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेल्या 17 पोलिस उपनिरीक्षकांना त्यांच्या पूर्वपदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जण सहायक पोलिस उपनिरीक्षक असताना पोलिस उपनिरीक्षकपदाची खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता या पदासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.\nमोटार परिवहन विभागाअंतर्गत 2011 ला पोलिस उपनिरीक्षकपदाच्या 28 जागांसाठी विभागीय परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 79 सहायक पोलिस उपनिरीक्षकांनी परीक्षा दिली. यापैकी 50 जण उत्तीर्ण झाले, तर गुणक्रमांकानुसार पहिल्या 28 जणांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. मात्र, ती कायमस्वरूपी नव्हती. नियुक्ती देताना त्यांना 260 दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरूपात पदान्नती देण्यात येत असल्याचे नियुक्ती आदेशात स्पष्ट केले होते.\nहे अधिकारी 16 नोव्हेंबर 2011 रोजी नियुक्तीच्या ठिकाणी रुजूही झाले. त्यांचा 364 दिवसांचा कालावधी संपून गेल्यानंतर सलग सहा वर्षे त्यांनी या पदावर कर्तव्य बजाविले. मात्र, आता त्यांना मूळ पदावर रुजू ���ोण्याचा आदेश मिळाल्याने त्यांना धक्का बसला आहे. या सर्वांनी आणखी एका वर्षांची मुदत मिळण्याबाबत विनंती केली होती. तीही फेटाळण्यात आली. हा आदेश 28 जुलैला प्राप्त झाला.\nपोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, प्रमोद जाधव, दत्तात्रय पवार, संजय बोरेकर (चौघेही पुणे), गोरक्षनाथ कांबळे, प्रकाश होमकर, तुषार सुतार (तिघे मुंबई), अब्दुल कुरेशी (चंद्रपूर), महादेव कर्चे (सोलापूर), भगवान घायतड (नाशिक), रमेश खरात (हिंगोली), विनोदकुमार तिवारी (अमरावती), प्रकाश पोचमपल्लीवार, शमसुद्दीन शेख (दोघे नागपूर), मतीश सिकदार (गडचिरोली), दीपक पाटील (नवी मुंबई) व प्रदीप चव्हाण (सिंधुदुर्ग) या 17 जणांना मूळ पदावर रुजू होण्याचा आदेश मिळाला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करावे लागणार आहे.\nपोलिसांच्या मदतीला धावतेय तरुणाई\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १०...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nअनैतिक संबंधामुळेच त्याने संपवले पत्नीला\nमहाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/page/2/", "date_download": "2018-12-11T23:42:12Z", "digest": "sha1:PC5OLP53FGVETRK5UD4OFVIYLXMVBSTD", "length": 6341, "nlines": 32, "source_domain": "marathiinternet.in", "title": "मराठी इंटरनेट अनुदिनी – Page 2", "raw_content": "\nआजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …\nआता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी …\nगेल्या शतकात इंग्रजांनी जगभर राज्य केले आणि आता त्यांची इंग्लिश भाषा जगावर राज्य करत आहे, याला तशी काही कारणे आहेत. इंग्लिश लोकांची …\nस्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप\nस्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा …\nभाषांतरात मदत करुन स्मार्टफोन जिंका\nमला काहीवेळा वाचकांकडून विचारणा होते की, ‘एखाद्या इंग्लिश पानाचे मराठी भाषेत आपोआप भाषांतर करता येऊ शकते का’. दूर्देवाने मला या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ …\n‘ईमेल’ व ‘मोबाईल क्रमांक’वर पैसे पाठवणे\nआजकाल ‘ऑनलाईन शॉपिंग’ आणि ‘इंटरनेट बँकिंग’चा वापर वाढू लागला आहे. अजूनही काही लोक इंटरनेट बँकिंगबाबत साशंक आहेत. पण एकंदरित समाजाचा विचार करता …\nभूतकाळावर नजर टाकली असता कॅमेरॅच्या गुणवत्तेसोबतच चित्रफितींचा दर्जा देखील वधारलेला दिसतो. आजकाल तर चित्रफितीच्या प्रकारातही बदल घडू लागला आहे. 3D चित्रपट हे या बदलाचे सर्वोत्तम …\nCCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर म्हणून स्मार्टफोन\nदुकानात किंवा ATM केंद्रामध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसवलेला असतो, त्यास CCTV कॅमेरा असे म्हणतात. याशिवाय ‘बेबी मॉनिटर’ प्रकारात मोडणारा …\nबिल भरायला विसरु नका\nलाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, इत्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श��युरन्स, अँटिव्हायरस, …\nशिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग\n‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी …\nमला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी …\nइथे मी ‘वाय-फाय’च्या ऐवजी ‘लाय-फाय’ हे काही चुकून लिहिलेले नाही मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे वाय-फाय आणि लाय-फाय हा दोहोंचा उपयोग हा …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://the-royal-maratha-warriors.blogspot.com/2013/11/blog-post.html", "date_download": "2018-12-11T23:52:11Z", "digest": "sha1:PYYKL4NKLMX4GZMENKKFH6HFIBYCUAE3", "length": 18789, "nlines": 78, "source_domain": "the-royal-maratha-warriors.blogspot.com", "title": "The-Royal-Maratha-Warriors: \"सातारा मराठ्यांची शान आणि कोरेगावचा मान !!\"", "raw_content": "\n\"सातारा मराठ्यांची शान आणि कोरेगावचा मान \nमाझ्या चुलत मामी सौ. सुषमा संतोषराव कदम जहागीरदार, साप-वेळू, ( हल्ली सांगवी ता. बारामती, वास्तव्य भांडूप, मुंबई ) यांचे सख्खे मामा श्री. बर्गे साहेब-चिंचणेरकर, आमचे मित्र बारामतीचे वकील श्री. विशालराव बर्गे इनामदार - कोरेगावकर, समस्त बर्गे परिवार, कोरेगाव व चिंचणेर, जिल्हा सातारा यांच्यासह कर्तबगार परंतु दुर्लक्षित इतिहास राहिलेल्या मराठा वीरांना मानाचा मुजरा करून सदर छोटेखानी लेख समर्पित करतो.\nजय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय मराठा, जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव \n\"श्रीमंत सरदार बर्गे घराणे यांचा संक्षिप्त इतिहास \"\nमराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ जयपुर परिसर राजस्थान येथील आहे.\nबहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शास्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्गे / बरगे म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुषाला पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले चिंचनेरला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला.\nजात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा,\nमूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान ), कर्नाटक.\nराजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा,\nगोत्र : पराशर / मानव्य,\nअश्व / वारू : पिवळा,\nनिशाण : ध्वजस्तंभी हनुमान,\nमंत्र : गायत्री मंत्र,\nकुल देवता : जोगेश्वरी,\nदेवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब.\n( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन राजस्थानला आले. धूंदू नावाच्या राक्षसला मारुन धुंधर उर्फ़ जयपुर वसवनारे ते राजस्थानच्या पहिल्या आर्य लोकांपैकी आहेत. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर तसेच राजस्थान येथील भागावर स्वामित्व होते. पुढे राजस्थान येथील राज्य त्यांनी गमावले. खानदेश वर मात्र निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्वाचे राजे या घराण्यातून झाले.)\nप्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे :\nसरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे\nही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.\nऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :\nबर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते.\nसरदार बर्गेंच्या सरंजाम, जहागीर, मोकाशांबद्दल :\nसेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर\nसिदोजी बर्गे कृष्णाजी नाईक वाघोजी कदम यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे प्रान्त कोरेगाव सरदारी जमावाच्या खर्चासाठी / बेग़मीस मोकासा जहागीर\nसरदार सेखोजी बर्गे या पराक्रमी सरदाराने मराठेशाही करीता बाजी शिंदे यांच्यासोबत रामचंद्र पंत अमात्य हुकूमत पन्हा यांच्या सुचनेनुसार छत्रपति राजाराम व शुर सरदार संताजी राव घोरपडे यांच्यात मध्यस्ती केली पण ती यशस्वी झाली नाही. ह्यांना छत्रपतितर्फे \"खासबरदार\" ही अनमोल पदवी मिळाली. जंजीरा मोहिमेसारख्या अनेक लढाया त्यांनी गाजविल्या व सरंजाम, इनामे, वतने व बहुमान संपादित केले.\nसरदार तुलाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे खंडाले महाल मोकासा जहागीर मिळाला.\nकोल्हापुर रियासतीत छत्रपति घराण्याचे आप्त घाटगे घराण्यासंदर्भात सखाराम बर्गे यांचा सहकारी म्हणून ऐतिहासिक उल्लेख आहे.\nसरदार तुलाजी बर्गे व सरदार साबाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोरेगाव मोकासा जहागीर\nसरदार सिदोजी बर्गे, सरदार साबाजी भोसले, सरदार रामसिंग निंबाळकर याना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे उडतारे मोकासा जहागीर.\nसरदार तुलाजी ( तुळाजीराव ) बर्गे, हुजूर सुभा , कोतवाल बंधू , सेनापती दाभाडे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे मोकासा जहागीर.\nसरदार तुलाजी बर्गे, सरदार सिदोजी भोसले यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे बाहे गाव मोकासा जहागीर. सरदार तुलाजी बर्गे, सरदार प्रतापराव मोरे, सरदार व्यासो भुजबळ, सरदार उदाजी बंडगर यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोताळे बुद्रुक मोकासा जहागीर.\nसरदार तुलाजी बर्गे, सरदार संताजी जाधव , सरदार पदाजी व मानकोजी बंडगर, किल्ले वर्धनगड यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे मेटे गाव मोकासा जहागीर.\nछत्रपति शाहू राजे भोसले सातारकर यांनी बर्गे मंडळी कोरेगावकर यांना एक पत्र पाठवले होते त्यात त्यांनी समाकुल पांढरे सरदार व बालोजी बर्गे यांना सिदोजी व येसाजी बर्गे यांच्या विवाहास अडथळे आणु नये अशी ताकीद दिली होती.\nचिंचनेर, खानापुर, तासगाव, सासुरवे, कोरेगाव सारखी अनेक गावे, महाल सरंजाम इनाम म्हणून तसेच बर्गे लोकांना पराक्रमबद्दल अनेक ठिकाणी शेत सनदा, हक्क सनदा, मान मिळाले होते.\nग्वालियर संस्थानातही बर्गे हे एक प्रमुख सरदार घराणे होते. \" सरदार बर्गे कि गोठ \" या नावाचा एक भाग ग्वालियर शहरात आहे. ते सरदार महादजी शिंदे यांच्यासोबत मध्य प्रदेशात जावून स्थिरवाले होते. ग्वालियर येथील इंग्रज आमदनीत सरदार बहादुर मेजर बर्गे यांनी जागतिक महायुद्धात सहभाग घेतला होता. सातारा जिल्हा प्रतिसरकार, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पण बर्गे घराण्याचा मोलाचा वाट आहे. आजच्या काळात समाज जपून प्रगती करणाऱ्या मराठा मंडळीतही बर्गे प्रमुख आहेत आणि या घराण्यातून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, समाजसेवक, लोकनेते , सुशिक्षित असे समाज अग्रणी होवून त्यांनी देश सेवा बजावलेली आहे.\nबर्गे घराण्याचे नातेवाईक हे प्रमुख मराठा ९६ कुळी घराण्यातील आहेत. तसेच ९६ कुळी मराठ्यांच्या उप कुळी, इतर प्रमुख सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजामी वतनदार आदींशी त्यांचे नातेसंबंध आहेत.\nमराठा रियासत, शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, ९६ कुळी मराठ्यांवरील आधारित साधने, पानिपत व खर्डा पोवाडा, नवीन इतिहास संशोधन यावर आधारित.\nलेखक : श्री. राहुल उर्फ तानाजीराव हणमंतराव भोईटे-सरनोबत.\nतडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा.\n\"सातारा मराठ्यांची शान आणि कोरेगावचा मान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/1511", "date_download": "2018-12-11T23:32:24Z", "digest": "sha1:VCTTNZJCFQYJBDIOFJVLIRSAMCQ223XP", "length": 11795, "nlines": 182, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गझल: कवेत घे समस्ता | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्��े\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / गझल: कवेत घे समस्ता\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगझल: कवेत घे समस्ता\nकवेत घे समस्ता, अन्य काही नाही\nहीच खरी कवीता, धन्य काही नाही\nनेऊन घाल सारं, देवी- देवतांना\nव्यवहारीक येथे, मान्य काही नाही\nनिहत्था मी आलो, माणसाच्या पोटी\nपहा पाठीमागे, सैन्य काही नाही\nकर्मच सिद्ध माझे, \"घेणे तेची पेरं\"\nजे जे असेल दुःख, ते ते सर्व माझे\nशेतकऱ्यांपेक्षा गं, दैन्य काही नाही\nएकटी तू आहे, एकटा मी आहे\nदोघे मिळून पूर्ण, शून्य काही नाही\nअस्पृश्य जनांना भीमाने स्पर्श केला\nया उपर अम्हाला, पुण्य काही नाही\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झा��्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/610345", "date_download": "2018-12-11T22:52:58Z", "digest": "sha1:M3N7OTAMBI33GTUBIGRIXULNHIRQXBSB", "length": 6556, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे शहरात नेफ्रोलॉजिस्ट परिषदेचे आयोजन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुणे शहरात नेफ्रोलॉजिस्ट परिषदेचे आयोजन\nपुणे शहरात नेफ्रोलॉजिस्ट परिषदेचे आयोजन\nऑनलाईन टीम / पुणे :\nनेफ्रोलॉजी विभाग डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे यांच्या तर्फे दि. 18 व 19 ऑगस्ट रोजी ‘इंडियन अकॅडमी ऑफ नेफ्रॉलॉजी’ संघटनेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ तुषार दिवे यांनी दिली. येथील पत्रकार भवनमध्ये गुरूवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी अध्यक्ष डॉ दिलीप कदम, परिषद प्रमुख अभय सदरे, डॉ अतुल सजगुरे उपस्थित होते.\nया परिषदेचे उद्घाटन शनिवार दि. 18 रोजी सकाळी 10 वा. डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणेच्या सभागृहात रूग्णालयाच्या अधिष्ठातांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील विविध शहरामधून राष्ट्रीय ख्यातीचे मूत्रपिंडविकार तज्ञांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण भारतातून 200 हून अधिन नेफ्रॉलॉजिस्ट सहभागी होणार आहेत. ही परिषद तीन सत्रात पार पडणार असुन, परिषदेच्या पहिल्या दिवशी क्रोनिक किडनी डिसीज, हिमोडालेसिस, अक्युट किडनी इन्जुरी, सायंकाळी संघटनेची सर्व साधारण सभा व परिषदेच्या दुसऱया दिवशी मुत्रपिंड प्रत्यारोपणाविषयी सविस्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर परिषदेत विविध विषयांवर नाविन्यपूर्ण पध्दतीने विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच नेफ्रोलॉजिस्ट आपले संशोधन सादर करणार आहेत. मूत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी उपलब्ध ���ालेली नवनवीन उपकरणे आणि औषधे यांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन देखिल करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nतृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जाळले भाजपचे कार्यालय\n‘गणित’ ऐच्छिक होऊ शकतो का उच्च न्यायालयाचा शिक्षण मंडळाला सवाल\nइंदिरा नुयी देणार पेप्सिकोच्या सीईओ पदाचा राजीनामा\nराफेल कराबाबत तुमच्याकडे चुकीची माहिती ; अंबानींचे राहुल गांधींना पत्र\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-chaturang-readers-opinion-3-1636314/", "date_download": "2018-12-11T23:13:10Z", "digest": "sha1:URS6J5WAPEQY2KPJOW3KYVFZ6AEBGG73", "length": 18274, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chaturang Readers Opinion | वृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’\nवृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’\nअनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला.\nअनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला. त्यातले अनुभव कुठे तरी आम्हालासुद्धा जोडून गेले. आजकाल उच्चभ्रू लोकांमध्ये अगदी लहानपणापासून मुलांना स्वतंत्र खोलीत झोपवले जाते. बालपणापासूनच ही स्पर्शाची कमी मुलांना जाणवत असेल. प्रवासातसुद्धा असे लक्षात येते की, आई-वडील जवळजवळ बसतात आणि मूल एका कडेला. पूर्वी मुलं मध्ये असायची. १२/१२ तासांच्या नोकरीमध्ये अडकलेले आईवडील आणि शाळा-क्ल��स यांच्या चक्रात फिरणारी मुले. यांच्या वाटय़ाला हा जादूभरा स्पर्श येतच नसेल का आठवी, नववीच्या वयापासून मुलामुलींच्या जोडय़ा फिरताना दिसतात, त्यातल्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण असेल का आठवी, नववीच्या वयापासून मुलामुलींच्या जोडय़ा फिरताना दिसतात, त्यातल्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण असेल का ही स्पर्शाची ओढ म्हातारपणीही असते. स्त्रियांमध्ये तो सहज भाव आहे. त्यामुळे मुली आईवडिलांना सहज मिठी मारतात आणि ही जादूची झप्पी देतात; पण फक्त मुलगे बरेच वेळा यापासून वंचित राहतात. मुलांसारखी वृद्धांनाही या जादूच्या झप्पीची गरज असते.\nवाकून नमस्कार केल्याने गुरुत्वाकर्षणामुळे मेंदूकडचा रक्तप्रवाह वाढतो आणि त्या व्यक्तीचाच फायदा होतो हे आज आवर्जून सांगितले जाते आणि पाहिजेही. नमस्कारानंतर उजव्या हाताने समोरच्या व्यक्तीच्या डोक्याच्या डाव्या भागाला स्पर्श होतो, डाव्या मेंदूला संवेदना जातात आणि तो अत्यल्प उद्दीपित होतो हाही एक फायदा. नमस्कार न करण्याने तो राहून जातो हेही लक्षात आणून दिले पाहिजे.\n– डॉ. प्राजक्ता देवधर\n१७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘अपूर्णाक’ सदरातील प्रतिभा हंप्रस यांचा ‘देही मी परिपूर्ण, तरीही..’ हा लेख वाचला. या लेखातील स्वानुभव थरारून टाकणारा आहे. अचूक आणि योग्य शब्दांत अनुभव, वैद्यकीय माहिती यासाठी खास कौतुक. समीरच्या जिद्दीला सलाम. आपल्या सर्व कुटुंबाचे, कौतुक, एकजूट व दुर्दम्य आशावादासाठी अभिनंदन. सेरेब्रल पाल्सी म्हणजे, ‘देही मी परिपूर्ण, अनियंत्रित माझी काया, मनातल्या भावनांना, स्वप्नांना, वेदनेची छाया’ इतक्या अचूक शब्दांत आपण व्यथा व्यक्त केलीत. कुठून आणि कसे गवसले आपल्याला हे शब्द. आपल्या लेखातीलच शब्द ‘दिव्यांग, विकलांग, अपंग’ या शब्दांनाच समीरने आपल्या जिद्द, कष्ट व संघर्षांतून ‘विकल’ बनवले आहे. मग आम्हाला हतबल होऊन कसे चालेल\n– रमेश देव, ठाणे\nमंगला जोगळेकर यांनी १७ फेब्रुवारीला लिहिलेला ‘जेव्हा मेंदू असहकार पुकारतो’ हा लेख वाचला. फार तळमळीने लिहिला आहे हा लेख. कारण असे लिखाण फार कमी लिहिले जाते, पण आज ती काळाची गरज आहे. लेख सावकाश वाचला. माझे वय ७० आहे व मागील वर्षी माझ्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोन कर्ती मुले, सुना, एक मुलगी या सर्वाचे लग्न झाले. मला ओसीडी हा आजार १० वर्षांपास��न आहे, पण मानसिक उपचार सुरू आहेत. आजार जाणवतही नाही. दररोजचे जीवन सुरळीत आहे, पण स्मरणशक्ती थोडी कमी झाली. काही दररोजच्या वापरातील वस्तू, ओळखीच्या व्यक्तींची नावे आठवत नाही. माझ्यासारख्या अनेक रुग्णांना आपला लेख मार्गदर्शक आहे.\n– सखाराम कंचलवार, नांदेड\nहसण्याचं स्वातंत्र्य आहे का\nमृणाल पांडे यांचा अनुवादित लेख १७ फेब्रुवारीच्या अंकात वाचला. मृणाल पांडे यांनी उपहासात्मक शैलीत लिहिलेला हा लेख स्त्रियांच्या हसण्यावरील सत्य परिस्थिती कथन करतो. माझ्या लहानपणी माझ्या आजी-आजोबा आणि काकांनी माझ्या हसण्यावरती अनेकदा वाईट शब्दांत टीका केली आहे. मी जसजशी मोठी होत गेले तसतसे हसणे हेच माझ्या दु:खावरचा इलाज आहे हे समजत गेले. आज पन्नाशी गाठली असून मी माझ्या हसण्याची शैली अजिबात बदलली नाही; पण माझ्या मनात नेहमी विचार येतो की, आपल्या देशातील किती स्त्रियांना असं हसण्याचं स्वातंत्र्य आहे.\n‘लग्न कशासाठी’ हा ‘विवाहाचा अर्थ’ या सदरातील अनिल भागवत यांचा लेख आवडला. सर्व मुद्दे पटतील असेच आहेत. व्यसनी/बिघडलेली/मंदबुद्धी मुलांची सुधारतील म्हणून लग्नं लावून देतात. लग्नानंतर सुधारेल म्हणून अनेकदा दारुडय़ा, ड्रग्स वा तत्सम व्यसनं करणाऱ्या मुलांची लग्नं केली जातात.. तो व्यसनी आहे ही गोष्ट बहुधा लपवली जाते. व्यसनं सुटत नाहीच, पण त्या मुलीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त होतं. याउलट, ओळखीतल्या काहीशा मंद अशा दोन मुलींची लग्नं करून दिलेली मी पाहिली होती. लग्नानंतर सुधारतील म्हणून, पण दोघी वर्षभरात माहेरी परतल्या. एकीला तान्ह्य़ा मुलीसकट परत पाठवलेलं. दोघी श्रीमंत घरातील असल्याने पैशाच्या लालसेमुळे लग्नं झाली, पण ती टिकली नाहीत.\nलग्नामुळे व्यसनं खरोखर सुटतात मानसिक आजार बरे होतात मानसिक आजार बरे होतात यावर काही संशोधन, अभ्यास झाला आहे यावर काही संशोधन, अभ्यास झाला आहे की लग्नाकडे ‘खडा मारून पाहू या, लागला तर ठीक’ अशा दृष्टीने पाहिलं जातं की लग्नाकडे ‘खडा मारून पाहू या, लागला तर ठीक’ अशा दृष्टीने पाहिलं जातं की ट्रायल आणि एरर मेथड इथेही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : न��रा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/saurabh-rao-new-municipal-commissioner-of-pune-and-naval-kishor-ram-appointed-as-a-district-collector-1663983/", "date_download": "2018-12-11T23:28:16Z", "digest": "sha1:YPU67DUCCXJULI3LNHFXF4OWRXBG4QWA", "length": 12444, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "saurabh rao new municipal commissioner of pune and naval kishor ram appointed as a district collector | पुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nपुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम\nपुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम\nराहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.\nपुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.\nपुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.\nपुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा साडेतीन वर्षांचा कालावधी झाल्याने मागील महिन्यात त्यांची बदली झाली होती. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार शासन आदेशानुसार दहा दिवसांपूर्वी सोडल्याने त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापदावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांचीच नियुक्ती केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. सौरभ राव यांना जिल्ह्यासह महापालिकेचे कामकाज आणि शहराच्या प्रश्नांविषयी माहिती असल्याने राज्यशासनाकडून त्यांची नियुक्ती होईल असे बोलले जात होते. सौरभ राव यांची नियुक्ती सत्ताधारी भाजपला फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. महापालिका क्षेत्रातील कामेही गतीने पूर्ण होतील, असे बोलले जात आहे.\nदरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यात काही अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामध्ये राहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/early-breakfast-important-people-type-two-diabetes-110447", "date_download": "2018-12-11T22:43:58Z", "digest": "sha1:HEBWOM6KIQ3NSIN6PZRDBSE3KYD4GTTI", "length": 14569, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Early breakfast is important for people with Type two diabetes सकाळचा नाश्ता ठरतो दिवसाचा हेल्दी स्टार्ट | eSakal", "raw_content": "\nसकाळचा नाश्ता ठरतो दिवसाचा हेल्दी स्टार्ट\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nटाइप 2 मधुमेह रुग्णांमध्ये लठ्ठपणा कॉमन असतो. जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो.\nसकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या रोजच्या आहारातला दिवसाचा परफेक्ट आणि हेल्दी स्टार्ट म्हणता येईल. विशेषतः जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो. शिकागो येथील इलिनॉइस विद्यापिठाने केलेल्या अभ्यासानुसार, रात्री उशीरापर्यंत जागणे आणि नाश्ताची वेळ उशीरापर्यंत लांबविणे टाइप 2 मधुमेह रुग्णांचे बॉडी मास इंडेक्स वाढविते.\nटाइप 2 मधुमेह रुग्णांमध्ये लठ्ठपणा कॉमन असतो. उशीरा उठणे आणि उशीरा झोपणे या सवयी लठ्ठपणा वाढविण्यास कारणीभूत ठरतात. परंतू या संबंधी संशोधनाची कमी आहे. रिसर्चर सिरीमन रेउट्राकुल यांच्या नेतृत्त्वाखाली रिसर्चर्सच्या एका टिमने टाइप 2 मधुमेह असलेल्या थायलंडमधील 210 नॉन शिफ्ट वर्कसला निवडले. त्यांच्यासाठी एक प्रश्नावली तयार केली. ज्यात त्यांच्या उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, व्यायामावर खर्च होणारा वेळ आणि मानसिक कामाची वेळ (ऑफिसचे काम, वाचन इ.) यांची नोंद करायची होती.\nसहभागींच्या रोजच्या जेवणाच्या वेळेनुसार त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. रोजच्या खाद्यापदार्थावरुन त्यांचा कॅलोरीक घेण्याचे प्रमाण स्वयं-अहवालाने सादर केले. यावरुन प्रत्येक सहभागीचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स मोजण्यात आले. तसेच झोपचा काळ आणि प्रकार (किंवा गुणवत्ता) स्वयं-अहवाल व प्रश्नावलीच्या माध्यमातून नोंदवण्यात आले.\nस्वयं-अहवालावरुन सर्वांचा साधारण झोपेचा काळ प्रत्येक रात्री 5.5 तास होता. यावरुन सहभागी 1,103 किलो कॅलरी ग्रहण करतो. तर 28.4 किलोग्रॅम बॉडी मास इंडेक्स वाढलेला आढळून ���ला. सहभागींपैकी 97 सहभागी रात्री उशीरा पर्यंत जागणारे तर 113 सहभागी सकाळी लवकर उठणारे होते. सकाळी लवकर उठणाऱ्यांनी सकाळी 7:30 ते 9 च्या दरम्यान नाश्ता केला व रात्री उशीरा पर्यंत जागणाऱ्यांनी सकाळी 7 ते 8:30 दरम्यान नाश्ता केला. सकाळी लवकर उठणाऱ्यांची नाश्ता, दुपारचे जेवण, डिनर याच्या वेळा लवकर होत्या. पण रात्री उशीरा पर्यंत जागणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स वाढलेला असतो असे या प्रयोगावरुन संशोधकांना आढळून आले. तर सकाळी लवकर नाश्ता, जेवण करणाऱ्यांमध्ये बॉडी मास इंडेक्सचे प्रमाण 0.37 किलोग्रॅम म्हणजे कमी आढळून आले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nझोपेची गुणवत्ताही आता तपासा\nपुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी...\nबंदी असलेल्या औषधांची विक्री\nऔरंगाबाद - देशात प्रतिबंधित असलेल्या औषधांची शहरात आयात करून महाराष्ट्रासह शेजारील राज्यात विक्री केली जात होती. या गंभीर प्रकाराची खबऱ्याकडून माहिती...\nपुणेकर कुटुंबांचे लक्ष्य ९/१२\nपुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर...\nअणुपाथ उपकरणाने काही मिनिटांत मधुमेह चाचणी\nपुणे - मधुमेहाची आधुनिक पद्धतीची तपासणी केवळ काही मिनिटांतच घरबसल्या करणे आता शक्‍य होणार आहे. मधुमेह किती प्रमाणात आहे याचा अंदाज घेऊन रुग्ण लवकरात...\nरनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत \nपुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध...\nमधुमेह विषयावर जनजागृती रॅली\nपौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/469779", "date_download": "2018-12-11T23:42:59Z", "digest": "sha1:2AZQIXVUAEQHAL6ONPITHM2UZBEIFC77", "length": 7510, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिमेंटचे दर गगनाला भिडणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सिमेंटचे दर गगनाला भिडणार\nसिमेंटचे दर गगनाला भिडणार\nनोटाबंदीमुळे अन्य उद्योगाप्रमाणेच सिमेंट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात मरगळ येऊन मंदी निर्माण झाली होती. काही महिने लोटल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊन सिमेंटला मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने उद्योग क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण केल्यामुळे काही काळ मंदीत गेलेल्या या क्षेत्रात आता तेजीचे वातावरण पसरले आहे. परिणामी सिमेंटच्या मागणीत वाढ होऊन बांधकाम उद्योगात पुन्हा सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत, असे श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक एच. एम. बांगूर यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सिमेंटच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली असून, नजीकच्या काळात सिमेंटचे भाव गगनाला भिडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.\nसप्टेंबर-ऑक्टोबर 2016 मधील स्थिती पाहता सिमेंटच्या किमती खालावल्याचे चित्र होते. जानेवारी 2017 पासून सिमेंटच्या किमतीत वाढ होत असून, याचा विपरीत परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार असल्याचे वृत्त ‘मिंट’ने 6 मार्च रोजी दिले आहे. सिमेंटच्या किमतीत येत्या आठवडाभरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.\nअँटिक स्टॉक ब्रोकिंग लि. च्या अहवालानुसार गेल्या 6-7 महिन्यांच्या कालावधीनंतर गुजरातमध्ये सिमेंटचे दर चढू लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात परिस्थिती अस्थिर आहे. पूर्व भारतात स्पर्धात्मक चित्र आहे. बिहार बाजारपेठेतील वातावरण फेब्रुवारीपेक्षा आशादायक आहे, असे ब्रोकरेजने 10 मार्चच्या अहवालात म्हटले आहे.\nप्रति पिशवीमागे 80 ते 100 रुपयांनी वाढ शक्य\nगेल्या महिन्यात दिल्लीमध्ये सिमेंट पोत्याची किंमत 260-265 रुपये होती. मात्र, मार्च महिन्यामध्ये प्रतिपिशवीची किंमत 300 रुपये झाली आहे. गुजरात आणि मध्य भारतात किमती अनुक्रमे 20 ते 30 व 10 ते 30 रुपयांपर्यंत अलिकडच्या आठवडय़ात वाढल्या आहेत. नजीकच्या काळात मागणीत वाढ झाल्यास सिमेंटचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, ही वाढ प्रति पिशवीमागे 80 ते 100 रुपये होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीजला 1700 कोटींचा दंड\nप्रवासी विमान वाहतूक क्षेत्राला अच्छे दिन\nप्राप्तिकर विभागाकडून ऑनलाईन व्यवहाराने 977 कोटींची बचत\nआयपीओ नियम बदलण्यास सेबीकडून मंजुरी\nबिबटय़ाचे कातडे विक्रीप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/561442", "date_download": "2018-12-11T23:46:08Z", "digest": "sha1:DUKY2AWU3I6C4Q4WPPMZB4LVYWPRD4IW", "length": 14813, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काँग्रेस व राष्ट्रवादी देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षांना हद्दपार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » काँग्रेस व राष्ट्रवादी देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षांना हद्दपार\nकाँग्रेस व राष्ट्रवादी देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षांना हद्दपार\nस्वत:ला जाणता राजा समजणाऱयांनी कर्जमाफी फक्त आजपर्यंत कारखानदार बागायतदार, आणि मोठय़ा शेतकऱयांना दिली. भाजपाने मात्र सर्वसामान्य शेतकयांना कर्जमाफी देवून शेतकरी जगवण्याचे काम केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष म्हणजे देशाला लागलेला कलंक असून हा कलंक पुसण्यासाठी दोन्ही पक्षाला हद्दपार करण्यासाठ��� तसेच माण खटाव विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजय करण्यासाठी कामाला लागा. भाजप सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन भाजपा खासदार व राष्ट्रीय युथ अध्यक्षा पुनमताई महाजन यांनी म्हसवड येथे जाहीर सभेत केले.\nम्हसवड येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजीत युवा संवाद यात्रेनिमीत्त बाजार तळावर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपाचे हडपसरचे आमदार योगेश टिळेकर, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, जि. प. सदस्या सुवर्णा देसाई, तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब खाडे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संदीप भोसले, मार्तंड गुरव, आदी प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी पुढे बोलताना महाजन म्हणाल्या की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासुन दुष्काळी भागातील तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱया पाण्याची सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. एकटय़ा माणसाठी भाजपने सुमारे साडे 4 कोटी रुपयांचा भरघोस निधी देवून या तालुक्यातील 16 गावांचा पाणीप्रश्न सोडवला आहे, तर केंद्रातुन या जिह्यासाठी दोन राष्ट्रीय रस्ते विकास निधीतून 1200 कोटी रुपये दिले असून आज या रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु आहेत. शेतकऱयांसाठी ऐतिहासिक अशी सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या पक्षाने केली आहे. जे खरे गरजवंत शेतकरी आहेत त्यांनाच आमच्या सरकराने कर्जमाफी दिली आहे. बडे व धनदांडग्याना यातून वगळल्याने विरोधक आमच्या कर्जमाफीचे ऑडीट करायला निघाले आहेत. आघाडी सरकाच्या काळातील कर्जमाफी नक्की कोणाला मिळाली याचा विचार करा ती कर्जमाफी फक्त दोन्ही कॉंग्रेसच्या पुढाऱयांनीच लाटली अन् देशाला अर्थिक संकटात व शेतकऱयांना उपाशी ठेवण्याचे काम करणारे आत्ता हातात घडय़ाळ बांधुन मनसेच्या इंजिनचे धक्के घेण्याचा खटाटोप करणारे हेच का जाणते राजे अशी बोचरी टिका त्यांनी केली. तसेच फक्त भाषणे करुन प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो त्यामुळेचे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी संवाद साधता यावा यासाठी या संवाद यात्रेचे नियोजन केले असल्याचे खा. महाजन यांनी शेवटी स्पष्ट केले.\nआमदार योगेश टिळेकर म्हणाले, सध्याचे भाजप सरकार हे खऱया अर्थाने शेतकऱयांचे सरकार म्हणून ओळखले जात आहे, या सरकराने शेतकऱयांसह ग्रामीण जनतेच्या व्यथा समजून घेता याव्यात म्हणून अशाप्रकारच्या संवाद यात्रेचे नियोजन केले आहे. सरकारने ग्रामीण भागातील पाणी प्रश्नासाठी, जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवून गावे पाणीदार बनवली आहेत. यापुर्वीच्या सरकारने शेतीचे नैसर्गिक आपत्तीमुळे 50 टक्के जरी नुकसान झाले तरीही शेतकऱयांना नुकसान भरपाई दिली नव्हती. मात्र, आमच्या सरकारने केवळ 35 टक्के नुकसान झाले तरीही शेतकऱयांना 100 टक्के भरपाई देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. खासदार पुनमताईंच्यामुळे तरुणांना युवा मोर्चाच्या माध्यमातुन ताकत दिली जात आहे.\nयावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई बोलताना म्हणाले, की मी यापूर्वी दोन्ही कॉंग्रेसमध्ये होतो या दोन्ही पक्षाचे धोरण वापरा अन् फेकून द्या हे एकच धोरण असल्याने मला माझ्या तालुक्यातील 16 गावांचा पाणीप्रश्न सोडवता आला नाही. ज्या टेंभू योजनेत माणमधील वगळलेली 16 गावे आहेत त्या गावांवर यापुर्वीच्या सत्ताधिकाऱयांनी अन्याय केला होता त्यांना न्याय देण्यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्यादिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टेंभू योजनेत 16 गावांचा समावेश करीत असल्याची घोषणा करुन त्यासाठी 4 कोटी 32 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. माणगंगा बारमाही वाहती करण्यासाठी या पक्षाने 800 कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली असून आणखी 376 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माण तालुक्यातील सर्वसामान्य गरीबांना कमी किमतीत हक्काचे घर मिळावे यासाठी भाजपने म्हाडा घरकुल योजनेंतर्गत म्हसवड येथील सर्व्हे नं. 274 मध्ये म्हाडाची 4 हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला असून त्या घराची किंमत ही फक्त 7 लाख इतकी राहणार आहे. त्यातील अडीच लाख रुपयाचे अनुदान हे आमचे सरकार देणार आहे तर उर्वरीत रक्कमेच्या परतफेडीसाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकाशी टायप केला आहे, त्यामुळे लाभार्थ्याला फक्त 2 हजार 500 इतका कमी घराचा हप्ता बसणार आहे. तर माण तालुक्याच्या भूमीत 669 मेगावँटची विजनिर्मीती होत असल्याने या तालुक्याला विजेच्या भारनियमनातुन वगळले जावे, अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे तर ज्या सातारा जिह्याने नेहमीच दोन्ही काँग्रेसची नेहमी पाठराखण केली त्या सातारा जिह्यातील रस्त्यांच्या कामी भाजप सरकारने 1200 कोटी रुपयांचा निधी दिला असून आज येथील रस्त्यांची कामे वेगात सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात जनता भाजपचाच आमदार व\nराष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणारच\nकेंद्राच्या निर्णयाचे समितीकडून स्वागत\nदिव्यांगांच्या मदतीला धावली सेना\nशाहूपुरी येथे रस्त्यातील खड्डय़ात वृक्षारोपण करुन आंदोलन\nबिबटय़ाचे कातडे विक्रीप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620149", "date_download": "2018-12-11T22:52:39Z", "digest": "sha1:SBVJJKPJSKH7D2Y56W664P2WVPBL3TH4", "length": 7865, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या\nअपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nमागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. शोपियान जिह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक शुक्रवारी सकाळी वृत्त समोर आले आहे. दरम्यान, एका पोलिसाची सुटका करण्यात आली आहे. ‘राजीनामा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली होती.\nदरम्यान, या कुकृत्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झा��ेले नाही. मात्र यामागे हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱयाचे अपहरण करण्यात आले होते. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती. यापूर्वी त्राल परिसरात एका पोलीस कर्मचाऱयाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता.\nलग्नपत्रिका पाठवून मिळवा, तिरुपती बालाजीचा आशीर्वाद\nश्रीलंकेत रडार स्थानकाचा चीनचा प्रस्ताव\nनेपाळमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासानजीक स्फोट\nमहाडमधील सावित्री नदीची धोक्याची पातळी ओलांडली\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-244541.html", "date_download": "2018-12-11T22:28:10Z", "digest": "sha1:JN4BO3B2X6ZVRDEU6BOB3IJA3ZBCBKYB", "length": 13137, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंदू चव्हाण सुखरूप; लवकरच होणार सुटका - सुभाष भामरे", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'ह��' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nचंदू चव्हाण सुखरूप; लवकरच होणार सुटका - सुभाष भामरे\n12 जानेवारी : भारत-पाकिस्तान सीमारेषा चुकून ओलांडून पाक सैनिकांच्या जाळ्यात अडकलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण लवकरच भारतात परतेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला आहे.\nफ्रान्सच्या सहकार्याने माझगाव गोदीमध्ये सुरू असलेल्या सहा स्कॉर्पिन पाणबुड्याबांधणीच्या प्रकल्पातील खांदेरी या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचं आज संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण झालं. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी चंदू चव्हाणच्या सुटकेबाबतची सुखद बातमी सांगितली.\nचंदू चव्हाणच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) जवळपास 20 ते 22 वेळा चर्चा झाली आहे. सुरुवातीला काहीच सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते, पण शेवटच्या वेळेस चंदूला सोडण्यासाठी पाकिस्तान अनुकुल असल्याचंही भामरे यांनी ठामपणे, सांगितलं आहे. चंदू चव्हाण जिवंत आहे, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे आणि आम्ही त्याला लवकरच सोडू, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय, अशी माहिती सुभाष भामरे यांनी दिली.\nमुळचे धुळयाचे असणारे 22 वर्षाचे चंदू चव्हाण 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. 30 सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतलं. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/lasunche-samagamavyatirikt-phayade", "date_download": "2018-12-11T23:36:42Z", "digest": "sha1:SV77GQJSY7FANUZTGZNIQ6OPYDSDSNWV", "length": 14959, "nlines": 238, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लसूणचे समागम आणि त्या व्यतिरिक्त होणारे फायदे - Tinystep", "raw_content": "\nलसूणचे समागम आणि त्या व्यतिरिक्त होणारे फायदे\nलसूण खूप जण खात नाहीत पण काहींना लसूण भाजीत टाकल्याशिवाय चव येत नाहीत. पण निसर्गाने प्रत्येक वनस्पती काहींना काही गोष्टीसाठी बनवलेली आहे. त्यामुळे त्या वनस्पतीचा आरोग्यासाठी स्वतःच्या वाढीसाठी काय फायदा आहे ते जाणून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या ब्लॉगमधून लसूणचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ.\n१) अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.\n२) रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.\n३) लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अ‍ॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.\n४) लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच त्वचाही नितळ होते.\nलसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्यपीटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपीटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.\n५) तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.\n६) लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.\n७) सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त��रास कमी होतो.\n८) थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.\n९) लसणात अ‍ॅण्टी इन्फ्लामेटरी गुण आहेत. ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते. लसणातील अ‍ॅण्टी आर्थिटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत.\n१०) सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.\n११) लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.\n१२) नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. अ‍ॅसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.\n१३) गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.\nलसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.\n१४) लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अ‍ॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते\nलसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात अ‍ॅण्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो.\nशरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.\n१५) समागमात लसूण खूप उपयोगी ठरत असते. कारण लसूण तामसिक पदार्थ असल्याने ते शरीरात ऊर्जा निर्माण करते आणि समागमासाठी शक्तीही देते. आणि ह्यामुळे समागमाची इच्छाही वाढते. म्हणून खूप ब्रह्मचारी लसूण खात नाहीत.\nलसूण एक नैसर्गिक पेस्टीसाईड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून नसíगक कीटकनाशक तयार केले जाऊ शकते.\nलसणाच्या ५ पाकळ्या बारीक करून त्यात ���ोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5924-kolhapur-vegetable-hawkers-trying-to-kill-himself-in-frount-of-office", "date_download": "2018-12-11T22:01:12Z", "digest": "sha1:6IWGTUQCVYKG6WXIE457K5IYBWFKGM4W", "length": 6709, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "...म्हणून भाजीविक्रेत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, कोल्हापूरातील घटना - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...म्हणून भाजीविक्रेत्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, कोल्हापूरातील घटना\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nकोल्हापूर शहरातल्या रेल्वे फाटक परिसरात भाजी मंडई आहे. तिथं भाजी विक्रेत्यांना गुंडांकडून त्रास होतो, पाकिटमारांचाही तिथ सुळसुळाट आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत कोल्हापूरमध्ये बुधवारी भाजीविक्रेत्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.\nकोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आत्मदहन करण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला. यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. तर अनेक महिला या रॉकेलची कॅन घेऊन आत्मदहन करण्याच्या तयारीत होत्या. पण पोलिसांनी हे कॅन्स हिसकावून घेतले. आणि सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्य़ात घेतले. पण आता या आंदोलनानंतर तरी पोलीस आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का हे पहावं लागणार आहे.\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई\nकोल्हापुरचा शाही दसरा; चंद्रकांत पाटीलांसह अनेक दिग्गजांची हजेरी\nरांगड्या मातीत जन्मला बाहुबली; पाच किलो वजनाचे आणि 2 फुट उंचीचे बाळ\nकोल्हापूरात सर्वपक्षीय नेत्यांच अर्धमुंडण आंदोलन\nमावळत्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018", "date_download": "2018-12-11T22:05:29Z", "digest": "sha1:Q5DRLHXOWUKEIXODK7SLJHKNNL2Z6MGH", "length": 4558, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबुद्धिबळ स्पर्धेसाठी विदेशात गेलेल्या भारतीय खेळाडूंवर हल्ला\nरवी शास्त्रींची कॅमेऱ्यासमोरच घसरली जीभ, बोलले 'असं' काही\nहॉकी वर्ल्ड कप: भारताची कॅनडावर 5-1 ने मात\nInd Vs Aus 1st Test: भारताकडून ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड\nरिकी पाँटिंगने केल्या 3 भविष्यवाण्या, सिरीजपूर्वी 'मॅन ऑफ द सिरीज'चे नाव केले जाहीर\n‘सुपरमॉम’ मेरी कोमचा ऐतिहासिक विजय, सहाव्यांदा मिळवले सुवर्णपदक\nInd vs Aus 1st Test: चेतेश्वर पुजाराचं अविस्मरणीय झुंजार शतक\nहॉकी विश्वकप 2018 : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 5-0 ने उडवला धुव्वा\n'हॉकी मेन्स वर्ल्ड कप'साठी रेहमान, शाहरूख, गुलजार एकत्र\nगौतम गंभीरला किंग खानचा 'हा' सल्ला\n#indiavsaustralia विराटच्या अर्धशतकाने भारताचा दमदार विजय\nमीडिया आणि लोकांशी जरा नम्रतेने वाग, विराटला BCCIची वॉर्निंग\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर\n#indiavsaustralia नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा न���र्णय\n#INDvWIN निर्भेळ यशासाठी भारत सज्ज, आज चेन्नईत तिसरा टी-20 सामना\nक्रिकटच्या देवाकडून शालेय विद्यार्थ्यांना प्रकाश\nमहिला टी-20: ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा विश्वविजेते\n#WomensT20 आज भारत पाकिस्तान आमनेसामने\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140320060420/view", "date_download": "2018-12-11T22:41:24Z", "digest": "sha1:WOC3J2FUOEE23PRGYI52VFUWYYJHJV6A", "length": 18863, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कृष्णदासांची बाळक्रीडा - माहिती व विवेचन", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री कृष्णदासांची कविता|कृष्णदासांची बाळक्रीडा|\nकृष्णदासांची बाळक्रीडा - माहिती व विवेचन\nश्री कृष्णदासांनी लिहीलेली काव्ये महानुभावीय स्वरूपाची आहेत.\nबाळक्रीडा हें ९९० ओव्यांचें ओवीबद्ध काव्य तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथसंग्रहालयांत M. S. १४३४ या क्रमांकाखालीं नमूद झालें आहे. प्रस्तुत काव्याच्या ओवीला सुरुवात होणापूर्वी व नमनानंतर मध्ये अशुद्ध संस्कृत ओळी येतात. त्या खालीलप्रमाणें :---\n‘नदीनां गोमती तुल्यं कृष्णतुल्य न देवता: ॥\nस्वर्गे मृत्ये पाताळे न द्वारका: समानो परी ॥१॥\nअंगनीत्रंग सागर: तस्यावतार पुन: पुनां \nभुक्ती मुक्ती वायकं तस्यावतारं जनार्दना ॥२॥\nकृष्णे ती मंगळं नामं तस्यां वानी प्रवर्तते \nस्यामपीतचरणांबुज सर्व पाप प्रमुच्यते ॥३॥\nकृष्ण कृष्णेति कृष्णेति स्मरंन्‌ नीत्येस्यां \nजलभीत्वा यथापदा नरकेद दर्दुरामही ॥४॥\nकाव्याचें नमन, प्रथम प्रसंगातल्या ओव्या व काव्याची धाटणी यावरून हें काव्य महानुभावीय असल्याचें स्पष्ट दिसतें. याच नांवाचें व या काव्याबरोबर बरेंच साम्य असलेलें एक काव्य ‘प्रतिष्ठान’ मासिकांत जानेवारी ते एप्रिल १९५८ मध्यें प्रकाशित झालें. त्याचे दहा. प्रसंग असून पहिले दोन प्रसंग व तिसर्‍याच्या ४८ ओव्या उपलब्ध नाहींत. पुढच्या उपलब्ध ओव्या ८९८ आहेत. तिसर्‍या प्रसंगाची ४९ वी ओवी प्रस्तुत महानुभावीय प्रतीच्या १५८ ओवीशी जुळते. प्रतिष्ठानमधील काव्याची पूर्ण प्रत सुमारें साडेदहाशे ओव्यांची असावी. तिची शेवटली ओवी “या ग्रंथाचें महिमान जो जाणेल सज्ञान तेणें पापा होय दहन कृष्णदास मुद्नल म्हणे ॥”\nअशी असून तींत कवीचें नांव कृष्णदास मुद्नल असल्याचें नमूद केलें आहे. कृष्णदास मुद्नलांचें रामायणांतील युद्धकांड पाहतां बाळक्रीडेची भाषा कृष्णदास मुद्नलांच्या भाषेसारखी वाटत नाही. साधारणत: महानुभावीतर काव्यांवर महानुभावीय संस्करण चढवल्याचें आढळतें. पण या बाबतींत तसा प्रकार वाटत नाही. तंजावर प्रतीची भाषा व शब्द बरेच जुने असल्याचें दिसून येते व तीच अधिक जुनी व मूलभूत वाटते.\nतंजावर प्रतींत ‘ण’ ऐवजी ‘न’, ‘श’ ऐवजी ‘स’,‘द्ध’ हें अक्षर ‘त्ध’ असें अनेक ठिकाणीं आढळतात. जुन्या हस्तलिखिताप्रमाणें ‘ख’ ऐवजी ‘ष’ ये तो. अशुद्धताहि फार आहे. अनेक ठिकाणीं अक्षरें व शब्द गळाल्याचें दिसतें. प्रतिष्ठान प्रतीच्या अनुरोधानें शक्य तितक्या दुरुस्त्या केल्या. दुरुस्त्या करणें कांहीं झालें तरी जरूर असल्यानें त्याबरोबर ‘ष’ ऐवजी जरूर तेथें ‘ख’ इत्यादि फरक कंले. या दोन प्रतींत भिन्नता बरीच असल्यानें पाठभेद देता येण्याजोगे नाहींत. जरूर तेथें उपयुक्त पाठ दिले आहेत. पुणें येथील भारत इतिहास संशोधक मंडळांतले माबळभट चरित्र (परिशिष्ट) बाळक्रीदेचा ६ व ७ या प्रसंगांशी थोडेंफार जुळते त्यांत शेवटीं कवींचें नांव ‘कृष्णदास तानो’ असें आहे. ही कृष्णदास नांवापुढें जोड कशाची तें कळत नाही.\nकाव्याच्या पहिल्या प्रसंगांत माहूरचा व दोन तळ्यांचा उल्लेख येतो. माहूर येथें मेरुवाळा हें तळें अजून आहे असें कळतें. या तळ्याचा उल्लेख श्रीचक्रपाणी चरित्रांण आढळतो. ‘आम्हालें’ हा शब्द ‘आत्माळे’ याचें अपभ्रष्ट रूप दिसतें, पंचालेश्वर येथें आत्मऋषीनें निर्माण केलेलें आत्मालय नांवाचें तळें होतें असें ‘आत्मतीर्थप्रकाश’ या ग्रंथात सांगितलें आहे (‘आत्मालये तेया ठेविलें नाम’ - ६११).\nपंचालेश्वर येथें गोदावरी नदी आहे. तिला ‘गोतमी’ नांव गौतमऋषीवरुन दिलें गेलें. ‘गोमती’ ऐवजी ‘गोतमी’ नांव पाहिजे.\nकृष्णदास नांवाचे अनेक कवि व व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची मिळाली तेवढी माहिती खाली देतो ---\n१) महानुभावीय रुक्मिणी स्वयंवरकार संतोषमुनींचे गुरू कृष्णदास : यांच्याबद्दल माहिती नाही - काल साधारण सोळावे शतकाचा आरंभ - हा ग्रंथ हैदराबादचे कृष्णदास महाराज यांनी नुकताच प्रकाशित केला (इ. स. १९६४).\n२) भागवत दशमस्कंधटीका, कृष्ण चरित्र कथा यांचा कर्ता कृष्णदास सामा अथवा सामराज. सोळावे शतक पूर्वार्ध. (मराठी संशोधन पत्रिका - जानेवारी १९५५ व महाराष्ट्र सारस्वत)\n३) आदिपर्वकार कृष्णदास दामा - एकनाथ पूर्वकालीन कवि. याच्या काव्याचे कांहीं उतारे व माहिती ‘नवें नवनीत’ मध्यें दिली आहे.\n४) कृष्णदास नामा - याचे एक लहान सुदामचरित्र प्रकारण व त्रुटित विराटपर्वहि आढळतें. कर्णपर्वाच्या एका प्रतींत कवीचें नांव कुठें कृष्णदास नामा तर कुठें विष्णुदास नामा असें येतें. विष्णुदास नाम्याच्या चक्रव्यूह कथेंतहि ‘कृष्णदास’ असें नांव मधून मधून येतें.\n५) कृष्णदास मुद्नल - एकनाथाचे समकालीन ‘युद्धकांडाचे कतें’.\n६) महानुभावीय दिवाकर शिष्य कृष्णदास - यांचे वनपर्व उपलब्ध आहे. हा एकनाथांच्या आसपासच्या कालांत असावा.\n७) कृष्णदास डिंभ - सतरावे शतक. या महानुभावीय कवीचें ‘आत्मतीर्थ प्रकाश’ हे काव्य संपूर्ण माहितीसह कृष्णदास महाराजांनी प्रसिद्ध केलें आहे (१९६३).\n८) जयरामस्वामी वडगांवकरांचे गुरू कृष्णप्पा अथवा कृष्णदास.\n९) ‘सीमंतकहरण’ काव्य कर्ता केमा कृष्णदास - याचा उल्लेख भाव्यांच्या महानुभावीय ग्रंथसूचीत येतो.\n१०) दत्त विजय कर्ता कृष्णदास - महानुभावीय ग्रंथसूची.\n११) कृष्णदास कवि धावडेकर दत्तराज गुरू - महानुभावीय ग्रंथसूची.\n१२) कृष्णदास जयराम - पदें असून महानुभावीय. (महाराष्ट सारस्वत).\n१३) कृष्णदास बैरागी - मूळ नांव एकनाथ धर्माधिकारी-ग्रंथ चैतन्यलीला. अठरावें शतक (महंत कृष्णदास बैरागीकृत चतु:श्लोकी भागवतावरील निरूपण. श्री. वा. सी. बेंद्रे, १९५५ व तुकाराम महाराजांची गुरुपंरपरा - श्री. वा. सी. बेंद्रे, १९६०. पहिल्या पुस्तिकेंत पांच प्रसंग आहेत.)\n१४) कृष्णदास पंडित - संत कवि काव्य सूचीत उल्लेख.\n१५) कृष्णदास गोविंद - ,, अश्वमेध.\nबाळक्रीडा, रासक्रीडा इत्याद्रि ग्रंथ - काळ १६८०-१७३०\nहरिदास कान्हा शिष्य हरिदास सूत कान्हा याचा पुत्र कृष्णदास याची भागवत दशमस्कंधावर टीका आहे. हे दोघे एकच असण्याचा संभव आहे. ११ अध्यायाचे व ३७१ ओव्यांचें एक बाळक्रीडा काव्य एका बाडांत आढळतें. हें काव्य जुनें नाहीं. हा कवीदेखील कृष्णदास गोविंद असण्य़ाची शक्यता आहे.\n१६) एकनाथ चरित्रकार कृष्णदास जगदानंदन - (म. सा.).\n१७) दामोदर गणेश जोशी ऊर्फ कृष्णदास - अठरावें शतक (महाराष्ट्र कवि चरित्र)\n१८) पदें करणारा कृष्णदान --- काव्यसंग्रहांत याची पदें आहेत. हा दुसर्‍या बाजीरावाचा समकालीन दिसतो. महाराष्ट सारस्वतांत सुदाम चरित्रकार कृष्णदासांचा उल्लेख आहे. या काव्यांत आर्या व वृत्ते वापरलेली दिसतात.\nवरील कृष्णदासापैकी (१) खेरीज बाळक्रीडाकर कोणी असावेतसे दिसत नाहीं. संतोष मुनींच्या गुरू कृष्णदासाबद्दल माहिती नसल्यानें त्याबद्दल कांहींत ठरवता येत नाहीं. बाळक्रीडेचे हस्तलिखित इ. स. १६५१ चें आहे. भाषा, धाटणी वगैरे लक्षांत घेता हें काव्य नाथपूर्वकालीन वाटतें. हें भागवत दशमस्कंध टीकेचा भाग असावा असें काव्याच्या शेवटानंतरच्या नोंदीवरून वाटतें.\nपु. सार्वजनिक व खाजगी व्यवहार\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-11T23:42:22Z", "digest": "sha1:G64NMUGJOO66AM56TMFX3H433WQQQV7G", "length": 15484, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघ���लेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री\nशिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल – मुख्यमंत्री\nमुंबई, दि. ३१ (पीसीबी) – शिवस्मारकाच्या उंचीवरुन करण्यात आलेले राजकारण दुर्देवी आहे. आरबी समुद्रातील शिवस्मारक जगातील सर्वाच उंच स्मारक असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) येथे दिली. शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nछत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ७.५ मीटरने कमी करून तलवारीची उंची प्रस्तावित आराखड्यापेक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरुन एकूण उंची कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीचा वाद विधानसभेत उफाळून आला होता. शेजारच्या गुजरात राज्यात उभ्या राहणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची सर्वात जास्त राहावी म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची सरकारने ३४ मीटरने कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.\nPrevious articleखेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वर्षभर बलात्कार\nNext articleआर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\n…तर ‘शोले’ च्या रिमेकमध्ये शरद पवारांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली असती\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nचाकणमध्ये दोघा भावांना आठ जणांच्या टोळीकडून जबर मारहाण\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाच��� राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nआधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने कस्पटेवस्तीतील वृध्देला हजारोंचा गंडा\nआता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n२०१९च्या निवडणुकीत मोदी संघाचा बळीचा बकरा होतील – अॅड. प्रकाश आंबेडकर\nदोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2018-12-11T22:44:02Z", "digest": "sha1:BT5Y5ACBXYXQ3ILG5JANXFMEPQFNM4BO", "length": 5828, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉलिडो - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १८३३\nक्षेत्रफळ २१७.८ चौ. किमी (८४.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६१४ फूट (१८७ मी)\n- घनता १,४५४.७ /चौ. किमी (३,७६८ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nटॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिका देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनार्‍यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.\nविकिव्हॉयेज वरील टॉलिडो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१४ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/inauguration-vasundhara-abhiyan-water-tank-115698", "date_download": "2018-12-11T23:08:56Z", "digest": "sha1:2IGVINMEY7CPT3TGPY2LVADFM7IZQMNZ", "length": 11960, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "inauguration of vasundhara abhiyan water tank वसुंधरा अभियान निर्मित पाण्याच्या टाकीचे उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nवसुंधरा अभियान निर्मित पाण्याच्या टाकीचे उद्घाटन\nशुक्रवार, 11 मे 2018\nऔंध (पुणे) : बाणेर येथील तुकाई टेकडीवर वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनासाठी वसुंधरा अभियान संस्थेने उंच भागात बावीस टाक्या बांधल्या आहेत, त्या टा���्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टेकडीच्या पायथ्याशी नुकतीच पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले.\nऔंध (पुणे) : बाणेर येथील तुकाई टेकडीवर वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनासाठी वसुंधरा अभियान संस्थेने उंच भागात बावीस टाक्या बांधल्या आहेत, त्या टाक्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टेकडीच्या पायथ्याशी नुकतीच पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले.\nयाप्रसंगी वसुंधरा अभियानचे सर्व सदस्य उपस्थित होते. यापुर्वी संस्थेच्या वतीने टेकडीवर पाण्याच्या बावीस टाक्या बांधल्या असून त्या मार्फत झाडांना पाणीपुरवठा केला जातो.तेविसावी टाकी बांधून यातील पाणी वरती असलेल्या बावीस टाक्यात सोडले जाणार आहे . पाण्याचा वापर वृक्ष लागवड व संवर्धनासाठी केला जाणार असून यामुळे पर्यावरण रक्षणासह टेकडीवर हिरवळ फुलवण्यास मदत होणार आहे.\nतसेच टेकडीवरील सर्व झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी उपयोग होणार असून, उत्तम प्रकारची जैवविविधता तयार होणार आहे. तुकाई टेकडीवर बांधण्यात आलेल्या सर्व टाक्यांना नद्यांची नावे देण्यात आलेली आहेत. पन्नास हजार लिटर क्षमतेची ही टाकी येथील सर्वात मोठी असून हिला गोदावरी असे नाव देण्यात आले आहे.\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली...\nपिंपरी : संगणक अभियंता तरूणीचा विनयभंग\nपिंपरी (पुणे) : आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका संगणक अभियंता तरूणीचा तिच्या मित्राने विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे घडली. कपिल जोहरी (रा....\nपीएमआरडीए मेट्रोच्या कामाला शहर सुधारणा समितीची मंजुरी\nपुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम महापालिकेच्या हद्दीत सुरू करण्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए...\n#PMCIssues बेकायदा हॉटेलांवर कारवाई कधी\nपुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांमुळे हिंजवडीबरोबरच लगतच्या औंध आणि बाणेरलाही बरकत आली आहे. वेगाने विस्तार होत असलेल्या...\nपुणे : बाणेर मुख्य रस्ता मुख्य अत्यंत रस्ता खराब झाला आहे. येथील अमर अपेक्समधील अंतर्गत रस्ता आणि बाहेरील पदपथाची देखील दुरवस्था ��ाली आहे. त्यामुळे...\nशहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा\nपिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/80-acres-of-land-in-panvel-has-been-grabbed/49389/", "date_download": "2018-12-11T23:32:19Z", "digest": "sha1:D74JJCZ4M3UNTMRKERPNNS6SIVZASH5U", "length": 12406, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "80 acres of land in Panvel has been grabbed", "raw_content": "\nघर महामुंबई बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे पनवेलमधील ८० एकर जागा हडप\nबनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे पनवेलमधील ८० एकर जागा हडप\nबनावट शेतकरी बनून खोटे प्रमाणपत्र सादर करून नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक भुपेंद्र शहा यांनी गव्हाण येथील ट्रस्टची तब्बल ८० एकर दलदलीची व खारफुटीची जमीन हडप केली, असा खळबळजनक आरोप रिगल हेबीटेंट प्रा लिमिटेडचे पदाधिकारी विक्रम भणगे यांनी केला. या प्रकरणी नाव्हा शेवा पोलीस ठाण्यात भुपेंद्र शहा यांच्यासह इतर ७ जणाविरुद्ध ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, आणि ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nभुपेंद्र शहा, किरण दांड, हारून अलीम युसुफ, बाज खान, शैलेज जाधव, सुरेश शेडगे, रमेश भालेराव व त्याचा सहकारी अशा एकूण आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांनी लातूर येथील शेतकरी असल्याचा बनावट दाखला तयार करून गव्हाण येथील महम्मद युसुफ ट्रस्टची ८० एकर जागा फक्त चार लाखात खरेदी केली. तीच जमीन महसूल व सिडकोच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून जमिनीवर खारफुटी नसल्याचे दाखवून जबरदस्तीने सिडकोच्या घशात घालण्याचा प्रयत्न शहा यांच्याकडून सुरू असल्याचा प्रकार भणगे यांनी उघडकीस आणला.\nराज्यात शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे गरजेचे आहे. त्यामुळे शहा यांनी सन २००७ मध्ये लातूर जिल्ह्यातील औस�� तालुक्यातील खुटेगाव गावातील आपण रहिवासी असल्याचे भासवून त्याच गावातील २१ गुंठे जमीन ५१ हजार रुपयांत खरेदी केल्याचे बनावट कागदपत्रे तयार केले. त्यानंतर त्या कागदपत्रांच्या आधारे औसा तहसीलदाराकडे ६ डिसेंबर रोजी शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे ज्या दिवशी अर्ज केला त्याच दिवशी खुटेगावचे तलाठी यांनी भूपेंद्र मुरजी शहा नावाने दाखला सादर केला.\nज्या दिवशी अर्ज दाखल केला त्याच दिवशी दाखला मिळाल्याने शहा यांनी अधिकार्‍याचीही फसवणूक केल्याचा प्रकार भणगे यांनी उघडकीस आणला आहे. महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारून अली ए.आर.युसुफ याने जमीन विकताना स्वतःच बनविलेल्या ठरावात सदर जमीन ही दलदलीची आणि पूर्णत: खारफुटीची असल्याने चार लाखात विकत असल्याचे नमूद केले आहे. असे असताना सदर खारफुटीयुक्त जमीन सिडको अधिकार्‍यांना हाताशी धरून सिडकोला संपादित करण्यास भाग पाडून त्याद्वारे साडेबावीस टक्के भूखंड योजनेंतर्गत सुमारे ५०० कोटींची ५० हजार मीटर जमीन सिडकोकडून घेण्याचा डाव बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा याने आखला आहे.\nया जमिनीवर अडीच हजार कोटींचा गृहप्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस असल्याने महसूल व सिडको अधिकार्‍यांना हाताशी धरून हा भूखंड घोटाळा करण्याचा डाव शहा यांचा असल्याचा आरोपही भणगे यांच्याकडून करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी नाव्हा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यावर कठोर पावले उचलतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे यावेळी भणगे यांनी बोलताना सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nउपवन तलावाचा परिसर गर्दुल्ल्यांच्या विळख्यात\nविक्रेत्यांना निकृष्ट दर्जाचे स्टॉल्स\nसर्व्हर डाऊन झाल्याने वाशीमधील उपप्रादेशिक कार्यालयातील कामे ठप्प\nकिती थापा मारणार, त्यालाही काही मर्यादा\nप्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एसएनडीटीच्या विद्यार्थिंनींची निवड\nदंड भरायला सांगितला म्हणून तरुणाची ‘टीसी’ला मारहाण\nवरिष्ठ पोलीस निरीक्षकाला धमकावून पाच महिला पोलिसांना मारहाण\nवसईत रंगणार 5 वे श्रीमंत चिमाजी अप्पा साहित्य संमेलन\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/solapur/page/12", "date_download": "2018-12-11T23:32:21Z", "digest": "sha1:OTJ6RHLQRBOLIRK2PFJAL34CQL2ICOO7", "length": 10026, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे Archives - Page 12 of 159 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपीएमपीएमएल ताफ्यात ऑगस्ट 2019 पर्यंत 1000नवीन बस समाविष्ट होणार – सिद्धार्थ शिरोळे\nऑनलाईन टीम / पुणे : पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट 2019 पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1000 नवीन बस समाविष्ट होणार असून त्यामुळे प्रत्येक बस थांब्यावर नागरिकांना दर 5 मिनिटांनी बस उपलब्ध होऊ शकणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बसच्या प्रवासीभाड्यात कोणतीही वाढ करण्याचा प्रस्ताव या बैठकीत ...Full Article\nसत्यनिष्ठा हाच फेकन्यूजचा प्रतिबंधाचा उपाय : ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे\nऑनलाईन टीम / पुणे : माध्यमांनी तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. मात्र त्यांनी सामान्य लोकांशी आणि भारतीय संविधनाशी बांधिल राहून काम करावे. माध्यमांनी सत्याची बाजू घेवून त्याचा पाठपुरावा करावा, सत्यनिष्ठाहाच ...Full Article\nमधुमेहाच्या रक्तचाचण्या सोप्या करणाऱया उपकरणास यावर्षी अंजली माशेलकर पुरस्कार\nऑनलाईन टीम / पुणे : नावीन्यपूर्ण संशोधनात भारत मागे नाही याची जाणीव करून देणारी व अशा संशोधनाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ‘सहावी नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) ...Full Article\nदेशभरातील कलाकारांनी 94व्या जयंतीनिमित्त वाहिली गुरु राहिणी भाटेंना आदरांजली\nऑनलाईन टीम / पुणे : कथकमधील पारंपरिक रचना, अभिनय आणि नृत्याचे मनमोहक सादरीकरण यांच्या प्रस्तुतीने देशभरातील कलाकारांनी कथक गुरु रोहिणी भाटे यांना नृत्याच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. गुरू रोहिणी ...Full Article\nअंत्यविधीसाठी नेलेली मुलगी झाली जिवंत\nजळगाव/ प्रतिनिधी : जळगाव प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथील अपघातग्रस्त 6 वषीय अर्पिता दीपक दाभाडे हिला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीमध्ये नेत असताना ती जिवंत असल्याची धक्कादायक घटना 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ...Full Article\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली\nऑनलाईन टीम / पुणे : थकलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी केल्याची नोटीस दिल्याने संतप्त प्राध्यापकाने आपली अभियांत्रिकी शिक्षणाची प्रमाणपत्रे जाळली. रखडलेले वेतन मागितले म्हणून संस्थेने नोकरीवरुन कमी ...Full Article\nपुलंच्या घरी आल्यावर ब्रॅडमन भेटीचा आनंद : सचिन तेंडुलकर\nपुणे / प्रतिनिधी : सचिन तेंडुलकरचे गौरवोद्गार : पुल म्हणजे कॉमन मॅनशी कनेक्ट होणारे लेखक पुल कॉमन मॅनशी लगेच कनेक्ट व्हायचे. त्यांच्या चेहऱयावर सदैव हास्य फुललेले असायचे, अशा शब्दांत ...Full Article\nलहुजी वस्ताद स्वातंत्र्यसंग्रामाचे उद्गाते : प्रा शिवाजी दळणर\nऑनलाईन टीम / पुणे : ‘छत्रपती शिवरायांच्या सेवेचा वारसा घेत अनेक क्रांतीकारकांना घडवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय स्वातंत्र्याचे आणि क्रांतीचे उद्गाते आहेत. त्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. ...Full Article\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्या : मराठा क्रांती मोर्चा\nऑनलाईन टीम / पुणे : मराठा समाजाला स्वतंत्रपणे दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ...Full Article\nशिरुर तालुक्याला शहीद विष्णु गणेश पिंगळे नगर नाव द्या : वंदे मातरम संघटनेची मागणी\nपुणे / प्रतिनिधी करतारसिंग सराभा यांचे सहकारी क्रांतिकारक शहीद विष्णु गणेश पिंगळे यांना फाशी दिल्याच्या घटनेला 103 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे जन्मस्थान असलेल्या शिरुर तालुक्याला शहीद विष्णु गणेश पिंगळे ...Full Article\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg.nic.in/", "date_download": "2018-12-11T23:54:16Z", "digest": "sha1:7ZAQUOGSOIZ5SXBUI7LA7NK4UYZ5UBZO", "length": 9997, "nlines": 171, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "सिंधुदुर्ग | पर्यटन , विविधतेचा सुखद अनुभव", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी यांची 150 वी जयंती\nसिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.\nमा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस.\nजिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.)\nक्षेत्र : ५२०७ वर्ग कि .\nसाक्षरता प्रमाण : ८०.३० %\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे : ७५२\nपोलीस चौकी : १३\nकोणताही कार्यक्रम नाही .\nतक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन\nनागरिकांचे मदत केंद्र -\nबाल मदत केंद्र -\nमहिला मदत केंद्र -\nगुन्हे विरोधी मदत केंद्र -\nआपत्ती मदत केंद्र - ०२३६२-२२८८४७\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 10, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/paver-block-making-from-waste-recycling-1654561/", "date_download": "2018-12-11T22:37:41Z", "digest": "sha1:6VW7NC26FHYEBGIABVSFIJXHI6BMAUNP", "length": 18548, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Paver block making from Waste Recycling | कचरा पुनर्प्रक्रियेमधून पेवर ब्लॉकची निर्मिती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nकचरा पुनर्प्रक्रियेमधून पेवर ब्लॉकची निर्मिती\nकचरा पुनर्प्रक्रियेमधून पेवर ब्लॉकची निर्मिती\nघरासंदर्भातील रचनेत नव्याने फेरबदल करताना वेगवेगळ्या स्वरूपाची तोडफोड करावी लागते.\nघरासंदर्भातील रचनेत नव्याने फेरबदल करताना वेगवेगळ्या स्वरूपाची तोडफोड करावी लागते. त्यावेळी जो कचरा तयार होतो त्याचे नेमके काय करायचे, हा एक प्रश्नच असतो. अशा वेळी कॉण्ट्रक्टर किंवा आपण हा कचरा इमारतीच्या परिसरात एके ठिकाणी साठवून ठेवतो. मग गरजेनुसार ट्रक येऊन तो कचरा उचलून घेऊन जातो. इतके झाले की संपली आपली जबाबदारी. पुढे या कचऱ्याचे काय होते, तो कुठे टाकला जातो याबाबत आपण फारसा विचार करीत नाही.\nमुंबईसारख्या शहरात जिथे छोटय़ा स्वरूपापासून ते ग्रीन सर्टफिाइड प्रमाणित बांधकामापर्यंतचे अनेक छोटे-मोठे प्��कल्प सतत सुरू असतात. अशा वेळी हा बांधकामाचा सिंमेटमिश्रित कचरा ही अलीकडे एक गंभीर समस्या ठरू पाहात आहे. पण या कचऱ्याचे पुनप्र्रक्रिया करून त्यापासून बांधकाम उद्योगाला लागणारे पेलव्हीक ब्लॉक तयार करण्याचा अनोखा प्रकल्प विक्रोळी येथे गोदरेज समूहातर्फे राबविला जात आहे.\nया प्रकल्पाविषयी माहिती सांगताना, गोदरेज अ‍ॅण्ड बॉइस ग्रीनर इंडिया टास्कफोर्स आणि गोदरेज कन्स्ट्रक्शनचे व्यावसायिक प्रमुख असलेले अनुप मॅथ्यू म्हणाले की, कचरा ही आपल्या देशाची एक गंभीर समस्या आहे आणि हल्ली या कचऱ्याची नेमकी विल्हेवाट कशी लावायची यावर बऱ्याच संस्था आणि तज्ज्ञ मंडळी कार्यरत आहेत. बांधकाम कचरा ही देखील तितकीच गंभीर समस्या आहे. तो वेळीच उचलला गेला नाही तर अनेक स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. जेव्हा मुंबई विमानतळाच्या रस्त्याचे नूतनीकरण क्षाले, त्यावेळी सिमेंट क्राँक्रीटच्या कचऱ्याचा प्रचंड डोंगर तयार झाला. अशा वेळी या कचऱ्यावर पुनप्र्रक्रिया करून त्यापासून काही नवनिर्मिती करता येणं शक्य आहे का, या संदर्भात आमचा अभ्यास सुरू झाला. त्यातूनच या पेवर ब्लॉकच्या प्रकल्पाची निर्मिती झाली.\nपर्यावरणाचा ऱ्हास न होता, पूर्णत: नैसर्गिक गोष्टींनी बनलेले आणि तितकेच उपयुक्त उत्पादन तयार करावे, या उद्देशाने या बांधकाम कचऱ्यासंदर्भात संशोधन करून आम्ही भिंती व जमिनीसाठी लागणाऱ्या पेवर ब्लॉकची निर्मिती करायचे ठरविले. शिवाय, बांधकाम इण्डस्ट्रीमध्ये यांना मागणीदेखील उत्तम असते.\nहे पेवर ब्लॉक पूर्णत: संगणकीय प्रक्रियेव्दारे तयार केले जातात. बांधकामांचा सिमेंट स्वरूपाचा कचरा एका क्रशरमध्ये टाकला जातो. त्यापासून आवश्यक ती रेती तयार करून, त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून तयार मिश्रण साच्यामध्ये टाकून, त्यापासून वेगवेगळ्या आकारातील पेवर ब्लॉकची निर्मिती केली जाते\nयासाठी लागणारा बांधकामाचा कचरा कसा मिळविला जातो, याविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, सध्यातरी आम्ही अशा प्रकारचा कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या प्रमाणित विक्रेत्यांकडूनच कचरा घेतो. कारण वरवर जरी ही कचरा उचलण्याची प्रक्रिया असली तरी हा कचरा नमूद केलेल्या मापदंडानुसार आहे का नाही हे तपासणे आवश्यक असते. समजा एखादा वैयक्तिकरीत्या घर बांधत असेल आणि त्याच्याजवळ अशा स्वरूपाचा बांधकाम कचरा असेल तर तो आम्ही घेऊ शकत नाही. कारण अशा प्रकारच्या कचऱ्यात भेसळ आहे की नाही हे पाहणेदेखील गरजेचे असते. जसे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करताना काही ठरावीक मापदंड निश्चित केले असतात, तसेच काही आराखडे या प्रक्रियेसाठी देखील निश्चित केले आहेत.\nया पेवर ब्लॉकचे खास वैशिष्टय़ असे की, ते नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केले असल्यामुळे वातावरणातील अतिरिक्त कार्बनडाय ऑक्साइड ते सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे या ब्लॉक्सचा जिथे जिथे वापर होतो तेथील हवा अधिक खेळती राहण्यास मदत होते.\nया प्रकल्पाबाबतची विशेष आठवण सांगताना प्रकल्प साहाय्यक असलेल्या तेजश्री जोशी म्हणाल्या की, अलीकडेच या प्रक्लापाला भेट देण्यासाठी इस्रायलवरून एक खास पथक आले होते. कारण त्या देशातदेखील बांधकाम कचरा ही एक मोठी समस्या ठरत आहे. जर असा प्रकल्प आमच्या देशातदेखील सुरू करता आला तर तो या कचऱ्याच्या समस्येवर निश्चितच एक उपयुक्त तोडगा असेल, असे मत या पथकाने व्यक्त केले. यावरूनच हा प्रकल्प निव्वळ आपल्या देशातील समस्येवरच नाही, तर जागतिक स्तरावरील समस्येला पूरक असा तोडगा आहे, हे या निमित्ताने सिद्ध झाले.\nया प्रकल्पासंदर्भात भेडसावणारी अडचण सांगताना मॅथ्यू म्हणाले की, आपल्याकडे कचऱ्यातून नवनिर्मिती केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे काहीशा सांशक नजरेने बघितले जाते. बाजारात मिळणाऱ्या इतर पेवर ब्लॉकपेक्षा आमच्या ब्लॉक्सचा दर्जा निश्चितच चांगला आहे. शिवाय किमतीतदेखील फारसा फरक नाही आहे. तेव्हा गरज आहे ती लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची. बांधकाम व्यावसायिकांनी जास्तीत जास्त अशा प्रकारच्या उत्पादनाचा वापर करावा, यासाठी आमच्या समूहातर्फे वेगवेगळ्या स्तरांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यात आíकटेक्चर, इंटेरिअर डिझायनर्स यांना या उत्पादनाच्या उपयुक्ततेविषयीची माहिती दिली जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-11T22:39:05Z", "digest": "sha1:XRO4XIAE24S4YTFCKZHQ2KCNICQAHVIQ", "length": 22694, "nlines": 51, "source_domain": "2know.in", "title": "ऑनलाईन खरेदीचा अनुभव", "raw_content": "\nRohan January 6, 2012 अनुभव, इंटरनेट, ऑनलाईन खरेदी, ऑर्डर, फ्लिपकार्ट, ब्लू डार्ट, वस्तू, शॉपिंग\nमी नुकताच माझा मोबाईल ऑनलाईन विकत घेतला. तर हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव एकंदरीत कसा होता आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होते आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण होते ते आज आपण पाहणार आहोत. इतरांप्रमाणेच सुरुवातीला माझ्या मनात ऑनलाईन खरेदीबाबत शंका होती. पण आत्तापर्यंत तरी मला त्यासंदर्भात सुखद अनुभवच आला आहे. माझ्याप्रमाणेच भारतातील इतर लोकही आता ऑनलाईन खरेदीवर विश्वास टाकू लागले आहेत. भविष्यात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून, छोट्या दुकानदारांना त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात झळ बसेल, असं मला वाटतं. कारण मी ज्या वस्तू ऑनलाईन विकत घेतल्या, त्या मी तिथून विकत घेतल्या नसत्या, तर पारंपारीक दुकानदारांकडूनच विकत घेतल्या असत्या. आणि माझ्यासारखे लाखो लोक आज लाखो वस्तू ऑनलाईन विकत घेत आहेत. त्यामुळे छोट्या दुकानदारांना नक्कीच यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ लागलं असेल. आणि यापुढे या नुकसानात निश्चितच आणखी भर पडणार आहे. ऑनलाईन खरेदीचे फायदे काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. इतरांप्रमाणेच सुरुवातीला माझ्या मनात ऑनलाईन खरेदीबाबत शंका होती. पण आत्तापर्यंत तरी मला त्यासंदर्भात सुखद अनुभवच आला आहे. माझ्याप्रमाणेच भारतातील इतर लोकही आता ऑनलाईन खरेदीवर विश्वास टाकू लागले आहेत. भविष्यात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून, छोट्या दुकानदारांना त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात झळ बसेल, असं मला वाटतं. कारण मी ज्या वस्तू ऑनलाईन विकत घेतल्या, त्या मी तिथून विकत घेतल्या नसत्या, तर पारंपारीक दुकानदारांकडूनच विकत घेतल्या असत्या. आणि माझ्यासारखे लाखो लोक आज लाखो वस्तू ऑनलाईन विकत घेत आहेत. त्यामुळे छोट्या दुकानदारांना नक्कीच यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ लागलं असेल. आणि यापुढे या नुकसानात निश्चितच आणखी भर पडणार आहे. ऑनलाईन खरेदीचे फायदे काय आहेत हे पहात असतानाच आपण फ्लिपकार्ट, ब्लू डार्ट या ऑनलाईन खरेदी संदर्भातील सेवांची विस्तृत माहिती घेणार आहोत.\nऑनलाईन खरेदीचे फायदे: [फ्लिपकार्ट (Flipkart), ब्लू डार्ट (Blue Dart)]\nऑनलाईन खरेदीच्या साईटवर आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार कधीही आणि कितीही वेळ भटकू शकतो. इथल्या प्रत्येक वस्तूची वैशिष्ट्ये काय आहेत ग्राहकांची त्या वस्तूंबद्दलची मतं काय आहेत ग्राहकांची त्या वस्तूंबद्दलची मतं काय आहेत त्या त्या वस्तूला मिळालेले रेटिंग काय आहे त्या त्या वस्तूला मिळालेले रेटिंग काय आहे तज्ञांना त्या वस्तूंबद्दल काय वाटतं तज्ञांना त्या वस्तूंबद्दल काय वाटतं इत्यादी सर्व माहितीचं विश्लेषण आपण आपल्याला हवा तितका वेळ घेऊन करु शकतो. त्यासाठी गुगलची मदत घेऊ शकतो, दुसर्‍या एखाद्या प्रतिस्पर्धी शॉपिंक साईटची मदत घेऊ शकतो किंवा त्या वस्तूच्या क्षेत्रात काम करणार्‍या साईटची मदत घेऊ शकतो. अशावेळी आपलं मन वळवण्याच्या दिशेने आपलं तोंड पहात बसलेला दुकानदार आपल्यासमोर नसतो. त्यामुळे मनाच्या शांततेने, आपल्या सोयीनुसार अनेक तास परिक्षण करुन, बाजारात उपलब्ध सर्व वस्तूंची तुलना करुन, आपण आपल्याला नेमकी कोणती वस्तू हवी आहे इत्यादी सर्व माहितीचं विश्लेषण आपण आपल्याला हवा तितका वेळ घेऊन करु शकतो. त्यासाठी गुगलची मदत घेऊ शकतो, दुसर्‍या एखाद्या प्रतिस्पर्धी शॉपिंक साईटची मदत घेऊ शकतो किंवा त्या वस्तूच्या क्षेत्रात काम करणार्‍या साईटची मदत घेऊ शकतो. अशावेळी आपलं मन वळवण्याच्या दिशेने आपलं तोंड पहात बसलेला दुकानदार आपल्यासमोर नसतो. त्यामुळे मनाच्या शांततेने, आपल्या सोयीनुसार ��नेक तास परिक्षण करुन, बाजारात उपलब्ध सर्व वस्तूंची तुलना करुन, आपण आपल्याला नेमकी कोणती वस्तू हवी आहे ते ठरवू शकतो. अशावेळी दुकानदाराचा प्रभाव आपल्यावर काम करत नाही.\n सर्व वस्तू होलसेल दरात मिळतात. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारातील दरापेक्षा इथे वस्तू स्वस्त किंमतीत मिळण्याची मोठी शक्यता असते. आपण तीच वस्तू प्रतिस्पर्धी शॉपिंक साईटवर किती रुपयांना विकत मिळत आहे याची लगेच तुलना करु शकतो. आणि जिथे स्वस्त आणि विश्वसनिय सेवा आहे, तिथून आपण आपल्याला हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो. वस्तू विकत घेतानाही आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एक तर आपण लगेच नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करु शकतो. यात भारतातील जवळपास सर्व प्रमुख बँकांच्या माध्यमातून पैसे भरण्याची सोय करुन देण्यात आलेली असते. मी ऑनलाईन खरेदीसाठी नेटबँकिंगचाच पर्याय वापरतो. किंवा आपल्यासमोर दुसरा पर्याय असतो तो म्हणजे ‘कॅश ऑन डिलेव्हरी’चा. म्हणजेच आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत पोहच्यानंतर आपण ती वस्तू घेऊन येणार्‍याकडे त्या वस्तूचे पैसे देऊ शकतो. आपल्याला जर आधी पैसे देण्यासंदर्भात भिती वाटत असेल, तर आपली वस्तू आपल्यापर्यंत पोहचल्यानंतर पैसे भरण्याचा पर्याय निवडा.\nFilpkart, Letsbuy अशा मोठ्या शॉपिंग साईट्सकडून ‘ब्लू डार्ट’ (Blue Dart) या नामांकीत कुरिअर सेवेमार्फत वस्तू घरपोच पोहचवण्यात येतात. ही कुरिअर सेवा भारतातील लोकांसांठी अगदी पूर्णपणे मोफत असते. त्याचा कोणताही अतिरीक्त खर्च ग्राहकांवर लादला जात नाही. शिवाय आपण ऑर्डर केलेली वस्तू त्यांच्यामार्फत कुरिअर झाल्यानंतर आपल्याला एक Tracking id मिळतो. या Tracking id च्या मदतीने आपली वस्तू कुठपर्यंत पोहचली आहे त्या वस्तूची स्थिती काय आहे त्या वस्तूची स्थिती काय आहे हे आपण कधीही इंटरनेटच्या सहाय्याने पाहू शकतो. त्यासाठी ‘ब्लू डार्ट’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला मिळालेला ट्रॅकिंक आय.डी. (Tracking id) उजव्या बाजूला असलेल्या साईडबार मध्ये दिलेल्या जागी टाकावा आणि Go वर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या वस्तूची स्थिती कळेल. मी माझा मोबाईल जेंव्हा असा ऑनलाईन मागवला, तेंव्हा तो दिल्लीहून कुरिअरने किती वाजता निघाला हे आपण कधीही इंटरनेटच्या सहाय्याने पाहू शकतो. त्यासाठी ‘ब्लू डार्ट’च्या अधिकृत संकेतस्थ���ावर जाऊन आपल्याला मिळालेला ट्रॅकिंक आय.डी. (Tracking id) उजव्या बाजूला असलेल्या साईडबार मध्ये दिलेल्या जागी टाकावा आणि Go वर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या वस्तूची स्थिती कळेल. मी माझा मोबाईल जेंव्हा असा ऑनलाईन मागवला, तेंव्हा तो दिल्लीहून कुरिअरने किती वाजता निघाला मुंबईत कुठे, किती वाजता पोहचला, पुण्यात स्थानिक ऑफिस मध्ये तो कधी आला मुंबईत कुठे, किती वाजता पोहचला, पुण्यात स्थानिक ऑफिस मध्ये तो कधी आला अशी अगदी सर्व माहिती मला सविस्तर मिळत होती. आणि तरीही काही समस्या आलीच तर ‘ब्लू डार्ट’च्या कस्टमर केअर सर्व्हिसचा क्रमांक आहे 0253-2463648, 09326998598. पण मला खात्री आहे, की कुरिअर पोहचण्यासंदर्भात आपल्याला काही समस्या येणार नाही, Blue Dart ही एक नामांकीत कुरिअर सेवा आहे. ‘ब्लू डार्ट’ व्यतिरीक्त Flipkart ने घरपोच वस्तू पोहचवण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नेमले आहेत.\nFlikart वरुन मी ‘पानिपत’ ही मराठी कादंबरी विकत घेतली. ती मला Flipkart वर अगदी कमी किंमतीत मिळाली. मी कदाचीत पुण्यात असल्याने असेल, पण ऑर्डर दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी ती कादंबरी घेऊन Flipkart चा माणूस माझ्या घरी हजर झाला. त्याच्या जवळ वस्तूंनी भरलेली मोठी पिशवी पाहून मला आश्चर्य वाटलं मी सहज एक कुतूहल म्हणून त्याला त्याबाबत विचारलं. कारण मला वाटलं नव्हतं की, आज इतकी लोकं ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास ठेवत असतील. तेंव्हा त्याने सांगितलं की, त्यांची १५० माणसं दिवसभर हे काम करत असतात. त्यांना दोन-दोन तीन-तीन वेळा एकाच भागात डिलेव्हरी करायला यावं लागतं, इतक्या ऑर्डर्स असतात. कारण फ्लिपकार्टची सर्व्हिस चांगली आहे. आणि तो जे म्हणाला ते अगदी खरं आहे. जो एकदा ऑनलाईन शॉपिंग करेल त्याला इतका सुखद धक्का बसतो की, तो पुन्हा वारंवार ऑनलाईन शॉपिंक करु लागतो.\nAmzon मध्ये काम करुन मायदेशी परतलेल्या काही लोकांनी मिळून भारतात Flipkart ही Amazon च्याच धर्तीची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी बनलेली अतिशय दर्जेदार सेवा सुरु केली. आज Amazon सेकंदाला ७७५ डॉलर कमावणारी इंटरनेटवरील सर्वाधीक श्रीमंत साईट आहे. याबाबत Amazon ने गुगललाही (सेंकंदाला ७५० डॉलर) मागे टाकलं आहे. Amazon ची प्रतिस्पर्धी कंपनी eBay देखील सेकंदाला २०० डॉलर कमावते. यावरुनच आपल्याला आज लोकांचा ऑनलाईन शॉपिंगवर असलेला विश्वास दिसून येतो. ऑनलाईन शॉपिंगचं भवितव्य किती मोठं आहे, ते यातून जाणवतं. भारत अमेरीकेपेक्षा १५ वर्ष मागे आहे. आपल्याकडे आत्ता कुठं ऑनलाईन शॉपिंगचं महत्त्व वाढू लागलं आहे.\nFlipkart (फ्लिपकार्ट) चे पुण्यात धनकवडीला ऑफिस आहे. आपण ‘फ्लिपकार्ट’ (Flipkart) वरुन एखादी वस्तू विकत घेतली की, येणार्‍या कुरिअरवर त्यांच्या ऑफिसचा पत्ता असतो. ‘ब्लू डार्ट’ मार्फत येणार्‍या कुरिअरची स्थिती तर आपण वेळोवेळी पाहू शकतोच, पण ज्यावेळी ‘फ्लिपकार्ट’ मार्फत आपण एखादी ऑर्डर देतो, तेंव्हा ती ऑर्डर नोंदली गेली म्हणून आपल्याला SMS येतो, ती ऑर्डर (वस्तू) कुरिअर मध्ये पॅक होऊन निघाली की, तसा आपल्याला SMS येतो. ती वस्तू आपल्यापर्यंत पोहच झाल्यानंतर आपल्याला SMS येतो. याखेरीज त्यासंदर्भातील ईमेलही आपल्या ईमेल पत्यावर येत असतात. अशाप्रकारे एक अत्यंत विश्वसनीय आणि दर्जेदार सेवा पोहचवण्यात ‘फ्लिपकार्ट’ यशस्वी होत आहे. ते वस्तू अशा प्रकारे पॅक करतात की, प्रवासादरम्यान आतमधील वस्तूला काहीही हानी पोहचणार नाही. अगदी उत्कृष्ट पॅकिंगमध्ये ती वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहचते.\nआपल्या वस्तूबरोबर ती वस्तू घेतल्याची पावती आपल्याला मिळते. त्या वस्तूवर जर वॉरंटी असेल, तर त्यासंदर्भातील कागदही आपल्याला मिळतो. Flipkart मार्फत प्रत्येक वस्तूवर 30 Days Replacement Warranty दिली जाते. म्हणजेच आपल्याला मिळालेली वस्तू जर खराब आहे, असं आपल्याला वाटत असेल, आणि आपण ३० दिवसांच्या आत Flipkart ला त्यासंदर्भात कळवलंत, तर ते त्या खराब वस्तूच्या बदल्यात आपल्याला अगदी नवीन वस्तू बदलून देतात. पण Flipkart ची सर्व्हिस चांगली असल्याने अशी वेळ क्वचितच एखाद्यावर येईल, असं मला वाटतं. याशिवाय आपण जी वस्तू विकत घेतो, त्या वस्तूवर त्या वस्तूच्या कंपनीची वॉरंटी तर असतेच\nथोडक्यात सांगायचं तर ऑनलाईन शॉपिंग ही फार धोकादायक आहे, अशातला अजिबात काही भाग नाही. उलट आपल्याला ऑनलाईन शॉपिंगचा सुखद धक्का बसेल, हे मात्र निश्चित मला वाटतं की, आपण एकदा एक अनुभव म्हणून एखादी कमी किमतीची वस्तू ऑनलाईन विकत घ्यावी. आणि एक चांगलं मराठी पुस्तक विकत घेणं हेच त्यादृष्टीने अगदी योग्य ठरेल, असं मला वाटतं. तर ऑनलाईन खरेदीचा आनंद घ्या मला वाटतं की, आपण एकदा एक अनुभव म्हणून एखादी कमी किमतीची वस्तू ऑनलाईन विकत घ्यावी. आणि एक चांगलं मराठी पुस्तक विकत घेणं हेच त्यादृष्टीने अगदी योग्य ठरेल, असं मला वाटतं. तर ऑनलाईन खरेदीचा आनंद घ्या आणि मला आपला अनुभव कळवा.\nआपल्याला जर मी देत असलेली माहिती आवडत असेल, तर आपल्या मित्रपरिवाराला 2know.in बाबत कळवा. 2know.in चे लेख ईमेलने सब्स्क्राईब करा. आणि 2know.in चे फेसबुक पेज लाईक करा.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-benefits-of-tulsi-6816.html", "date_download": "2018-12-11T22:16:44Z", "digest": "sha1:AKMRF2QSFI5SZSONG7AO5CARW4N77BD5", "length": 21500, "nlines": 157, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हे आहेत तुळशीचे आरोग्यदायी फायदे | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nहे आहेत तुळशीचे आरोग्यदायी फायदे\nतुळशीची पूजा प्रत्येक घराघरात होते. तुळशीचे फार मोठे पौराणिक महत्त्वदेखील आहे. औषधी वनस्पतीच्या रूपातही तुळशीचा उपयोग केला जातो. सर्दी-खोकला यांसारख्या आजारांवर तर तुळस हे गुणकारी औषध आहे. आयुर्वेदामध्येही तुळशीचे फायदे सांगितले आहेत. तुळशीस टॉनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषक तत्वे आहेत. म्हणूनच तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, बिजाचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषध म्हणून करता येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. चला पाहूयात काय आहेत तुळशीचे आरोग्यदायी फायदे\nताप – लहान बाळांना तापा असल्यास तुळस तेलाने आंघोळीआधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तुळशीची पाने खाल्ल्याने आराम मिळतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो.\nमुखाच्या स्वास्थ्यासाठी – दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखश��ध्दीदायक मानले जाते. दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो.\nत्वचेची काळजी - तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्वे 'अ' आणि 'ब' मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमण, त्वचेवर खाज सुटणे यांसाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तुळशीचे पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते.\nडोकेदुखी – एका बाजूचे फार डोके दुखणे (मायग्रेन), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळस पानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळस तेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो.\nडोळयाची काळजी – डोळयांमध्ये इन्फेक्शन झाल्यास त्यांना तुळशीच्या पानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळस तेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात.\nकर्करोग - कर्करोगातील आणि टयुमर मधील कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधींमध्ये तुळशीचा वापर होतो. यासोबत जठराचे दुखणे, डांग्या खोकला, काॅलरा, हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते.\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवते - शरिरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.\nTags: औषधी वनस्पती तुळशीचे फायदे तुळस\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ��ळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-lek-ladaki-scheme-69515", "date_download": "2018-12-11T23:38:40Z", "digest": "sha1:CYYD7GGXSD3H65AVKTWL6L4BEFQLQO2R", "length": 13985, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news lek ladaki scheme 'लेक लाडकी' योजनेकडे पालकांची पाठ | eSakal", "raw_content": "\n'लेक लाडकी' योजनेकडे पालकांची पाठ\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nपुणे - अल्प उत्पन्न गटातील लाडक्‍या लेकीचे संगोपन करण्यासाठी महापालिकेने मांडलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांकडे लेकींच्या पालकांनीच पाठ फिरविल्याचे दिसत आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याचेही वास्तव या निमित्ताने उघड झाले आहे.\nपुणे - अल्प उत्पन्न गटातील लाडक्‍या लेकीचे संगोपन करण्यासाठी महापालिकेने मांडलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांकडे लेकींच्या पालकांनीच पाठ फिरविल्याचे दिसत आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याचेही वास्तव या निमित्ताने उघड झाले आहे.\nमुलींचा जननदर वाढावा, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने \"लेक लाडकी', \"कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया योजना' या योजनांची अंमलबजावणी 2013-14 पासून सुरू केली आहे.\nत्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना थेट आर्थिक लाभ दिला जात आहे. परंतु, योजनांची फारशी माहिती नसल्यामुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली असल्याचे महापालिकेच्या नोंदीवरून दिसत आहे. याबाबत महापालिकेच्या समाजविकास विभागाचे प्रमुख संजय रांजणे म्हणाले, 'प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित महापालिकेच्या समूह संघटिका आहेत. त्यांच्यामार्फत या योजनांचे अर्ज नागरिकांकडून भरून घेतले जातात. तसेच महापालिका या योजनांची जाहिरातही करते. त्यानुसार अर्ज करणाऱ्या नागरिकांना या योजनेचे लाभ दिले जातात.''\nपात्रता - महापालिका हद्दीत संबंधितांचे 3 वर्षे वास्तव्य हवे, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असल्याचा पुरावा हवा, मुलीच्या जन्मानंतर एक वर्षात महापालिकेकडे अर्ज करणे ���ंधनकारक.\nस्वरूप - पालकांचे 10 हजार रुपये आणि महापालिकेचे 20 हजार रुपये, अशी एकत्रित 30 हजार रुपयांची ठेव राष्ट्रीयीकृत बॅंकेत 18 वर्षे मुदतीने ठेवली जाते. त्यानंतर पालकांना सुमारे दीड लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते.\nपात्रता - महापालिका हद्दीत संबंधितांचे 3 वर्षे वास्तव्य हवे, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असल्याचा पुरावा हवा, एका मुलीनंतर किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे, मुलाचा जन्म झालेला नसावा.\nस्वरूप - एक मुलगी असल्यास महापालिका 10 हजार रुपये किंवा दोन मुली असल्यास महापालिका प्रत्येकी पाच हजार रुपये \"यूटीआय'च्या योजनांत 18 वर्षांच्या मुदतीने गुंतविले जातात. मुदतीनंतर पालकांना एक लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते.\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nपुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर\nपुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने...\nकमावती पत्नीही पोटगीस पात्र\nमुंबई - घटस्फोटित पत्नीचे आई-वडील गर्भश्रीमंत असले आणि पत्नी कमावती असली तरीदेखील पत्नीचा पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार अबाधित राहतो, असा स्पष्ट...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/futaba+mp3-players-ipods-price-list.html", "date_download": "2018-12-11T22:42:55Z", "digest": "sha1:UGWOE2O7TM3USEPIA34NNKCZLPU7RC2R", "length": 16059, "nlines": 399, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स किंमत India मध्ये 12 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स Indiaकिंमत\nIndia 2018 फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स दर India मध्ये 12 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फुटून वायरलेस पं३ प्लेअर ब्लू आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स\nकिंमत फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन फुटून फुब१२८सम्प०३ वायरलेस पं३ प्लेअर ग्रीन Rs. 719 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.299 येथे आपल्याला फुटून स्पोर्ट्स वायरलेस पं३ प्लेअर ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nबेलॉव रस & 2000\n8 गब तो 16\nशीर्ष 10फुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स\nताज्याफुटावा पं३ प्लायर्स & इपॉड्स\nफुटून स्पोर्ट्स वायरलेस पं३ प्लेअर ब्लॅक\nफुटून वायरलेस स्पोर्ट मुसिक फुब१२८सम्प०३ पं३ प्लेअर ३२गब ग्रीन ब्लॅक\n- डिस्प्ले 2 inch\nफुटून फुब१२८सम्प०३ वायरलेस पं३ प्लेअर ग्रीन\nफुटावा वायरलेस स्पोर्ट्स मुसिक फुब१२८सम्प०२ ८गब ब्लू\n- मेमरी 8 GB\n- डिस्प्ले 2 inch\nफुटावा स्पोर्ट्स वायरलेस 1 गब पं३ प्लेअर रेड\n- डिस्प्ले 0 inch\nफुटून वायरलेस पं३ प्लेअर ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613818", "date_download": "2018-12-11T23:41:57Z", "digest": "sha1:LJS3CBNZBPTP53KZXYBHLCOAMKJ6KAJH", "length": 7786, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "देवगड बंदरात आश्रयासाठी 93 नौका दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगड बंदरात आश्रयासाठी 93 नौका दाखल\nदेवगड बंदरात आश्रयासाठी 93 नौका दाखल\nदेवगड :1. येथील बंदर जेटीवर मच्छीमारांशी संवाद साधताना तहसीलदार सौ. वनिता पाटील व अधिकारीवर्ग\t2. येथील सर्वात सुरक्षित असलेल्या बंदरामध्ये सुमारे 93 नौकांनी आश्रय घेतला आहे.वैभव केळकर\nदेवगड तहसीलदार पाटील यांच्याकडून मच्छीमारांच्या व्यवस्थेची पाहणी : सुमारे 700 खलाशांचा समावेश\nअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीसदृश स्थिती निर्माण झाली होती. सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून देवगड बंदरात सुमारे 93 मच्छीमार नौकांनी मंगळवारी आश्रय घेतला. सुमारे सातशे खलाशी कर्मचारी या नौकामध्ये असून त्यांच्या पुढील व्यवस्थेची पाहणी व विचारपूस देवगड तहसीलदार सौ. वनिता पाटील यांनी प्रत्यक्ष देवगड बंदरात सायंकाळी जाऊन केली.\nसोमवारपासून समुद्रामध्ये वादळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. किनारीभागात वेगाने वारे वाहत होते. खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश बंदर विभागाच्यावतीने देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून देवगड बंदरात गुजरात, कर्नाट��, रत्नागिरी, मुंबई या भागातील नौकांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली होती. देवगड तहसीलदार सौ. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी बंदरात दाखल झालेल्या 93 नौकांमधील खलाशी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडे पुरेसे जेवणाचे साहित्य उपलब्ध आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी केली. त्यानुसार तहसीलदार यांनी देवगड नगरपंचायतीला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे देवगड नगरपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात आला. तहसीलदार सौ. पाटील यांच्यासमवेत पोलीस उपनिरीक्षक श्री. साळुंखे, बंदर अधिकारी श्री. पाटील, मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, मंडळ अधिकारी ए. एस. कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, तलाठी व्ही. एम. कांबळे, अव्वल कारकून एस. के. स्वामी आदी उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी समुद्रामधील वातावरणात बदल घडल्याचे दिसत असून वादळसदृश स्थिती निवळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुधवारी या नौका पुन्हा मासेमारीसाठी रवाना होतील, असा विश्वासही तहसीलदार सौ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.\nदोडामार्गला 85 टक्के मतदान\nरस्त्यावर आढळले नवजात अर्भक\nनेरुरपारला साकारली ‘उद्यानातील प्रयोगशाळा’\nजिल्हय़ात सर्वत्र दमदार पाऊस\nबिबटय़ाचे कातडे विक्रीप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/kulwant-singh-kohli-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-12-1659164/", "date_download": "2018-12-11T22:39:12Z", "digest": "sha1:JPPKWAARAVWZMXZH3TGJVTEB77LV5W63", "length": 34448, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kulwant Singh Kohli Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 12 | रूपेरी माणूस! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मरा��ी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nये है मुंबई मेरी जान\nमाझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता.\nमाझ्या या स्टार मित्राला काही जण ‘नशीबवान’ म्हणतात, काही जण लॉटरी लागली असं म्हणतात, काही जण त्याला ‘ज्युबिली स्टार’ म्हणतात तर काही जण ‘देवाचा लाडका’ म्हणतात. परंतु मी माझ्या या मित्राला ‘कष्टांचा महासागर’ म्हणेन एक गोष्ट नक्की की, ही स्टार मंडळी चमकतात; पण त्यांच्या ‘चमकण्या’मागे दिव्यासारखं स्वत:च जळण्याचं भागधेय लिहिलेलं असतं. बहोत सारे पापड बेलने पडते है\nमाझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता. मध्यम उंची, घट्ट बांधा, नम्र वागणं. एच. एस. रवैल यांच्या प्रॉडक्शनमध्ये तो काम करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ आमच्याकडे जेवायला यायचा. अशा लोकांना आम्ही ‘कार्डवाले’ म्हणायचो. ‘कार्डवाले’ म्हणजे त्यांचं कार्ड असायचं, ज्यावर त्यांच्या जेवण्याची नोंद व्हायची आणि महिनाअखेरीस त्यांनी जेवणाचे पैसे द्यायचे. महिन्याला अडतीस रुपयांत जेवण देत असू. तुली असा आमच्याकडे जेवायला यायचा. त्याच्याशी बोलताना जाणवायचं की हा मुलगा खानदानी आहे. दिलखुलास, कष्टाळू आणि सहनशील आहे. त्याने कधीतरी श्रीमंती भोगली असणार, परंतु आज त्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. या स्थितीतून बाहेर पडण्याचा विश्वास मात्र त्याच्यामध्ये दिसायचा. त्याचे डोळे स्वप्नाळू होते. तो माझ्याच वयाचा होता, फार तर चार-पाच वर्षांनी मोठा असेल.\nआमच्याकडे त्या काळात एकच माणूस भटारखान्यावर, ग्राहकांवर, काउंटरवर लक्ष ठेवत असे. तो मी असे व माझ्या पापाजींना विश्रांती देत असे. त्यामुळे ‘कार्डवाल्या’ लोकांशी माझी चटकन मैत्री होत असे. ते त्यांची दु:खं, त्यांचे आनंद माझ्याबरोबर वाटून घेत असत. खरं तर आमचं एक कुटुंबच बनलं होतं. एकदा तुली मला म्हणाला, की तो मूळचा पाकिस्तानातला होता. त्यांचा तिथं मोठा व्यवसाय होता. त्याचे आजोबा मिल्रिटीचे मोठे पुरवठादार होते, तर वडिलांचा कापड व्यवसाय होता. फाळणीनंतर सारं काही उद्ध्वस्त झालं आणि त्याचा सारा परिवार रिकाम्या हातानं भारतात आला. त्यावेळी तुली जेमतेम अठरा वर्षांचा होता. त्यानं आपलं नशी��� चित्रपटात आजमावायचं ठरवलं. त्याला खरं तर दिग्दर्शक व्हायचं होतं, म्हणून त्यानं एच. एस. रवैल यांच्याबरोबर ‘पतंगा’ या चित्रपटासाठी ‘तिसरा साहाय्यक दिग्दर्शक’ म्हणून काम करायला सुरुवात केली. तिसरा साहाय्यक दिग्दर्शक म्हणजे ‘चहा आणून दे’, ‘खुर्च्या लाव’ यांसारखी कामं करणारा माणूस त्याला फारसं महत्त्व नसतं. पण तुलीला मोठं व्हायचं होतं.\nत्याची पंचाईत अशी होती की, त्याला पगार होता तीस रुपये आणि आमच्या जेवणाचा दर होता मासिक अडतीस रुपये. हा मेळ बसणार कसा कसाबसा तो वेळ मारून नेत होता. तुली कुठं राहत होता, हे मला माहीत नव्हतं. बहुधा तो सेटवरच कुठं तरी निजत असणार कसाबसा तो वेळ मारून नेत होता. तुली कुठं राहत होता, हे मला माहीत नव्हतं. बहुधा तो सेटवरच कुठं तरी निजत असणार महिन्याला तो जेमतेम वीस रुपये देऊ शकत असे. पापाजी महिन्याच्या सुरुवातीस कुणाकुणाचे पैसे आले ते विचारत असत आणि ज्याची थकबाकी असे, त्याची अडचण समजून घेत त्याला मुदत देत. परंतु तरीही पैसे न आल्यास नंतर त्यास ओरडत असत आणि शेवटी कार्ड सिस्टीममधून काढून टाकत असत. तुलीच्या पहिल्या दोन पायऱ्या झाल्या होत्या. आता तिसरी पायरी येणार म्हणून तो पापाजींचा डोळा चुकवत असे. ते यायच्या वेळी तो जेवायलाच येत नसे. त्यामुळे एकदोनदा त्याची जेवणंही चुकली. एकदा त्यानं मला हळूच विनंती केली, ‘‘यार कुलवंत, तू पापाजींना सांग ना, की माझे दोनशे रुपये बाकी आहेत ते जमा झालेत.’’ मी लगेच म्हणालो, ‘‘रजिंदर (तुलीचं नाव), मला यात घेऊ नकोस. मी खोटं सांगणार नाही. त्या ऐवजी मी गप्प बसेन.’’\nअसे काही दिवस गेले. परंतु एक दिवस पापाजी आणि तुली हे दोघं एकमेकांसमोर आलेच पापाजींनी त्याला विचारलं, ‘‘अरे रजिंदर, तुझी बरीच बाकी आहे. तुला सगळ्या मुदती देऊन झाल्या. आता आज पैसे दे, नाही तर तुझं जेवण आजपासून बंद पापाजींनी त्याला विचारलं, ‘‘अरे रजिंदर, तुझी बरीच बाकी आहे. तुला सगळ्या मुदती देऊन झाल्या. आता आज पैसे दे, नाही तर तुझं जेवण आजपासून बंद’’ मी बाजूलाच उभा होतो. तुली माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘ना पापाजी. मी तर पैसे जमा केलेत. विचारा कुलवंतला..’’ मी तोवर शब्द दिल्याप्रमाणे चुपचाप होतो. परंतु मला त्या संभाषणात तुलीनं गोवल्यावर पापाजींना म्हणालो, ‘‘नाही पापाजी, रजिंदरने पैसे दिलेले नाहीत.’’ पापाजींचा राग अनावर झाला. ते चिडले आणि त्यांनी सरळ रजिंदरच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. त्याच्या गोऱ्या गालांवर पापाजींची पाच बोटे स्पष्ट उमटली. त्याला म्हणाले, ‘‘एक तो झूठ बोलते हो, वो गलत है’’ मी बाजूलाच उभा होतो. तुली माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘ना पापाजी. मी तर पैसे जमा केलेत. विचारा कुलवंतला..’’ मी तोवर शब्द दिल्याप्रमाणे चुपचाप होतो. परंतु मला त्या संभाषणात तुलीनं गोवल्यावर पापाजींना म्हणालो, ‘‘नाही पापाजी, रजिंदरने पैसे दिलेले नाहीत.’’ पापाजींचा राग अनावर झाला. ते चिडले आणि त्यांनी सरळ रजिंदरच्या गालावर एक जोरात थप्पड मारली. त्याच्या गोऱ्या गालांवर पापाजींची पाच बोटे स्पष्ट उमटली. त्याला म्हणाले, ‘‘एक तो झूठ बोलते हो, वो गलत है .. आणि कुलवंतलाही खोटं बोलायला लावतोस .. आणि कुलवंतलाही खोटं बोलायला लावतोस मोठा आहेस ना त्याच्यापेक्षा, फिर ऐसी सिख क्यूँ देते हो मोठा आहेस ना त्याच्यापेक्षा, फिर ऐसी सिख क्यूँ देते हो’’ रजिंदरच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. त्यानं पापाजींची क्षमा मागितली. ‘काही बोलू का’ अशी विनंती केली आणि त्याची सगळी कर्मकथा पापाजींना सांगितली. पगार तीस रुपये आणि जेवण अडतीस रुपये, कसा निभाव लागणार वगैरे.. पापाजींना त्याची समस्या लक्षात आली. त्यांनी विचारलं, ‘‘कुणाकडे काम करतोस’’ रजिंदरच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. त्यानं पापाजींची क्षमा मागितली. ‘काही बोलू का’ अशी विनंती केली आणि त्याची सगळी कर्मकथा पापाजींना सांगितली. पगार तीस रुपये आणि जेवण अडतीस रुपये, कसा निभाव लागणार वगैरे.. पापाजींना त्याची समस्या लक्षात आली. त्यांनी विचारलं, ‘‘कुणाकडे काम करतोस’’ रजिंदर म्हणाला, ‘‘रवैलसाहेबांकडे’’ रजिंदर म्हणाला, ‘‘रवैलसाहेबांकडे’’ एच. एस. रवैलसुद्धा आमच्याकडे कार्डवाले होते. तेही तोवर आले.\nपापाजींनी त्यांना विचारलं, ‘‘तुम्ही तुलीला ओळखता का\n‘‘अरे, रजिंदर.. तुली.. तेरा असिस्टंट है बोलता है, थर्ड असिस्टंट है बोलता है, थर्ड असिस्टंट है वो देखो सामने खडा है वो देखो सामने खडा है कितनी पगार देते हो उसे कितनी पगार देते हो उसे वो बोलता है, की तीस रुपये देते हो.’’\nरवैल म्हणाले, ‘‘हां, थर्ड असिस्टंट है, तो उतनी ही तनख्वाह होनी चाहिये\nपापाजी रवैलजींवर उखडले, ‘‘अरे, तू त्याला तीस रुपये देतोस. तू इथं जेवतोस आणि तोही जेवतो. माझ्याकडे महिन्याला किती पैसे देतोस\nरवैल – ‘‘अडतीस रुपये’’\nपापाजी- ‘‘तर मग हे पोरगं कसं जगत असेल पगार तीस रुपये आणि जेवणाला अडतीस रुपये पगार तीस रुपये आणि जेवणाला अडतीस रुपये कसं निभावणार चल उसकी तनख्वाह बढा दे\nरवैल चुपचाप म्हणाले, ‘‘हां पापाजी, बढा देता हूँ.’’\nलगेच त्याचा पगार त्यांनी पन्नास रुपये महिना केला. पापाजी रजिंदरला म्हणाले, ‘‘रजिंदर, आता जे झालं ते झालं. तुला जेव्हा जमेल तेव्हा पैसे दे, पण आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस. नेहमी खरं सांग. आज परिस्थितीनं तुला खोटं बोलायला लावलं. परिस्थिती कायम राहत नसते, पण खोटं बोलायची सवय कायम राहते.’’ रजिंदरचा प्रश्न मार्गी लागला.\nकाही महिने गेले. त्यानं चित्रपटात छोटी कामं करायला सुरुवात केली. तो नर्गिस, दिलीपकुमारच्या ‘जोगन’मध्ये एका छोटय़ा भूमिकेत होता. एकेदिवशी संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे ‘प्रीतम’मध्ये आला. मला म्हणाला, ‘‘कुलवंत, एक गोयल म्हणून आहेत. त्यांनी मला एक नायकाचा रोल दिलाय ‘वचन’ नावाच्या चित्रपटात. त्याची सायनिंग अमाउंट आलीय. हे राहिलेले दोनशे रुपये घेशील का’’ मी त्याच्याकडून पैसे जमा करून घेतले व ज्यांची बाकी राहिली आहे अशा लोकांच्या लिस्टमधून त्याचं नाव खोडलं. उरलेले पैसे घेऊन तो पापाजींकडे गेला. त्यांच्या हाती उरलेले पैसे दिले आणि त्यांना म्हणाला, ‘‘पापाजी, ही माझी नायक म्हणून पहिली कमाई. तिला तुमचे हात लागावेत.’’ पापाजींच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी ते पैसे स्वत:चा एक रुपया घालून त्याला परत दिले.\nकाही दिवसांनी रजिंदर पापाजींकडे आला. त्यांना विनंती करून एका टॅक्सीतून त्यांना कार्टर रोडवर घेऊन गेला व म्हणाला, ‘‘पापाजी, एक सल्ला पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावरचा कार्टर रोडवरील हा बंगला विकत मिळतोय, पस्तीस हजारांना. मालक थांबायला तयार आहे, पण अ‍ॅडव्हान्स म्हणून त्याला पंधरा हजार हवे आहेत. माझ्याकडे तर पाच हजार आहेत. काय करू’’ पापाजींनी त्याला सांगितलं, ‘‘विकत घेऊन टाक. मी तुला दहा हजार देतो.’’ दुसऱ्या दिवशी रजिंदरने तो बंगला विकत घेतला. गंमत अशी की, त्या बंगल्याला त्यानं स्वत:च्या मुलीचं ‘डिंपल’ हे नाव दिलं. तिथून त्याचं नशीबच बदललं. त्याचा ‘वचन’ हिट झाला आणि ‘ज्युबिलीस्टार राजेंद्रकुमार’चा उदय झाला\nत्यानंतर तीन आठवडय़ांत त्याने अनेक चित्रपट साइन केले आणि त्याने पापाजींचे सारे पैसे परत केले. राजेंद्रकुम��रचे चित्रपट एकापाठोपाठ एक हिट होत गेले. परंतु तो जसा होता तसाच साधा राहिला. त्यानं कधीही आपल्या स्टारपदाचा माज केला नाही. जशी परिस्थिती आली तशी स्वीकारत गेला.\nराजेंद्रकुमार त्या बंगल्यात राहायला गेला. काही दिवसांनी तो ‘प्रीतम’मध्ये आला. मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, त्या बंगल्यात कसले कसले आवाज येतात. मला तर भीती वाटतेय. चूक झाली की काय बंगला घेऊन’’ माझा अशा फालतू गोष्टींवर मुळीच विश्वास नाही. मी काही मित्रांना घेऊन त्याच्या ‘डिंपल’ बंगल्यात गेलो. त्या काळी त्या भागात खरंच तो बंगला एकाकी होता. त्यामुळे समोरच्या समुद्राची गाज तिथं ऐकू यायची. माडांच्या झाडातून वारा जायचा, त्याचे वेगवेगळे आवाज यायचे व त्या आवाजाची भीती वाटायची. मग आम्ही मित्र तिथं गप्पा मारत बसलो, पत्ते खेळलो. राजेंद्रकुमारच्या मनातली भीती गेली. हळूहळू तो स्थिर झाला. काही वर्षांनी त्यानं मोठं घर घेतलं आणि तिथं राहायला गेला. राजेंद्रकुमारचं घर मग राजेश खन्नानं विकत घेतलं. ते द्यायला खरं तर राजेंद्रकुमार तयार नव्हता, परंतु राजेशच्या हट्टापुढे तो झुकला आणि ते घर त्यानं एका अटीवर विकलं, की ‘त्या बंगल्याचं नाव बदल.’ राजेश खन्नानं त्याचं नाव ‘आशीर्वाद’ ठेवलं आणि राजेश खन्नाची किस्मत बदलली. तो भारताचा पहिला ‘सुपरस्टार’ झाला आणि राजेंद्रकुमारचा नायक म्हणून डाऊन फॉल सुरू झाला. नंतर एकदा मजेत राजेंद्रकुमार मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, उस घर के साथ मैं मेरा लक वही छोड आया’’ माझा अशा फालतू गोष्टींवर मुळीच विश्वास नाही. मी काही मित्रांना घेऊन त्याच्या ‘डिंपल’ बंगल्यात गेलो. त्या काळी त्या भागात खरंच तो बंगला एकाकी होता. त्यामुळे समोरच्या समुद्राची गाज तिथं ऐकू यायची. माडांच्या झाडातून वारा जायचा, त्याचे वेगवेगळे आवाज यायचे व त्या आवाजाची भीती वाटायची. मग आम्ही मित्र तिथं गप्पा मारत बसलो, पत्ते खेळलो. राजेंद्रकुमारच्या मनातली भीती गेली. हळूहळू तो स्थिर झाला. काही वर्षांनी त्यानं मोठं घर घेतलं आणि तिथं राहायला गेला. राजेंद्रकुमारचं घर मग राजेश खन्नानं विकत घेतलं. ते द्यायला खरं तर राजेंद्रकुमार तयार नव्हता, परंतु राजेशच्या हट्टापुढे तो झुकला आणि ते घर त्यानं एका अटीवर विकलं, की ‘त्या बंगल्याचं नाव बदल.’ राजेश खन्नानं त्याचं नाव ‘आशीर्वाद’ ठेवलं आणि राजेश खन्नाची किस���मत बदलली. तो भारताचा पहिला ‘सुपरस्टार’ झाला आणि राजेंद्रकुमारचा नायक म्हणून डाऊन फॉल सुरू झाला. नंतर एकदा मजेत राजेंद्रकुमार मला म्हणाला, ‘‘यार कुलवंत, उस घर के साथ मैं मेरा लक वही छोड आया’’ ती गंमत नव्हती; त्याच्या बोलण्यात एक उसासा होता. अर्थात, मला वाटतं की, हिंदी चित्रपटांत टायटलमध्ये सुरुवातीला येतं ना- ‘हा फक्त योगायोग समजावा’, तसंच हेही मानावं’’ ती गंमत नव्हती; त्याच्या बोलण्यात एक उसासा होता. अर्थात, मला वाटतं की, हिंदी चित्रपटांत टायटलमध्ये सुरुवातीला येतं ना- ‘हा फक्त योगायोग समजावा’, तसंच हेही मानावं मनात कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये.\nराजेंद्रकुमार हा शांत प्रकृतीचा व स्वभावाचा माणूस होता. राज कपूर आणि राजेंद्रकुमारची छान मैत्री होती. इतकी की, त्यानं राजच्या मुलीशी कुमार गौरवचं लग्न ठरवलं होतं. दुर्दैवानं ते झालं नाही आणि कुमारनं सुनील दत्तच्या मुलीशी- नम्रताशी- लग्न केलं. राजेंद्रकुमार व सुनील दत्त यांचीही जबरदस्त दोस्ती होती. ती दोस्ती ‘मदर इंडिया’पासून सुरू झाली होती. ‘मदर इंडिया’ हा राजेंद्रकुमारचा दुसराच चित्रपट होता. त्यात त्यानं व सुनील दत्तने नर्गिसच्या मुलांची भूमिका केली होती. राजेंद्रकुमार त्यात आज्ञाधारक मुलाची भूमिका वठवीत होता. तो प्रत्यक्ष जीवनातही तसाच होता. सुनील दत्तच्या राजकीय कारकिर्दीत राजेंद्रकुमारची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचं नातं जुळायच्या आधीपासून तो सुनील दत्तच्या कायम बरोबर असायचा. त्याच्या निवडणुकीत तो कायम प्रचार करायचा. एकदा एखाद्याला आपलं मानलं, की राजेंद्रकुमार त्याची साथ सोडायचा नाही. सुनील दत्तच्या मुलावर- संजयवर ज्या आपत्ती कोसळल्या, त्यावेळी राजेंद्रकुमार सतत त्याच्यासोबत असायचा. त्या काळात सुनीलची सर्वानी साथ सोडली, पण बाळासाहेब ठाकरे आणि राजेंद्रकुमार त्याच्यासोबत राहिले. जेव्हा पोलीस सुनील दत्तच्या घराची तपासणी करत असत, त्यावेळी राजेंद्रकुमार तिथं हजर राही. कोणी काही गैर तर करत नाही ना, याची डोळ्यांत तेल घालून काळजी घेई. सुनील दत्त त्याविषयी अनेकदा कृतज्ञतेने माझ्याशी बोलत असे. राजेंद्रकुमार मात्र याबद्दल कधीही एका अक्षरानं बोलला नाही. तो अडचणीत आलेल्या प्रत्येकाचा हुकमी आणि सायलेंट मित्र होता. कधी मी याविषयी काही मुद्दा छेडला तर तो म्हणे, ‘‘या�� कुलवंत, पापाजींनी त्या दिवशी थोबाडीत मारली आणि पुढच्या क्षणी मला मदत केली. तो दिवस मला खूप शिकवणारा होता. त्या दिवसाकडून जर आपण काही शिकणार नसू, तर काय उपयोग आहे आपल्या माणूस असण्याचा\nमाझी राजेंद्रकुमार, राज कपूर, सुनील दत्त या सर्वाशी छान दोस्ती होती. काही वेळा हे सारे माझ्याकडच्या पाटर्य़ाना येत. एकत्र बसून एखादं पेय घेत, जेवत. हे सारे मोठे स्टार्स होते. त्यांच्या प्रत्येकाचे स्वभाव भिन्न, आवडीनिवडी वेगळ्या होत्या. त्यांच्यात कदाचित हेवेदावे असतील, मत्सरही असेल. ते लोकांना दिसत असतील किंवा नसतीलही, मला मात्र ते लख्ख दिसले. आणि कोणालाही न दिसणारा त्यांच्यातला माणूस मला पाहता आला, हे माझं भाग्य\nरजिंदरला शेवटी शेवटी कॅन्सर झाला. त्या भयानक रोगाला तो हसतमुखानं सामोरा गेला. त्यावर कसलाही उपचार नाही, हे तो जाणून होता. म्हणून त्यानं कोणतंही औषध घ्यायला नकार दिला. मृत्यूला तो राजसपणे सामोरा गेला.\nराजेंद्रकुमार हा रूपेरी पडद्यावरचा रूपेरी माणूस होता शुक्र है वाहे गुरु का, तो माझा मित्र होता\nशब्दांकन : नीतिन आरेकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-11T23:42:21Z", "digest": "sha1:IA64AHHPYEPC4CWWAMAYE25GCR4JZTNF", "length": 6627, "nlines": 31, "source_domain": "marathiinternet.in", "title": "स्मार्टफोन – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nआजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …\nस्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप\nस्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा …\nCCTV कॅमेरा, बेबी मॉनिटर म्हणून स्मार्टफोन\nदुकानात किंवा ATM केंद्रामध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक कॅमेरा बसवलेला असतो, त्यास CCTV कॅमेरा असे म्हणतात. याशिवाय ‘बेबी मॉनिटर’ प्रकारात मोडणारा …\nग्रहतार्‍यांचा अवकाशातील प्रवास लहानपणी मी तासंतास पहात रहायचो. पण आपण जो ग्रह किंवा तारा पहात आहोत, तो नेमका कोणता आहे\nमानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत …\nकान, नाक, जिभ, त्वचा, डोळे या मानवी शरिरातील ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आवाज, गंध, चव, स्पर्श, दृष्य या स्वरुपात सभोवतालच्या परिसराची माहिती मिळते. मानवी …\nवाय-फाय वापरुन फाईल्सची देवाणघेवाण\nपूर्वी एका मोबाईल फोनवरुन दुसर्‍या मोबाईल फोनवर एखादी फाईल पाठविण्याकरिता इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला जायचा. त्यानंतर याच कामाकरिता अधिक सुधारित असे ब्ल्यूटुथ …\nसॅमसंग गॅलक्सी ऑन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये\nसॅमसंग गॅलक्सी ऑन हा स्मार्टफोन नुकताच बाजारात आला आहे. तेंव्हा आपल्याला जर ८ – १० हजार रुपयांच्या आसपास सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन विकत …\nलिनोवो वाईब पी१ एम स्मार्टफोनची वैशिष्ट्ये\nयापूर्वी आपण ‘लिनोवो वाईब पी१’ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. या फोनची वैशिष्ट्ये जरी उत्कृष्ट असली, तरी बाजारात त्याची किंमत १६ हजार रुपये …\nलिनोवो वाईब पी१ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये\nआजकाल तंत्रज्ञान इतके गतीमानतेने बदलू लागले आहे की, नव्याने बाजारात आलेले स्मार्टफोन हे अवघ्या काही महिन्यातच जुने भासू लागतात. इथे प्रत्येक कंपनीला …\nकूलपॅड नोट ३ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये\nयेत्या काळात आपणास सर्व स्मार्टफोन्समध्ये ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’चा समावेश केलेला दिसून येईल. त्यामुळे भविष्यात आपल्याला अनेकानेक पासवर्डस्‌ लक्षात ठेवावे लागणार नाहीत. याची सुरुवात …\nलावा आयरिस स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये\nलावा, मायक्रोमॅक्स या अशा कंपन्या आहेत ज्यांना आपण अगदी ब्रँडचा दर्जा देऊ शकत नाही. पण त्यामुळे त्यांना तसे कमी लेखण्याचेही कारण नाही. …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/east-haveli-investment-124814", "date_download": "2018-12-11T22:48:53Z", "digest": "sha1:7BUK3XDOP6OAXOVR35DOJF5ZRQFMRTZL", "length": 14876, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "east haveli investment पूर्व हवेलीत गुंतवणूकदारांचा ओढा | eSakal", "raw_content": "\nपूर्व हवेलीत गुंतवणूकदारांचा ओढा\nबुधवार, 20 जून 2018\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.\nपुणे शहराच्या चारही बाजूला हवेली तालुक्‍याचा विस्तार आहे. मात्र, इतर बाजूंच्या तुलनेत पूर्व हवेलीतील भौगोलिक रचनेमुळे या भागात विकासकामांसाठी कमी खर्च येतो; तसेच येथील प्रस्तावित विकासकामांमुळे अनेक गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्या या भागामध्ये अनेक भांडवलदार शेतकऱ्यांना भागीदारीत घेऊन त्यांच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारणीचे काम करत आहेत. गुंतवणुकीचे वाढते प्रमाण व जमिनीच्या वाढत्या बाजारभावामुळे या भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे.\nदौंड, शिरूर व पुरंदर तालुक्‍यासह परगावाहून आलेले अनेक कामगार पुणे शहर व परिसरात रोजंदारीसाठी जातात. ��ात्र, पुणे-दौंड रेल्वे व पुणे-सोलापूर महामार्ग या सेवांमुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर, दौंड तालुक्‍यातील केडगाव, यवत व पाटस या गावांमध्ये त्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक आहे.\nसध्या पुणे-दौंड रेल्वेवर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरू आहे. आगामी काळात या लोहमार्गाला उपनगरीय रेल्वे घोषित करून विविध एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा व गाड्यांची वारंवारता वाढविण्यासाठी स्थानिक प्रवासी संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये दिवसेंदिवस नागरीकरणात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, या भागामध्ये नव्याने येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्‍यक सुविधांशी संबंधित सेवांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती शक्‍य आहे.\nप्रस्तावित रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे; तसेच इतर लहान गावांमध्येदेखील गोदाम, मालधक्के व इतर लहान- मोठ्या व्यवसायांना चालना मिळणार असल्याने साहजिकच रोजगारनिर्मिती वाढणार आहे; तसेच नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे २० ते २५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या सर्वच गावांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, जमिनीच्या खरेदी-विक्रीसारख्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून सरकारच्या महसुलामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.\nपुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार...\nजिल्ह्याच्या पूर्व भागात तीव्र टंचाई (व्हिडिओ)\nबारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा...\nपुरंदर विमानतळाच्या आराखड्यासाठी 'सल्लागार'\nमुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन...\nपुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नेमलेल्या दोन्ही सल्लागार कंपन्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास...\nहातावर चालत त्याने केली पुरंदर किल्ल्यावर यशस्वी चढाई\nपुणे : 'मेक माय ड्रीम फाऊंडेशन' या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेने किल्ले पुरंदर येथे ट्रेक आयोजित केला होता. अकरा ...\nलोकशाही टिकविण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची आज खरी गरज - प्रा.दिगंबर दुर्गाडे\nवाल्हे - महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरूष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फुले हे पुण्याचे कमिशनर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-12-11T23:39:29Z", "digest": "sha1:UVWY35SQ4X2TPFCR5GSKKEYK25QPJFTL", "length": 14233, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्याप���सून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications आत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nआत्महत्या सत्र पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nपुरंदर, दि. ३ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले आहे. आज (शुक्रवार) सकाळी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.\nPrevious articleआता आत्महत्येचे लोण पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nNext articleमराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nमध्य प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर; ११६ जागांवर काँग्रेस आघाडीवर\nपालकमंत्र्यांचा अजब सल्ला; शिंदेंच्या बंगल्यावर जनावरे बांधणार, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून निषेध\nपंतप्रधान मोदींनी पाच राज्यांच्या निकालावर बोलणे टाळले\nश्रीराम मंदिरासाठी कायदा करण्याची संसदेत मागणी करा; विश्व हिंदू परिषदेचे खासदार...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘आधार’च्या माध्यमातून नागरिकांवर टेहळणी करणे कठीण – सर्वोच्च न्यायालय\nनवज्योतसिंह सिद्धूने मुंबईत पाऊल ठेवले, तर त्याचे हातपाय छाटू ; भाजप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-11T23:51:00Z", "digest": "sha1:OETSPIZ5AQDG5JBWINFNVE7FNORQNELC", "length": 9707, "nlines": 183, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "साइटमॅप | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जम��न आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 10, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-locker-parking-discussion-64151", "date_download": "2018-12-11T23:10:26Z", "digest": "sha1:CPBIJEE2QGFX3GMDH5WW4LW523ILUICZ", "length": 14157, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news locker & parking discussion लॉकर आणि पार्किंगचीच चर्चा... | eSakal", "raw_content": "\nलॉकर आणि पार्किंगचीच चर्चा...\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nकौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे १२ ऑगस्टला उद्‌घाटन\nपुणे - नवीन कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या बार रूममधील ‘लॉकर’ आणि आवारातील पार्किंगचे व्यवस्थापन, हे मुद्दे पुढील काळात आव्हान ठरणार आहे. कोणत्याही वादाविना यावर तोडगा काढण्यात येणार का उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना स्थान मिळणार का उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना स्थान मिळणार का या विषयांवर गेल्या तीन चार दिवसांपासून न्यायालयात चर्चा रंगली आहे.\nकौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे १२ ऑगस्टला उद्‌घाटन\nपुणे - नवीन कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या बार रूममधील ‘लॉकर’ आणि आवारातील पार्किंगचे व्यवस्थापन, हे मुद्दे पुढील काळात आव्हान ठरणार आहे. कोणत्याही वादाविना यावर तोडगा काढण्यात येणार का उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना स्थान मिळणार का उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांना स्थान मिळणार का या विषयांवर गेल्या तीन चार दिवसांपासून न्यायालयात चर्चा रंगली आहे.\nशिवाजीनगर जिल्हा न्यायालयासमोर कौटुंबिक न्यायालयाची नवीन इमारत उभी राहिली आहे. त्यामध्ये वकिलांसाठी बार रूम बांधले असून, वकिलांसाठी लॉकरही बसविले जाणार आहे; मात्र लॉकरचे वाटप हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कौटुंबिक न्यायालयातही वकिलांची संघटना असून, ती पुणे बार असोसिएशनशी संलग्न आहे. या वकिलांना प्राधान्याने हे लॉकर देण्यात यावे, अशी मागणी तेथील वकिलांची आहे, तर जिल्हा न्यायालयातील नवो��ित वकिलांनाही लॉकर मिळाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. यामुळे लॉकर वाटपाचा प्रश्‍न पुढील काळात महत्त्वाचा ठरणार आहे.\nया प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या ठिकाणी एक हजार लॉकर बसविता येतील, अशी जागा उपलब्ध असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या इमारतीचे १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. या उद्‌घाटन समारंभाला पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनादेखील व्यासपीठावर स्थान मिळाले पाहिजे, कार्यक्रमपत्रिकेतही त्यांचे नाव असावे, असे मत वकिलांकडून व्यक्त केले जात आहे.\nपार्किंगबाबतही दक्षता घेण्याची गरज\nया इमारतीच्या आवारातील पार्किंगच्या जागेचा योग्य वापर हादेखील तेवढाच गंभीर विषय आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील जागा पार्किंगला अपुरी पडत आहे. कौटुंबिक न्यायालयात पार्किंगसाठी जागा उपलब्ध होणार असून, या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काय उपाय केले जातील, याकडेही लक्ष लागले आहे.\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nशासकीय दस्तावेज आता मोफत पाहा\nसातारा - माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येणारे सर्व शासकीय दस्तावेज आता प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये...\nयवतमाळच्या \"बुढीच्या चिवड्या'ची चव चटकदार\nयवतमाळ, ता. 11 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट...\nबॅ. जयकर यांच्या आठवणींना उजाळा\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेले आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु. रा. जयकर यांच्या आठवणींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/manicure-kits/manicure-kits-price-list.html", "date_download": "2018-12-11T22:35:24Z", "digest": "sha1:YM2L56PZ2GVQCMCTUVOXJYMO3PPBF4HH", "length": 11947, "nlines": 247, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "माणिकरे किट्स India मध्ये किंमत | माणिकरे किट्स वर दर सूची 12 Dec 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमाणिकरे किट्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमाणिकरे किट्स दर India मध्ये 12 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण माणिकरे किट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वेगा माणिकरे सेट 8 पसिस आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Shopclues, Homeshop18, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी माणिकरे किट्स\nकिंमत माणिकरे किट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन Queens 16 इन 1 मेकअप किट अँड माणिकरे पेडिकरे सेट Rs. 499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला डिझिओनारिओ मीं१११२१३ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पा��ने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10 माणिकरे किट्स\nवेगा माणिकरे सेट 8 पसिस\nQueens 16 इन 1 मेकअप किट अँड माणिकरे पेडिकरे सेट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/punjab-village-attacks-drug-dealer-chops-off-hand-and-foot-he-dies-262554.html", "date_download": "2018-12-11T23:18:06Z", "digest": "sha1:EPQVMVWX7OCBR6LFXNVQ6ZRY5CLE6JXB", "length": 11762, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय !", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nड्रग्ज विकणाऱ्याचे जमावाने तोडले हातपाय \nपंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला\n09 जून : पंजाबच्या बठिंडामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या एकाला जमावानं अमानुष मारहाण केली. कहर म्हणजे जमावाने त्याचा एक हात आणि पायाचा काही भाग कापून टाकला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nविनोद कुमार नावाचा ड्रग्ज तस्कर नुकताच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला. बठिंडामध्ये त्याला ड्रग्ज विकतांना लोकांनी पकडलं आणि चांगलीच धुलाई केली. लोकांनी त्याचा एक हात आणि पायाचा भाग कापून टाकला. त्याला पोलिसांनी रुग्णलयात दाखल केलं. पण त्याच्यावर उपचार होतायेत म्हणून जमाव पुन्हा संतापला. मग त्याला फरीदकोटला नेण्यात आलं. पण काही तासांत त्याचा मृत्यू झाला.३ दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता. ड्रग्जच्याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्त��� स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/toilet-stolen-love-story-115268", "date_download": "2018-12-11T23:12:24Z", "digest": "sha1:32LOTZWWWLGZBNR7Z72LTC2MK4MLG3HO", "length": 16651, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Toilet Stolen - A Love Story टॉयलेट चोरी - एक प्रेमकथा की व्यवसाय | eSakal", "raw_content": "\nटॉयलेट चोरी - एक प्रेमकथा की व्यवसाय\nगुरुवार, 10 मे 2018\nपुणे - किरकोळ भाजीपाल्याची, ड्रेनेजच्या झाकणाची इतकंच काय पण दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांचीही चोरी झाल्याचे आपण ऐकले असेल. पण टॉयलेटचीच (शौचालय) चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का पण खरंच असं घडलं आहे.\nकात्रज- देहूरोड बायपास मार्गावरील ताथवडे येथून फिरती दहा सार्वजनिक शौचालये चोरीस गेली आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्टीधारकांसाठी ही स्वच्छतागृहे बसविण्यात आली होती.\nपुणे - किरकोळ भाजीपाल्याची, ड्रेनेजच्या झाकणाची इतकंच काय पण दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांचीही चोरी झाल्याचे आपण ऐकले असेल. पण टॉयलेटचीच (शौचालय) चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का पण खरंच असं घडलं आहे.\nकात्रज- देहूरोड बायपास मार्गावरील ताथवडे येथून फिरती दहा सार्वजनिक शौचालये चोरीस गेली आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्टीधारकांसाठी ही स्वच्छतागृहे बसविण्यात आली होती.\nकाही महिन्यांपूर्वी अक्षयकुमारचा ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यामध्ये त्याच्या बायकोला उघड्यावर शौचाला जाण्याचा संकोच वाटायचा. त्यामुळे अक्षयकुमारने खास आपल्या बायकोसाठी एका चित्रपटाच्या सेटवरील फिरते शौचालय चोरून घरी आणले होते. त्यामुळे बायकोवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी या चित्रपटातून प्रेरणा घेत एखाद्या प्रेमवीरान�� ही शौचालये चोरली आहेत का अशीही चर्चा आज होती. बरं दहा शौचालये चोरीस गेली आहेत, यामागे काय कारण असावे, असाही प्रश्‍न आहे. मात्र, अनेकदा पुरुषमंडळी बायकोवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, ‘तुला एकच दागिना काय दहा दागिने करून देईल.’ अशा फुशारक्‍या मारत असतात. तसंच एखाद्या नवऱ्याने तुला एकच शौचालय काय, दहा आणून देईल, असे आश्‍वासन दिले असावे व त्याची पूर्तता करण्यासाठी ही चोरी झाली असावी, असाही एक अंदाज बांधण्यात येत आहे.\nदरम्यान, सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लावण्यासाठी या चोरीत विरोधकांचा हात असल्याचा आरोप अजून सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांचे पोलिसांकडे दुर्लक्ष होत असल्याने शौचालय चोरीची घटना घडल्याचा आरोप केलेला नाही. तसेच या घटनेमुळे सरकारने खडबडून जागे होऊन, राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा, अशी मागणी विरोधकांनी अद्याप केलेली नाही.\nकागदोपत्री शौचालये दाखवून, अधिकारी मंडळी निधी हडप करत असल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आता थेट शौचालयाचीच चोरी झाल्याने अनेकांनी कपाळावर हात मारला आहे.\nपोलिस निरीक्षक (गुन्हे ) रघुनाथ उंडे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही स्वच्छतागहांची चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विविध शक्‍यता गृहित धरून तपास चालू आहे.’’\nया शौचालयाचा उपयोग चोरमंडळी कसा करणार, हाही प्रश्‍न आहे. मात्र, जत्रा- यात्रा, उत्सव, सभा- समारंभ याठिकाणी ही शौचालये उभे करून ‘केवळ दोन रुपयांत लाभ घ्या’ अशी जाहिरात करून, चोरमंडळी व्यवसाय करू शकतात. देशात बेरोजगारी वाढत असल्याच्या टीकेला उत्तर म्हणून तर या मंडळींनी हा नवा व्यवसाय सुरू केला नसावा ना, अशीही शंका व्यक्त होत आहे. मध्यंतरी नोकरीपेक्षा भजी तळण्याचा व्यवसाय चांगला असल्याचे अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितले होते. त्याला पर्याय काही डोकेबाजांनी तर शोधला नाही ना, याची चर्चा दिवसभर हिंजवडी परिसरात आज होत होती.\nजालना : पारनेर येथे घरफोडी\nअंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी...\nमुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोर��\nमुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून,...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nविवाह सोहळ्यात लाखाची चोरी\nमुंबई - विवाह सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिलेला शनिवारी (ता. 8) ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. काली ऊर्फ सुगना अजबसिंग सिसोदिया असे तिचे...\nमंगळवेढ्यातील शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर\nमंगळवेढा : पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहन चोरून नेल्याची घटना ताजी असताना तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला सोनालिका कंपनीचा टॅक्टर टॉलीसह...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-12-11T22:08:52Z", "digest": "sha1:Q7OU4W4DCR665XN3C6RM3EGFFQEKQPOC", "length": 11782, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : बीव्हीजीच्या घरकुल योजनेला असुविधांचे ग्रहण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : बीव्हीजीच्या घरकुल योजनेला असुविधांचे ग्रहण\nसातारा- सदर बझार येथील बीव्हीजीने उभारलेल्या घरकुलांमध्ये पाण्याचे व्हॉल्व अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याने पाण्याची प्रचंड अडचण झाली आहे. यु पद्धतीची पाणी वितरण व्यवस्था घरकुल धारकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. एका इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या सदनिक��ला पाणी पोहचत नाही ही तांत्रिक प्रणाली अडचणीची असून पालिकेने या पध्दतीला मान्यता कशी दिली हा प्रश्न निर्माण झाला आहे.\nएकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानाअंर्तगत भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत सुमारे एकशे दहा घरकुलांचे पाच इमारतीत विभाजन करण्यात आले. सव्वा वर्षापूर्वी चिठ्ठ्या टाकून सदनिकांचा ताबा येथील लाभार्थ्यांना देण्यात आला. मात्र येथील नागरिकांचा संघर्ष संपलेला नाही. घराच्या स्लॅबला तडे, खिडक्‍यांची फुटलेली तावदाने, उखडलेल्या फरशा, पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेले दगडधोंडे अशा अनेक अडचणींमुळे येथील नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे.\nपणं लक्षात कोण घेतो\nबीव्हीजी या ठेकेदार कंपनीने प्रत्येक सदनिकेला जे नळ कनेक्‍शन दिले त्याचे वॉल्व्ह अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वॉल्व्ह ऑपरेट करायला गेल्यास त्याचे तुकडे पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल नऊ वॉल्व्ह तुटल्याने पाण्याची प्रचंड टंचाई आहे. मुख्य टाकीत पाणी असताना वितरण नलिकांना मोठी गळती आहे.\nहे लिकेजेस काढली न गेल्याने उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रताप सिंह महाराज सोसायटीमध्ये पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. यु पध्दतीची पाण्याची वितरण व्यवस्था देण्यात आल्याने एकाचे पाणी भरल्याशिवाय दुसऱ्या घराला पाणी पोहोचत नाही. ही प्रणाली प्रत्यक्ष अंमलबजावणीत सदोष असल्याने पाणी वितरणाचा गुंता सुटेनासा झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भागाला पाणीपुरवठा करते मात्र तांत्रिक दुरुस्तीच्या बाबतीत त्यांनी हात वर केले आहेत.\nबीव्हीजी या ठेकेदार कंपनीने वॉल्व्ह वितरण नलिका टाक्‍यांची स्वच्छता ही कामे अनेक वेळा केली आहेत. मात्र वापरणाऱ्यांकडून सुविधा नीट वापरल्या जात नाहीत. तसेच एकाच सदनिकेत पाण्याची पाच कनेक्‍शन असल्याने पाण्याचा घोटाळा होणारच असा दावा पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी केला. त्यामुळे ना प्राधिकरण ना नगरपालिका कोणीच या नागरिकांच्या असुविधांची हमी घेईनासे झाले आहे. त्यामुळे अडचण लक्षात येतेय पण लक्षात कोण घेत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.\nलाभार्थ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा\nलाभार्थी नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी आपली तक्रार घेऊन थेट पालिकेवर धडक दिली होती. यावेळी शहर सुधार समि���ीचे अस्लम तडसरकर उपस्थित होते. भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांच्या कानावर नागरिकांची अडचण सांगत सामाजिक लेखा परीक्षणाची मागणी केली. सिध्दी पवार यांनी ताबडतोब मंगळवारी बांधकाम विभागाच्या अधिकारऱ्यांना घेऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नगराध्यक्षांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांनी पालिकेला आठवडाभराची मुदत दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात ‘१६ एमएम’ मधील ७१ चित्रपटांची नव्याने भर\nNext articleधोमसह तालुक्‍यातील सर्वच धरणांची सुरक्षा रामभरोसे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2012/09/", "date_download": "2018-12-11T23:47:45Z", "digest": "sha1:Q5PYQZBXP7GNVPUPK6TDR7UTHMN3JXIX", "length": 56080, "nlines": 366, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : September 2012", "raw_content": "\nनिजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे\nनिजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली भारत नावाच्या देशात ज्याचा की आपल्या सगळ्यांनाच अतिशय अभिमान आहे, मराठवाडा म्हणून सामील झालो. एक प्रकारे मुक्त झालो. निझाम गेले पळून. पटेलांना मानावे लागेल. पण निझाम जातांना निझामशाही मात्र तशीच सोडून गेले. पण त्यात पटेलांचा काही दोष नाही.\nनिझामशाहीचे संस्कार आमचे इतके घट्ट की अगदी अलीकडे पर्यंत आमच्याकडे राजकारणी सरंजामशाही वगैरे काही गेलेली नाही अशा अविर्भावात राहायचे. धर्मसत्ता आमच्याकडे मागपर्यंत इतकी सशक्त होती की भल्या भल्या दलितांना आम्ही छोट्या मोठ्या मंदिरात ही प्रवेश नाकारलाय. नामांतराला विरोध आम्ही जितका केला तितका कदाचित दुसरीकडे होणे अशक्य होते. पुण्यात झाला असता पण नुसताच शाब्दिक; आमच्याकडे धर्म आणि जातीवर जीव ओवाळून टाकण्याची फार महान परंपरा आहे. स्त्रीचा आदर कसा नाही करायचा हे आम्हाला विचारा. आणि ते करण्याची पाळीच येऊ नये म्हणून काय करायचे ते ही आमच्या इतके कुणालाच माहित नाही. कमीत कमी लेखी तरी. पण आमचा असा संशय आहे की हरयाणा आणि पंजाब मध्ये आम्हाला या क्षेत्रात मागे टाकण्याची ताकत आहे. ही फार मोठी खंत.\nआमच्याकडे पाणी वगैरे हा देवानेच बघायचा कारभार असल्याने आम्ही 'दादां' ना देव मानून अनेक गोष्टी त्यांच्यावर सोडल्यात. बाकी कधी कधी पाऊस पडतो; पण तो कदाचित इथे होवून गेलेल्या संतांच्या वशिल्याने पडत असावा असे वाटते. इथे अनेक संत होवून गेले. नावे आठवत नाहीत. कदाचित एकनाथ, नामदेव, हम्म, हम्म, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि आम्हाला असे दाट वाटते की संत कबीर सुद्धा. पण असे ही कुणाच्या काहीच लक्षात नसल्याने उगाच सांगून ही जास्त अर्थ नाही. पण इकडे संत जन्माला जरी आले असले तरी अनेकांनी हा भाग सोडून जाण्याचाच निर्णय घेतला. अनेकांच्या प्रबोधनालाही अशी माती दाखवाणारा आमचा हा भाग. इथून ज्ञानेश्वर शिकून निघून गेले, रामदास स्वामी निघून गेले आणि साई बाबाही. इतकेच काय तर शिवाजी महाराजही मूळचे इथचेच. तर असा हा आमचा संतांना आणि महान लोकांना जन्माला घालणारा प्रदेश. कदाचित पृथ्वी अस्तित्वात असल्यापासून येथे आहे आणि तरीही अजूनही आहे तेथेच आहे. वेरूळ-अजंठा वगैरे सोडले तर जग प्रसिद्ध म्हणवे असे मानव निर्मित आमच्याकडे काही नाही; किल्लारीचा भूकंप नैसर्गिक होता आणि असेल तर कमीत कमी आतल्या नवीन पिढीला आणि बाहेरच्या कुणालाही माहित तरी नाही. असो.\nअनेक बाहेरच्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना आणि अनेक कोकणातल्या लोकांनाही शरद पवार मराठवाड्यातले वाटतत. ही एक क्षणिक आनंदाची गोष्ट. पण ते खरच नाहीत ही अतिशय दुर्दैवाची बाब. मग बाकी आमच्याकडे नावे सांगण्या सारखे कुणी नाही. गोपीनाथ मुंडेना बाहेर लोक ओळखतात, पण नागपूर इतके मोठे आहे की परळी दिसतच नाही, अगदी त्यांच्या धरमपेठेतही मावेल इतकिच. बाकी धर्माच्या बाबतीत परळीत रुद्र आहेत, म्हणजे जोतिर्लिंग हो. पण रुद्राच्या इतके जवळ असूनही परळीला नागपूरचा जास्त राग येत नाही किंवा पर्यायाने करता येत नाही. शेवटी रुद्र ही विष्णूंच्या मानाने... असू द्या. पण मुंडे साहेब आहेत हा तितकाच मराठवाड्याला, देश्मुखांनंतर, काडीचा आधार (काडीचा = काडीचा; बुडत्याला = मरा���वाड्याला, so मराठवाड्या = बुडत्या, finally बुडता = मराठवाडा). कारण मराठवाड्यात नेतृत्व असले तरी त्याला फक्त लोकांचा आधार आहे, त्याचा लोकांना नाही). कारण मराठवाड्यात नेतृत्व असले तरी त्याला फक्त लोकांचा आधार आहे, त्याचा लोकांना नाही म्हणजे इथे निर्विवाद सत्ता आहे अनेकांची अगदी वडिलोपार्जित. पण पाणी प्रश्न म्हणजे इथे निर्विवाद सत्ता आहे अनेकांची अगदी वडिलोपार्जित. पण पाणी प्रश्न दादा ठरवतील. उद्योग अबब, आपल्याला काय करायचे ते पुण्या-मुंबईचे फ्याड असे आहे सगळे. पण अगदीच चटणी भाकरी वर समाधान मानणारा सामान्य वर्ग इथे असल्याने अतिशय संत वृत्तीचे लोक इथे पाहायला मिळतात आणि म्हणूनच “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” असे इथले राजकारणीही लोकांना सतत आठवण करून देतात. असो.\nपण आम्ही आठही जिल्हे आम्हाला मुक्त करण्यासाठी लढलेल्या समस्त मराठवाडा/हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रत्येकाला वंदन करून, विनंती करतो की “हे महान पुरुष हो आणि स्त्रियांनो, इथल्या खचलेल्यांना बळ द्या आणि असंख्य राजा बळींना जन्म देणाऱ्या आयांना कळ द्या”.\nमराठवाडा/हैदराबाद मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून आणि इथल्या शांतचित्त जनतेच्या शांततेवर आश्चर्य व्यक्त करून सर्व मराठवाड्याच्या जनतेला आणि या मुक्तीने आनंदित झालेल्या इतर प्रत्येकाला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n- आम्ही आठही जिल्हे.\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 2:54 PM 0 प्रतिक्रिया\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 6:24 AM 0 प्रतिक्रिया\nआरक्षणाच्या विरोधात बोलतांना अनेकांचा फार मोठा गैरसमज झालेला असतो. किंवा तो त्यांनी करून घेतलेला असतो. किंवा मग यात काय इतका विचार करायचा म्हणून गौण मानलेला असतो आणि म्हणून मग दुर्लक्षित. आरक्षण ही व्यवस्था भारता सारख्या विभिन्नातेने नटलेल्या (खरा पहिला एका आर्थी 'भेदा-भेदाने' व्यापलेल्या ) देशाला अतिशय महत्वाची. आरक्षणाच्या विरोधात ओरड करणारे जास्तीत जास्त लोक त्याला व्यक्तिगत घेतात; माझा मित्र माझ्या पेक्षा डल्ल वगैरे होता आणि त्याला मेडिसिन मिळाले मी आयुर्वेदात घासतोय (औषधी ;) ) \nपण या देशाची मालमत्ता आणि साधन संपत्ती प्रत्येकाची सारखीच आहे. आता प्रत्येकाला ती बरोबर विभागून देता येत नाही. म्हणजे हे घे ��ुझे २ गुंठे, हा घ्या तुमचा खाणीचा तुकडा, हे इतके लिटर पाणी तुमचे वगैरे वगैरे विभागणी खऱ्या अर्थाने करता येत नसते. पण तसं पहिले तर ती इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाची सम-प्रमाणात असतेच. आणि समजा जमिनी जरी गुंठ्या गुठ्याने वाटून घेतल्या तरी ज्यांच्या नावे सध्या सात-बारे आहेत ते त्या सोडायला तयार होतील का आणि जमिनीच्या मालकीकडे पहिले तर का मग जमिनी तथा कथित उच्च वर्णीयांच्या नावे जास्त आहेत आणि जमिनीच्या मालकीकडे पहिले तर का मग जमिनी तथा कथित उच्च वर्णीयांच्या नावे जास्त आहेत ते जन्माला वगैरे लवकर आले होते का ते जन्माला वगैरे लवकर आले होते का तर नाही. इथच्या हजारो वर्षांच्या व्यवस्थेने आपोआप त्यांच्या सात-बाऱ्यावर त्या चढवलेल्या होत्या. तितकेच काय तर याच व्यवस्थेन सगळ्यात आधी शिक्षण ही यांच्याच नावे १००% आरक्षित केले होते. पुढे जो शिकलेला तोच नौकरीत, या नियमाने मग तिथेही जवळपास १००% च्या आस पास उच्च वर्नियांचेच आरक्षण. मग एकंदर व्यास्थेत सगळेच मुठभर समाजातील लोक आली. पण पुढे शिक्षणाच्या पाझराने, होय पाझरा-पाझरानेच, वंचित समाज पुढे आला आणि मग ओघानेच प्रस्थापित व्यवस्थेतील लोकांशी साहजिकच स्पर्धा करू लागला. स्पर्धेत हारायचे नाहीच हीच सवय लागलेली असल्याने किंबाहुणा एकेकाळी व्यवस्थाच तशी बनवली गेली असल्याने हा अनेकांच्या सर सरळ पोटावर पाय होता आणि अजूनही आहे; याने मग अनेकांच्या मुखातून द्वेष बाहेर पडू लागला. पण तो द्वेष अज्ञानातून आहे. हा प्रचंड देश मोजकीच लोके सांभाळू शकत नाहीत. म्हणून समाजाच्या प्रत्येक स्थरातून इथे लोक पाहिजेत. म्हणून त्यांना प्रोस्साहन पाहिजे. आणि हक्कच पहिला तर लोकसंखेच्या प्रमाणात इथल्या सगळ्या क्षेत्रावर प्रत्येक समाजाचा जितका तितका हक्क आहे.\nआज जर खरच जातीनिहाय लोकसंख्या व्यवस्थेतील आणि संपत्तीतील वाट्यासहित 'नीट' मोजली तर आपल्याला थक्क करणारी आणि खरच आपण जाती व्यवस्थेमुळे किती अराजक माजवून ठेवले आहे हे दाखवणारी असेल. आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चाच हवी असल्यास ती वस्तू निष्ठा असावी. बिग पिक्चर समोर ठेवून असावी. गुणवत्ता वगैरेला काही धक्का बसत नाही. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते.\nया सगळ्यामागच एक कारण आहे, बाबासाहेब अजून कुणालाच नीट कळले नाहीत (म्हणजे आम्हाला ते पूर्ण कळाले असेही नाही). आणि सगळ्यात म्हत्वाचे तर उच्चवर्णीयांना कळले नाहीत. त्या माणसाने संविधान एका विशिष्ट वर्गा साठी लिहिलेच नव्हते. ते होते अखंड भारतासाठी. अतिशय दूरदृष्टी ठेवून. त्यामुळे त्यांनी जो पाया मांडलाय तो खूप खंबीर आहे. त्या पायावर खर तर स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण समतावादी समाज निर्मिती करणे हे आपले सगळ्यांचे ध्येय असावे.\n(सांगण्याची गरज नाही, पण एका अर्थाने या प्रतीवादाला मदतच होईल म्हणून. कारण आरक्षणाचे समर्थान करणारे आरक्षण घेणारेच असतील असा हा फार मोठा गैरसमाज बाळगून आणि वेळ पडलीच तर 'तुम्ही कशाला नाही म्हणाला आरक्षणाला' अशी चर्चेची बोळवण करून आम्हीच खरे असा आव आणला जातो म्हणूनही. मी जन्माने खुल्या वर्गातील जातीतून आहे)\nSudhakar Patil प्रकाश विस्तारत लिहिण्यास वेळ नाहीये माझ्या कडे पण आजचा लेख वाचून आसं वाटलं कि तुम्हालापण राजकारणात जाण्याचे डोहाळे लागले आहेत राजकीय दृष्ट्या बोलायचा झाला तर लेख सुरेख, पटवून देण्याचा उत्तम प्रयत्न .... पण .... हा पण खूप मोठा आहे ... ....होय विषय खूप मोठा आहे ... विस्तारत फोन वर बोलेन\nप्रकाश बा. पिंपळे ‎Patil साहेब नक्की. बोलल्या शिवाय प्रश्नाचा आणि उत्तराचाही तळ लागणार नाही. आणि खरच तुमच्या सारख्या तळागाळात काम केलेल्यांचे विचार नक्कीच ऐकावेशे वाटतील. आणि राजकारणाचे म्हणाल तर २०१४ अजून दूर आहे :) आणि तसा काही विचार झालाच तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर पाने उभे असतांना जातीय राजकारण करायची गरज कधीच पडणार नाही. आणि तसे केल्यास आपल्यात आणि आरक्षणाकडे राष्ट्रानिर्मानाचे आणि सक्षमीकरणाचे हत्यार म्हणून न पाहता, व्होट बँक इशू म्हणून बघानारात काय फरक :) आणि तसा काही विचार झालाच तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर पाने उभे असतांना जातीय राजकारण करायची गरज कधीच पडणार नाही. आणि तसे केल्यास आपल्यात आणि आरक्षणाकडे राष्ट्रानिर्मानाचे आणि सक्षमीकरणाचे हत्यार म्हणून न पाहता, व्होट बँक इशू म्हणून बघानारात काय फरक बाकी आमचे तर सध्या काही नाही राजकारणाचे, तुअमाचेच काही असेल तर, आम्ही कार्यकर्ते तयार आहोत पाटील साहेब\nTakshak Bodhi ‎. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का ब��तोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते.\nAmol Suroshe सडेतोड आणि सत्य लिखाण. सत्य बोलायला - लिहायला आणि वाचायला सुद्धा हिम्मत लागते. ती हिम्मत दाखवल्याबद्दल अभिनंदन.\nकाल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..\nआरक्षण म्हणजे काही \"गरिबी हटाव\" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.\nआरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.\nआरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.\nआरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.\nआरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.\nअजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पा��वा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.\nTakshak Bodhi आरक्षण म्हणजे काही \"गरिबी हटाव\" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.\nSudhakar Patil होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललाय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबा साहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.\nआता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण असा होतं ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर SC / ST साठी ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्य���ंना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का. आणि जे लोक खरच नोकरी करत आहेत त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....\nएक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........\nआजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का , गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का \n पण मनातून एक गोष्ट सांगा.. हा लेख कुठल्या भावनेतून लिहिला आरक्षणाचे दुष्परीनाम तुम्हाला नाही भोगावे लागले का\nश्री. आंबेडकरांनी फक्त १० वर्षांसाठी हे आरक्षण दिलं होतं .. त्यानंतर ते चालू ठेवण्यात भारतीय नेत्यांची भूमिका लक्षणीय आहे.. मला एक कळत नाही.. शिक्षणात आरक्षण मिळाल .. ठीके.. नोकरीत आरक्षण मिळाल ठीके.. पण २ वेळा Already लाभ घेवून झाला असेल, तर परत बढतीमध्ये कशाला पाहिजे राव \nमी आरक्षणाच्या विरोधात नाहीये.. पण फक्त एक लेव्हलला घ्या ना... तुमचं शेपूट वाढतचं चाललंय ओपन Categoryमध्ये येणाऱ्या सर्व जाती.. त्यांना कधी आरक्षण मिळाल का हो ओपन Categoryमध्ये येणाऱ्या सर्व जाती.. त्यांना कधी आरक्षण मिळाल का हो नाही मिळाल तरी त्या प्रगती कर्तायेतच ना नाही मिळाल तरी त्या प्रगती कर्तायेतच ना \nबाकी तुझा राजकारणात किंवा बी-ग्रेडमध्ये सहभागी व्हायचा विचार असेल तर शुभेच्छा :) आणखी काही बोलू इच्छित नाही :) आणखी काही बोलू इच्छित नाही \nआता SCआणि ST च्या लोकांना २-३ जाऊद्या ५ पिढ्या पर्यंत आरक्षणान मिळालाच पाहिजे.. यात वाद नाही\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 1:51 AM 7 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nनिजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्य...\nआरक्षण : अखंड देश अस्तित्वा साठी गरजेचेच\nबहुजन समाजच्या जोरावर हे सर्व संमेलन चालते तो ह्या...\nसंविधानाच्या पायावरच कुऱ्हाड ...\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला : आज दादर शिव...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.patilsblog.in/stories/ek-chuklela-rasta-part-5/", "date_download": "2018-12-11T22:50:37Z", "digest": "sha1:I3VGNNL5RFHBF66GEJFOUN3JLTHAC53I", "length": 32504, "nlines": 557, "source_domain": "www.patilsblog.in", "title": "Marathi Horror Story - Ek Chuklela Rasta - Part 5 - Patils Blog", "raw_content": "\nएक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग ५\nएक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग १\nएक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग २\nएक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग ३\nएक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग ४\n“माझी शुद्ध हरपत होती.. मला भान राहिलं नव्हतं… माझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येत होती.. माझे डोळे चक्रावले आणि मी धाड्कन खाली कोसळलो…आता मला काही दिसत नव्हते.. काही ऐकू येत नव्हते… मला माहित नाही मी बेशुद्ध होतो, पण काही मंत्र माझ्या कानावर पडत होते… स्नास्कृत होती ती भाषा… काहीतरी वेगळेच मंत्र होते… कधी न ऐकलेले.. एखादाच उच्चार कळत होता त्यापैकी… काहीतरी भयानक घडत होतं याची कल्पना मला आली होती.. पण नक्की काय घडत होतं तेच कळत नव्हतं…. ते मंत्रोच्चार कानात घर करत होते.. मी जणू अर्धमेला झाल�� होतो.. काही हालचाल होत नव्हती, डोळे उघडता येत नव्हते…इतक्यात…\nमला जोरदार धक्का बसला… माझी निद्रा उघडली…माझ्या डोळ्यासमोर अंधार होता… अचानक… रोह्या चा आवाज कानी पडला.. त्याच्यासोबत तुम्हां सर्वांचे आवाज कानी पडू लागले… मी डोळ्यांवर जोर देऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता मला… माझ्या बाजूला रोह्या आणि तो वाहनचालक दिसला…..\nनंतर लक्षात आलं कि आपण सगळे गाडीत आहोत… आणि आपण ज्या गाडीमध्ये आहोत त्या चालकाने गाडीचा करकचून मारलेला ब्रेक यामुळे माझी निद्रा मोडली होती… मी शुद्धीवर आलो होतो… पण मला हे आठवत नव्हतं कि आपण कुठे चाललो होतो मलाच काही आठवत नव्हतं..\nमाझे कान एकदम सुन्न पडले होते…\nमला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता… मला डोळ्यांसमोर फक्त track दिसत होता…\nआपण जस जसे पुढे चालू लागलो… मी थोडा भानावर यायला लागलो….\nमधूनच माझ्या कानात ‘त्या’ माणसाचा घुमू लागला…. मला काहीच काळात नव्हतं तो काय बोलतोय…\nमध्याच आवाज बंद होत होता… काही वेळ माझ्या मनाला शांतता भासू लागली…\nइतक्यात माझ्या कानावर खूप भयंकर आवाजाचा आघात झाला… तो आघात खूपच तीव्र आवाजच होता… मला असह्य वेदना झाल्या…\nमाझ्या कानात पुन्हा तोच आवाज घुमू लागला…कान तुंबले जात होते त्या आवजाने… खूप कर्कश्य असा आवाज होता तो…\nहळू हळू एकचा आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला…\nत्याच मानसाच आवाज होता… पण ह्यावेळेस मात्र अगदी स्पष्ट होता तो आवाज…\n”सोडू नकोस त्याला.. लक्ष राहू दे त्याच्यावर…तो हातातून नाही गेला पाहिजे… तो घाबरला कि धार त्याला…तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही….”\n‘पण तो कोणाबद्दल बोलत होता बे कोणाला धरायला लावत होता कोणाला धरायला लावत होता’, मंग्या ने सुउब्या ला प्रश्न विचारला…\n”तो मला सुशील बद्दल बोलत होता…”, सुबोध बोलला…\nसगळे सुशील कडे पाहायला लागले…\n”बघ ये सुश्या तू उगाच भुताला भीतोस राव… भूताचं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम… तरी तू भीतोस… त्याने तुला धरण्यासाठी सुबोध चा जीव टांगला होता… बघ किती प्रेम करतं तुझं भूत तुझ्यावर…”, हसीम त्याच्याकडे पाहत हसून बोलला… त्यावर सगळे हसू लागले…\n‘पण मला का बे बोलवायलं ते भूत…’, सुश्या जरा घाबरतच बोलला…\n”माहित नाही रे…”, सुब्या ने उत्तर दिले…\nअख्या मंदिरात एक शांतात पसरली… सगळे विचारात असताना… एक आवाज आला…\n“मी सांगतो”, कोणीतरी व��ध्द व्यक्ती असावी…\nहातात पणती सारखं एक पत्र होतं… त्याचा भगवा उजेड सगळीकडे पसरला होता… ती व्यक्ती हळू-हळू जवळ येऊ लागली. ती व्यक्ती यांच्या जवळ येताच सार्वजन आश्चर्याने उभे राहतात…\nभगवी वस्त्रे प्रधान केलेला एक वृध्द, दाढी वाढलेली…केसं देखील शंकराच्या जटेप्रमाणे बांधलेले… एका हातात कमंडलु आणि दुसऱ्या हातात पणती… असा त्यांचा वेश होता… डोळ्यांत एक तेजस्वी ज्वाला होती… जी मनाला प्रसन्न करीत होती.. माथ्यावर विभूती लावलेली… जणू हिमालयातील एखादा तपस्वीच…\n”घाबरू नका… मला माहिती आहे ती व्यत्क्ती कोण होती, त्याने ह्यालाच का धरायचं ठरवलं इत्यादी…इत्यादी… तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याजवळ…”, ती तपस्वी व्यक्ती बोलली….\n”पण बाबा तुंम्ही कोण”, हसीम नं आदरपूर्वक विचारलं…\n”मी गेली कित्येक वर्षे या जंगलात भटकतोय.. मी इथंच या जंगलात राहतो… इथं कसलीतरी कुजबुज ऐकू आली म्हणून इथं फिरकलो…”, त्या तपस्वीने तेवढ्याच नम्रतेने उत्तर दिले…\nत्यांच्याकडे पाहून कसलीही फसवेगीरीची किंवा मायावी शक्तीची भीती वाटत नव्हती… त्यांचं तेजस्वी रूप त्यांची सामर्थ्य सांगून जात होतं….\n”सुशील, बाळ मुळातच भित्रा आणि कमजोर… जरा कमी चपखल, पण प्रामाणिक स्वभाव याचा तोच याला घटक ठरला असता… त्याच्यावर वशीकरण कारण कधीही सोप्प… ज्या व्यक्तीवर भीती, आणि इतरांची मतं लगेच हावी होतात त्यान वश करून हवं ते करून घेता येतं… पण याचं दैवं खरंच बलवत्तर होतं… म्हणून याला नख उखाडन्यापलीकडे काहीच झाले नाही….”… तपस्वी बोलत होते…\nत्यांचं बोलणं सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते कारण आत्तापर्यंत जे काही घडलं त्यांच्याशिवाय कोणालाच माहित नव्हतं….\nकोणी काही बोलायच्या आतच, ते तपस्वी बोलू लागले….\n”मला सगळं कसं काय माहित या पेक्षा तो राक्षस कोण होता आणि तो कशाला आला होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे…,\nतो एक खविसाचा प्रकार आहे… तो या भूमीत हजारों वर्षांपासून कैद आहे… इथल्याच कुठल्यातरी झुडुपात त्याचा मोक्ष लपला आहे… मला देखील माहित नाही नेमकं कोणतं झुडूप आहे ते… ते झुडूप जाळलं कि त्याला मोक्ष मिळणार होता….”\n”पण मग तो आमच्या वाट्याला कशाला गेला,,, आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी…, आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी…”, रोह्याने उत्सुकतेने विचारले….\n”हे बघ बाळ, मोक्ष हवा होता… त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने, भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता असावा लागतो, मग कदाचित सुबोध असावा..… आणि जर समजा सुबोध कडून त्याला मोक्ष मिळाला असता तर पुढे जाऊन तो राक्षस सुबोध्च्याच जीवाचा वैरी झाला असता…आणि कदाचित सुबोधला मारलं देखील असतं त्याने…”, तपस्वी बोलले..\n”पण मग बाब, मला ती व्यक्ती जेव्हा आम्ही track वरून चालत होतो तेव्हा, ”सोडू नकोस त्याला.. लक्ष राहू दे त्याच्यावर…तो हातातून नाही गेला पाहिजे… तो घाबरला कि धार त्याला…तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही….”, असं का म्हणत होती… तो राक्षस मला कोणाला धरायला सांगत होता”, सुबोध ने विचारले….\n”बाळ सुबोध, त्याची शिकार तू नव्हताच… त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने, भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता शोधण्यासाठी त्याने तुझा वापर केला…पण तो अयशस्वी ठरला… त्याची असली शिकार सुशील होता…,\nसुशिल असतानाच भीत्रा आहे… त्याच्यावर भीती लगेच हावी होते.. तो भीती सहन करू शकत नाही… इतरांनी त्याला काहीजरी सांगितले तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा लगेच परिणाम होतो, परिणामी तो स्वतःला लगेच दुसऱ्याच्या स्वाधीन करतो… त्यामुळे त्याच्यावर मोहिनी घालणं कधीही सोप्प…, ह्या सगळ्या कारणाने त्याने सुशीलला धरायचा प्रयत्न केला… पण…”….\n”,…तपस्वींच वाक्य पूर्ण होतंय न तोच सुशील अतिउत्सुक्तेने तपस्वींचे वाक्य कापत बोलला…\n‘हं..’ तपस्वी गालातल्या-गालात हसले…\n‘हं.. बाळांनो ज्याच्या सोबत सिद्ध्पुरुषाचा आशीर्वाद असतो त्याला का कोणी वश करू शकेल…’….तपस्वी बोलले…\n‘बाबा, काही कळेल असं बोला न…’… किश्या बोलला….\n‘सुशीलच्या bag मध्ये स्वामी समर्थांच्या पादुकांवरील उदी एका पुडीमध्ये बांधून ठेवली आहे…’ तपस्वी वाक्य पूर्ण करीत-करीत उठले… आणि मंदिराच्या बाहेर जाऊ लागले…\nत्यांच्या पाठोपाठ हे सगळे उठून जाऊ लागले…\n‘त्यामुळेच मांजराने त्याचे रक्त पिऊन देखील त्याच्य्वर तो राक्षस मोहिनी घालू शकला नाही,,,’, ते तपस्वी चालता-चालता बोलत होते…\nत्यांच्या हातातील पणतीचा एक मोठा तेजस्वी प्रकाश तयार झाला आणि पाहत-पाहत ते तपस्वी त्या प्रकाशात सामील झाले… आणि तिथून गायब झाले…\nसर्वाना कळून चुकले… ते तेजस्वी तपस्वी समर्थांचा अवतार होते… आणि केवळ सगळ्यांच्या रक्षणार्थ आले होते… मनातल्या मनात सगळ्यांनी भित्र्या सुशील चे आभार मानले… सुश्या मात्र चाटच पडला होता…\nसगळ्यांनी एकमेकाकडे पाहून एक हास्य दिले आणि पुढे चालू लागले… काही क्षणातच त्यांना पुढे मोथे विजेचे खांब दिसू लागले… सगळे तिथे पोहचले… तिथून जाणाऱ्या दोन लोकांना त्यांनी कोथळगडाविषयी विचारले असता, त्यांनी हे माथेरान असल्याचे सांगितले… सगळ्यांना जरा जास्तच आश्चर्य वाटले…पण\n” ‘त्याची’ महिमा कोणी कधी ओळखू शकले नाही आणि कधी कोणी जाणू शकले नाही…ज्याने त्यांची महिमा जाणली ते अद्भुत म्हणवले..”\nमी त्या प्रतीक्षेत आहे.\nखूप छान कथा आहे. फक्त कथेचा शेवट त्या भुताला मारून करायला हवा होता. any way good. keep writting\nखुप छान आहे कथा….\nसुरुवात केल्या नंतर कोथळ्गडा विषयी आकर्षण वाटते मात्र शेवट माथेरान मध्येच होतो…..;(\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/oral-cancer-symptoms/gaal-me-dard/", "date_download": "2018-12-11T23:40:28Z", "digest": "sha1:XIIIEDF2W6KUOFWMZ47M5ZP27OF3TRBP", "length": 1380, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "gaal-me-dard - Marathi Gold", "raw_content": "\nआजच घराच्या बाहेर करा या तीन वस्तू अन्यथा बनाल कंगाल\nमंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nसोमवारी करा हे अचूक उपाय, धन मिळण्या सोबत विवाह समस्या दूर होईल\nसोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nया 5 राशींच्या नशिबात येणार सुधार, सूर्य देवतेच्या कृपेने उघडणार यशाचा दरवाजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/12/health.html/", "date_download": "2018-12-11T23:29:31Z", "digest": "sha1:3SEVCTIX7PHL6S43AMRFBKHWVCPDVCRV", "length": 10623, "nlines": 85, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " health news,health tips,jalan health", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nविविध कारणांमुळे मुलांमध्ये दोखेदुखीची समस्या जाणवते. अपुरी झोप, अभ्यासाचा ताण, चष्म्याचा नंबर, धावपळ यांमुळे वयाच्या साधारणतः 10 व्या वर्षांपासून मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. साधारण त्रास म्हणून ह्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरू शकते. मुलांमधील डोकेदुखीचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ती कमीदेखील होऊ शकते. अशा प्रकारची ...\nंवाढत्या उन्हापासुन कसे वाचाल\nवाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट 1) पाणी- सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिणे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि पचनक्रियाही ...\nजेवणानंतर थंड पाणी पिने शरीरासाठी अपायकारक\nउन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम तुमच्या पाचनशक्तीवर होतो. ज्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते. जेवणानंतर लगेचच थंड पाणी ...\nडार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे\nतुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो. चॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे या संशोधनादरम्यान 18 ते 69 या वयोगटातील एक हजार 153 लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित 100 ग्रॅम ...\nथंड पाण्याच्या आंघोळीचे फायदे\nउन्हाळ्यामुळे त्वचेतील पाण्याचा अंश कमी होऊन ती शुष्क होते. थंड पाण्यामुळे ती थोडी मृदू आणि टवटवीत होते. केसांमध्येदेखील हा फरक जाणवतो. थंड पाण्यानं रक्तवाहिन्या काही काळासाठी थोड्या आकुंचन पावतात आणि रक्त शरीरातील अवयवांच्या दिशेनं जाऊन त्यांना थोडं उष्ण ठेवायचा प्रयत्न करतं. परिणामतः रक्ताभिसरण सुधारतं. थंड पाण्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ...\nताप हा अगदी सामान्य आजार असला, तरी ताप शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेतो आणि आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. भूक लागत नाही. डोळे लाल होतात. असा ताप संक्रमित ताप असू शकतो. सुप्तावस्थेत घशात राहणारे या आजाराचे विषाणू थंड वातावरण लाभताच सक्रिय बनतात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. विषाणूंच्या ...\nकानात दडे,बहिरेपणा आयुर्वेदाच्या चष्म्यातून\nकानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे. आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ...\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5922-private-detective-rajani-pandit-release-from-jail-after-40-days-mumbai", "date_download": "2018-12-11T23:27:32Z", "digest": "sha1:JWMG7R2CC2YLGJSS4GHXBXWSLSIEORAM", "length": 6065, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "40 दिवसानंतर खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची सुटका - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n40 दिवसानंतर खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची सुटका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nखासगी गुप्तहेर रजनी पंडित 40 दिवसा नंतर करागृहातून आज बाहेर आल्यात. रजनी पंडित यांना सीडीआर प्रकरणात 38 दिवसानंतर सोमवारी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस भैसारे यांच्या न्यायालयाने 20 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि अटी शर्थीनुसार सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवारी जामिनाच्या प्रक्रियेमध्ये उशीर झाल्याने त्या ठाणे कारागृहातून बाहेर येऊ शकल्या नाही.\nमात्र, आज रजनी पंडित या ठाणे मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्या. दोन दिवसांत पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितलयं.\n‘पद्मावती’मधील दिपीकाच्या ड्रेसची किंमत तुम्हाला थक्��� करुन टाकेल\nरजनीकांतच्या 2.0 सिनेमाचे पोस्टर दुबईत लॉंच\n'शिकारी'ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nसनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-fire-deepika-padukone-fire-tender-292627.html", "date_download": "2018-12-11T22:14:01Z", "digest": "sha1:3HFDABV7WNJBSRJ5D75OPOFPECI7MVWO", "length": 13459, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई : 32 मजले चढून फायर ब्रिगेडच्या जवानांनी मिळवलं आगीवर नियंत्रण, दोन जवान जखमी", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nम��क्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nमुंबई : 32 मजले चढून फायर ब्रिगेडच्या जवानांनी मिळवलं आगीवर नियंत्रण, दोन जवान जखमी\nमुंबईतल्या प्रभादेवी परिसरात बो मोंड टॉवर्सला लागलेल्या आगीने अग्निशमन दलाच्या हायराईज टॉवर्समधील आग विझवण्यासंबंधीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.\nमुंबई,ता.13 जून : मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात बो मोंड टॉवर्सला लागलेल्या आगीने अग्निशमन दलाच्या हायराईज टॉवर्समधील आग विझवण्यासंबंधीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.\nआग भडकत असल्याने फायर ब्रिगेडच्या जवानांनी शेवटी तब्बल 32 मजले चढत वर जावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन जवान जखमी झाले. शेवट आगीवर नियंत्रण मिळवण्यावर फायर ब्रिगेडला यश आलं.\nफायर ब्रिगेडकडे फक्त 20 ते 25 मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी आहे. त्यामुळं त्यापुढच्या मजल्यांवर आग लागली तर त्यावर नियंण कसं मिळवावं हा फायर ब्रिगेडसमोर मोठा प्रश्न आहे. या आगीत सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झालेत.\nमुंबईत गगनचुंबी इमारतींची संख्या प्रचंड आहे. सुरक्षेचा उपाय म्हण��न फायर ब्रिगेडकडे जेवढी क्षमता आहे तेवढ्याच मजल्यांपर्यंत इमारत बांधण्याची परवानगी दिली जावी असं अपेक्षीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत थातुरमातूर उपाययोजना करून उंच इमारतींना परवानगी दिली जाते.\n25 पेक्षा जास्त मजल्यांवर बिल्डरनेच आग प्रतिरोधक यंत्रणा बसवणं आवश्यक आहे. मात्र बिल्डर तात्पुरत्या उपायोजना करून सुरक्षेची ऐशीतैशी करतात आणि रहिवाशांचा जीव धोक्यात येतो. यावर सरकार आणि महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-care-accessories/latest-corioliss+hair-care-accessories-price-list.html", "date_download": "2018-12-11T22:51:16Z", "digest": "sha1:TZQXUXOHK2IM35P3NZZDEPJDBC45A2JY", "length": 12967, "nlines": 284, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कोरिऑलिस हेअर सारे असिसिससोरिएस 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कोरिऑलिस हेअर सारे असिसिससोरिएस Indiaकिंमत\nताज्या कोरिऑलिस हेअर सार�� असिसिससोरिएसIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कोरिऑलिस हेअर सारे असिसिससोरिएस म्हणून 12 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 10 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक कोरिऑलिस रेड लीने प्रोफेशनल ब्लॉवड्रायिंग & स्र्तीलिंग ब्रश क्सक्सस 937 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कोरिऑलिस हेअर सारे आकससूर्य गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हेअर सारे असिसिससोरिएस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10कोरिऑलिस हेअर सारे असिसिससोरिएस\nताज्याकोरिऑलिस हेअर सारे असिसिससोरिएस\nकोरिऑलिस क्लासिक कोम्बिंग स्र्तीलिंग & सेटिंग ब्रश मध्यम\nकोरिऑलिस रेड लीने प्रोफेशनल ब्लॉवड्रायिंग & स्र्तीलिंग ब्रश क्सक्सस\nकोरिऑलिस रेड लीने प्रोफेशनल ब्लॉवड्रायिंग & स्र्तीलिंग ब्रश स्मॉल\nकोरिऑलिस क्लासिक कोम्बिंग स्र्तीलिंग & सेटिंग ब्रश लार्गे\nकोरिऑलिस क्लासिक कोम्बिंग स्र्तीलिंग & सेटिंग ब्रश स्मॉल\nकोरिऑलिस स्मॉल थर्मोचरॉमिक सिरॅमिक बॅरल ब्रश\nकोरिऑलिस एक्सट्रा एक्सट्रा स्मॉल थर्मोचरॉमिक सिरॅमिक बॅरल ब्रश\nकोरिऑलिस एक्सट्रा स्मॉल थर्मोचरॉमिक सिरॅमिक बॅरल ब्रश\nकोरिऑलिस ब्लॅक सॉफ्ट कशीव लार्गे पददले ब्रश विथ माइक डेसिग्न\nकोरिऑलिस मध्यम थर्मोचरॉमिक सिरॅमिक बॅरल ब्रश\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5913-pune-jejuri-residence-facing-hospitality-problems", "date_download": "2018-12-11T23:41:01Z", "digest": "sha1:IEDRASICBOZ4AKQ6GPZMQRZNFWDEOXAE", "length": 7980, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जेजुरीचे आजारी; ग्रामीण रुगालायाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजेजुरीचे आजारी; ग्रामीण रुगालायाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nमहाराष्ट्रच कुलदैवत असलेले जेजुरी सध्या आजाराच्या छायेत सापडलयं. जेजुरीत येणाऱ्या भाविक्कांसाठी तसेच जेजुरीकर नागरिकांसाठी जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची सोय करण्यात आलीय. ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेचे धिंडवडे उडत असतांना करोडो रुपये खर्च करून सुसज्ज नवीन इमारत उभारण्यात आली. मात्र, गेले काही महिने ही इमारत तयार असूनही इमारतीचे उदघाटन रखडले आहे.\nग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत “रेडी” असूनही प्रशासन मात्र “नॉट रेडी” असल्याचे सांगत आहे. लालफितीच्या कारभारात इमारतीचे उद्घाटन अडकल्याने जेजुरी पंचक्रोशीतील नागरिक मात्र “ व्हेंटिलेटरवर” गेल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 31 जानेवारीपर्यत रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. ते सुद्धा फेल ठरल्याने जेजुरीकर संताप व्यक्त करत आहेत. जेजुरीतील रुग्णांची संख्या, ग्रामीण रुग्णालयाची मर्यादित जागा, विचारात घेता जेजुरीत सुसज्ज ग्रामीण रुगणालय व्हावे या जेजुरीकारांच्या मागणीमुळे जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत पावणे दोन एकर जागेवर गेल्या वर्षी उभी राहिली. मात्र, वर्ष उलटून गेले तरी उद्घाटन न झाल्यामुळे नवीन इमारतीत रुग्णालय चालू होऊ शकलेले नाही.\nजेजुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ज्या इमारतीत सध्या चालवला जातोय ती इमारत मोडकळीस आलीय. या रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधांमुळे रुग्णांना पुण्याला हलवावे लागते. संतप्त नागरिकांनी रुग्णालय सुरु होण्यास उशीर का होतोय असे विचारले असता, पाणी, विजेचा प्रश्न असल्याने रुग्णालय नवीन इमारतीत चालू करायला उशीर होतोय, आम्ही पाठपुरवठा करतोय मात्र, वरिष्ठ पातळीवर सूत्र फिरत नसल्याची अप्रत्यक्ष रित्या कबुली रुग्णालय अधीक्षक डॉ.प्रताप वाघमारे यांनी दिलीय.\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांच�� आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2011/12/blog-post_25.html", "date_download": "2018-12-11T23:48:58Z", "digest": "sha1:I67M42LP3R34DJS5S5EIX3INZSVP5RZU", "length": 29446, "nlines": 178, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : आज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन", "raw_content": "\nआज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन\nसुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले तरी भारतीय मुस्लिमांमधील एक निर्भीड आणि परखड विचारवंत म्हणून जुन्या पिढीला ते माहिती आहेत. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या हमीद दलवाई यांनी डाव्या विचारसरणीच्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले. काही सुंदर लघुकथा आणि विचारप्रवर्तक राजकीय लेख त्यांनी लिहिले. त्यांचे स्नेही आणि सहकारी दिलीप चित्रे यांनी हमीद दलवाई यांचे लेखन अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तेच हे पुस्तक होय. या पुस्तकात मुस्लिम समाजातील प्रतिगामी आणि हिंदू रूढीप्रिय, कर्मठ या दोघांचीही झाडाझडती घेण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सर्व जाती-पंथ-धर्मातील सुधारणावाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. भारतीय राजकीय विचारधारेवरील एका संकलन ग्रंथात मी हमीद दलवाई यांच्या लेखनाचा समावेश केला; तेव्हा काही समीक्षक कमालीचे गोंधळले. त्याचे एक कारण म्हणजे या समीक्षकांनी दलवाई यांचे नाव पूर्वी कधी ऐकले नव्हते. दुसरे कारण म्हणजे या संकलन ग्रंथात मी मौलाना अबुल कलम आझाद यांना वगळले होते. दलवाई यांचे अगदी चाळीशीतच निधन झाल्याने आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना ते माहिती नाहीत, हे खरे आहे. तथापि मौलाना आझाद यांच्याऐवजी मी दलवाई यांची निवड करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे मौलाना आझाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. याउलट हमीद दलवाई यांनी त्यावेळच्या ज्वलंत समस्या, प्रश्न यावरच आपल्या लेखनात भर दिलेला आढळतो.\nहमीद दलवाई यांचा दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला एक लेख अलिकडेच मी वाचला आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. महंमद अली जिना यांचे जीवन आणि वारसा यांचे पुनर्विलोकन या निबंधात आहे. हा अनुवाद १९७३ मध्ये ‘क्वेस्ट’ या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही. तथापि ‘द बेस्ट ऑफ क्वेस्ट’ (क्वेस्टमधील सवरेत्कृष्ट, निवडक लेख) या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका संकलन ग्रंथात दलवाई यांच्या लेखाचा समावेश आहे. या लेखाची सुरुवातच दलवाई यांनी अशी केली आहे- ‘‘बांगलादेशची निर्मिती हा महंमद अली जिना यांच्या मोठय़ा राजकीय स्वप्नांवरील अखेरचा प्रहार आहे.’’\nजिना हे सर्वधर्मसमभाव मानणारे, आधुनिक विचारसरणीचे होते; परंतु राजकारण, तसेच समाजकारण यांच्यात तडजोडीला सतत विरोध करणाऱ्या काही हिंदू नेत्यांच्या वागण्यामुळे आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे (त्यांचे विचार न पटल्याने) नाईलाजाने जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी आग्रह धरणे भाग पडले, असा जो समज होता तो चुकीचा, अनाठायी असल्याचे हमीद दलवाई यांनी या लेखात उघड केले आहे. १९१६ चा लखनौ करार आणि १९४६ चा ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ या दोन गोष्टींवर दलवाई यांनी चांगले विश्लेषण केले आहे. वसाहतवाद्यांविरुद्धच्या लढय़ात हिंदूंना साथ द्यायची, असा जिना यांचा उद्देश होता, असे जिना यांचे समर्थक ठामपणे सांगतात. खरोखरच तसे असेल तर मग लखनौ करारानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात जिना हे केंद्रस्थानी असायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. उलट मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या कोणत्या गोष्टी, मागण्या मान्य करतात याचीच चाचपणी जिना हे करीत होते, अंदाज घेत होते. मुस्लिमांसाठी कोणत्या सवलतींच्या मागण्या पुढे करायच्या, त्या कशा रेटायच्या याचाच जिना हे सातत्याने विचार करीत होते; ही बाब हमीद दलवाई यांनी उघड केली आहे.\nत्यानंतर ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’संबंधांतही दलवाई यांनी विश्लेषण केले आहे. ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार मुस्लिमबहुल प्रांतांत मुस्लिमांना राजकीय सत्ता-अधिकार तर मिळणारच होते; त्याशिवाय केंद्रातही त्यांना ५० टक्के आरक्षण मिळणार होते; म्हणूनच जिना यांनी ‘कॅबिनेट म��शन प्लॅन’ ताबडतोब स्वीकारला, मान्य केला. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील जी राजेशाही राज्ये होती ती या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार तशीच राहणार होती. त्यांचा दर्जा बदलणार नव्हता. त्यामुळे जिना यांनी या योजनेचे स्वागत केले. ‘मुस्लिम इंडिया’ आणि ‘प्रिन्सली इंडिया’ या दोघांचा ‘हिंदू इंडिया’ विरुद्ध आपल्याला वापर करता येईल, अशी अटकळ जिना यांनी बांधली होती. भारतात त्यावेळी असलेले नवाब आणि महाराजे यांचे हक्क अबाधित राहावे, अशी भूमिका जिना यांनी घेतली होती, हे दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.\nजवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅनह्ण मान्य केला नाही म्हणून इतिहासकारांनी त्या दोघांना दोष दिला, टीका केली. हे इतिहासकार गतस्मृतींमध्ये रमण्यात धन्यता मानणारे, आहे तेच पुढे चालू द्यावे, बदल-सुधारणा नको अशा मताचे होते. गांधी आणि नेहरू यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मान्य केला असता तर देश आज अखंड राहिला असता (फाळणी झाली नसती; पाकिस्तानची निर्मिती झाली नसती) असे त्यांचे म्हणणे\nजिना यांच्या मागण्या गांधी आणि नेहरू यांनी मान्य केल्या असत्या तर फाळणी निश्चितपणे टळली असती हे दलवाईही मान्य करतात. तथापि ते पुढे जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे. हमीद दलवाई लिहितात- ‘‘कोणत्याही स्थितीत, पडेल ती किंमत मोजून देशाची फाळणी टाळायची हे गांधी आणि नेहरू यांचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. फाळणी टाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली असती तर त्याचा किती विपरीत परिणाम झाला असता ते पाहा- फाळणी टळली असती, पण देशाचे धार्मिक तत्त्वावर आतल्या आतच विभाजन झाले असते. प्रत्येक भारतीय हा एकतर हिंदू नाहीतर मुस्लिम झाला असता. भारतीयत्वाची भावना राहिलीच नसती. हा मोठा धोका होता. मग देशाच्या त्या अखंडतेला काय महत्त्व राहिले असते\nसुधारणावादी विद्वज्जन हे महात्मा गांधींकडे नवचेतनावादी म्हणून तर जिना यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचा माणूस म्हणून पाहात होते. म्हणजेच दोघांबद्दलही विद्वज्जनांमध्ये आदरभावना होती. असे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींच्या ‘नवचेतनावादी’ भारतात अल्पसंख्याकांना समाधानाने राहता येत होते. देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. आधुनिक राष्ट्रउभारणीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे. १६ प्रमुख भाषा आणि आठशेवर बोली भाषा असलेला हा बहुधर्मीय, बहुवंशीय देश आजही अखंड आहे, एकात्म आहे. या देशातील महिलांना मतदानाचा हक्क न झगडता मिळाला आहे. मतदानाच्या हक्कासाठी महिलांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, तो हक्क त्यांना आपसूक मिळाला. याउलट दुसरीकडे जिना यांच्या पाकिस्तानात काय आहे पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात अशी स्थिती का पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात अशी स्थिती का पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे असा सवाल हमीद दलवाई यांनी उपस्थित केला आहे. जाता जाता शेवटी त्यांनी जिना यांच्या दुर्बलतेबद्दलही लिहिले आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही ठिकाणी जो प्रचंड हिंसाचार झाला तेव्हा जिना यांच्या मनात प्रचंड भीती घर करून होती. गांधीजींनी मात्र हिंसाचार थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सर्वाना माहिती आहे. अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असे एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्याची योजना गांधीजींनी पुढे ���ेली; परंतु त्यावर स्वाक्षरी करण्यास जिना यांनी स्पष्ट नकार दिला. १९४७-४८ च्या हिवाळ्यात भारतात आणि पाकिस्तानातही हिंसाचाराने कळस गाठला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. दंगली थांबविण्यासाठी गांधीजींेनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कलकत्त्यात यशही आले. याउलट त्यावेळी जिना हे गव्हर्नर जनरलच्या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत. एवढेच नव्हे तर ३० जानेवारीला गांधीजींची दिल्लीत हत्या झाल्याचे समजल्यावर आपलेही असेच होईल की काय, या भीतीने जिना यांनी आपल्या निवासस्थानाच्या परसदाराभोवती भक्कम भिंत उभारण्याचे आदेश दिले. यावरून जिना यांचा भित्रेपणा आणि राजकीय दांभिकपणा दिसून येतो तसेच मानवी मूल्यांबाबतच्या त्यांच्या भावनाही दुर्बल असल्याचे स्पष्ट होते, असे दलवाई म्हणतात.\n१९४७-४८ च्या हिवाळ्यामध्ये जिना यांना वयोमानाने शारीरिक दौर्बल्य आले होते. १९७३ नंतर भारतातही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, हिंदुत्वाचा उदय अशा अनेक गोष्टी होऊनसुद्धा भारतातील मुस्लिम बांधव हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आणि सुखात आहेत. बंगाली भाषा आणि बंगाली माणसे यांच्या दमन-दडपशाहीमुळे पाकिस्तानात फूट पडली. याउलट भारतात बहुभाषिकतेला कधी विरोध झाला नाही. बहुभाषिकता समृध्द होऊ दिली गेली. पाकिस्तानच्या तुलनेत भारतात महिलांचे सक्षमीकरण अधिक झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात प्रथमपासून आणि आजही राजकारणात लष्कराचा हस्तक्षेप, किंबहुना वरचष्मा कायम आहे; तर भारताच्या राजकारणात लष्कराचा अजिबात हस्तक्षेप नाही, भूमिका नाही.\nस्वातंत्र्यानंतर भारत एकसंध, अखंड राहावा की त्याचे विभाजन व्हावे या मुद्दय़ावर गांधीजींचा पराभव झाला हे मान्य इच्छा नसतानासुद्धा फाळणी झालीच; परंतु तरीही इतिहास मात्र आजही गांधीजींचे विचार, भूमिका आणि कार्य यांचे समर्थन करतो. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळाले; त्यावरून नवचेतनावादी गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जिना यांचा दिखाऊ, बेगडी तथाकथित आधुनिकतावाद त्यापुढे खुजा वाटतो. आता उपखंडाबाबत विचार करणे सोडून जरा बाहेरच्या जगाचा विचार करू या. उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका, ति���ेट आणि ब्रह्मदेश (म्यानमार) आदी ठिकाणी जिना यांचे नावही कोणाला माहिती नाही. याउलट लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, तत्सम मानवी मूल्ये आणि हक्कांसाठी प्रभावी लढा देणारा म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आजही जगभर घेतले जाते. त्यांना ‘जाऊन’ ६३ वर्षे झाल्यानंतरही..\nअनुवाद: अनिल पं. कुळकर्णी\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 10:36 AM\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nसुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील लोकपाल वरील भाषण\nदेश चालवणे 'एन. जी. ओ आणि कॉर्पोरेट' ला 'आउट सोर्स...\nबाबा तुम्ही आमची सदैव प्रेरेना राहाल\nआज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन\nसाहित्य अकादमी पुरस्कार - ग्रेस तुमचे खूप खूप अभिन...\nकालनिर्णय या कॅलेंडर ची महाचूक \nमुख्यमंत्री - कार्यकर्ता चे संस्थापक आणि सह-संपादक...\nतुमचा जूना कॉम्पुटर शाळेसाठी मिळेल का\nपवार आणि मुंढे साहेब यांना जन्म दिवसाच्या हार्दिक ...\nसोन्यासारखा देश करपून जातांना\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/rakhi-sawant-talks-about-singer-mika-singh-arrest/49888/", "date_download": "2018-12-11T23:05:22Z", "digest": "sha1:JHMLHINHL4EZ7KTAFTHSI4G7YPW4QCYS", "length": 7272, "nlines": 93, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rakhi Sawant talks about Singer Mika Singh arrest", "raw_content": "\nघर व्हिडिओ राखी सावंत जाणार मिका सिंगला जेलमधून सोडवायला\nराखी सावंत जाणार मिका सिंगला जेलमधून सोडवायला\nगायक मिका सिंगला काल दुबई पोलिसांनी अटक केली. त्याला जेलमधून सोडवण्यासाठी आयटर्म गर्ल राखी सावंत दुबईला जाणार असल्याचं तिने सांगितलंय. आता राखी खरंच जाणार की हा तिचा पब्लिसिटी स्टंट आहे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nतर कॉट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन – नितीन गडकरी\nतिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nटिळक भवन दादर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष…\nराजस्थानला यश मिळवून देण्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा ‘हात’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\nमध्य प्रदेशात अटीतटीची लढाई\nराजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा विजय\nप्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी एसएनडीटीच्या विद्यार्थिंनींची निवड\nलासलगांवमध्ये मिळाली ड्रायपोर्टला मान्यता\nएकुलत्या एका मुलाला वाढवताना घ्या ही काळजी\nभाजपच्या सत्तेला गेला तडा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nTRS celebertion: केक कापून जल्लोष साजरा\nतेलंगणामध्ये सर ‘कार’ तेजीत; महाआघाडी मागे\nTelangana result 2018: ओवेसींचा सलग पाचवा विजय\nTelangana Results 2018: राज्यात पुन्हा ‘टीआरएस’च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40218", "date_download": "2018-12-11T22:54:51Z", "digest": "sha1:7FLVJ6KTR3AN7KKLETN5AEX4BA7ADYZX", "length": 7926, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "झाडं, पहाट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /झाडं, पहाट\nफोटो rework केल्यासारखा का\nफोटो rework केल्यासारखा का वाटतोय\nरीसाईझ केलंय. आता बघ ठीक\nरीसाईझ केलंय. आता बघ ठीक वाटतंय का...\nपुलस्ती, इतक्या कालावधीनंतर आणि तेही चित्रकला विभागात चित्रात एखादी गझल असेल का \nपुलस्ती, फारा दिवसांनी आणि\nपुलस्ती, फारा दिवसांनी आणि तेही इतक्या वेगळ्याच मनोहारी रुपात\nअहा.......गझलेच्या प्रांतातून चित्रकलेत.......क्या बात है....एकदम मस्त \nकौतूक, भूषण, जयू... गझलेचं काय सांगावं... तिचा मूड, माझा मूड, वेळ... सगळं गणित कधी जमेल कुणास ठाऊक. पण जमेल... shawshank redemption सिनेमात म्हणतात तसं - होप इझ अ गूड थिंग\n>> गझलेच्या प्रांतातून चित्रकलेत.\nvisual गझलच आहे की ही.\nसुंदरच चित्र पुलस्ती. तुमची गझल पण शोधावी लागणार म्हन्जे.\nसुंदर, पुलस्ती... मला तरी\nसुंदर, पुलस्ती... मला तरी ह्यात अगदी अप्रतिमरित्या वृत्तं, रदीफ, काफिया संभाळलेले दिसतायत....\nगजलीयत तर क्या कहिने\n जरा मोठ टाकलं असतं, तर\n जरा मोठ टाकलं असतं, तर अजुन एंजॉय करता आलं असतं.\n चित्र नाही फोटो वाटतोय.\n.. ...जरा मोठ टाकलं असतं तर.....+१\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-12-11T23:36:49Z", "digest": "sha1:VH74TMW7JPMBJY23NMKAWKC6CUGG4UNQ", "length": 6127, "nlines": 31, "source_domain": "marathiinternet.in", "title": "अनुप्रयोग – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nवेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url …\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nया अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.\nआजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …\nआता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी …\nबिल भरायला विसरु नका\nलाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, इत्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श्युरन्स, अँटिव्हायरस, …\nशिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग\n‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी …\nमला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी …\nहळूहळू इंटरनेटचे जगभरातील जाळे वाढत चालले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, चित्रफीत, असे माध्यमप्रकार हे आता आपल्या सोयीनुसार व सवडीनुसार उपलब्ध होऊ लागले आहेत. …\nग्रहतार्‍यांचा अवकाशातील प्रवास लहानपणी मी तासंतास पहात रहायचो. पण आपण जो ग्रह किंवा तारा पहात आहोत, तो नेमका कोणता आहे\nमानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत …\nकान, नाक, जिभ, त्वचा, डोळे या मानवी शरिरातील ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आवाज, गंध, चव, स्पर्श, दृष्य या स्वरुपात सभोवतालच्या परिसराची माहिती मिळते. मानवी …\nOTP म्हणजे One Time Password. ऑनलाईन व्यवहारात सुरक्षितता निर्माण व्हावी याकरिता त्याचा वापर केला जातो. One Time Password (OTP) हा केवळ एकदाच …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/------------11.html", "date_download": "2018-12-11T23:28:29Z", "digest": "sha1:ZKN3RLL46OEZZRIS3R2PIUQIAB55KWAC", "length": 19689, "nlines": 235, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "थिबा राजवाडा", "raw_content": "\nथिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली असुन १९१६ पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. सध्या हा पॅलेस पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यात वस्तुसंग्रहालय उभारले आहे. या राजवाड्यात थिबाची बेडरूम, कपडे आणि थिबाने वापरलेल्या काही गोष्टी आजही जतन करून ठेवल्या आहेत. थिबा रोडने या ठिकाणी आल्यावर भव्य पटांगणातील लाल रंगाची व मेंगलोरी कौलांची सुंदर वास्तु नजरेस पडते. विस्तीर्ण कातळावर वसलेला हा राजवाडा अशा ठिकाणी आहे जिथून समुद्राचे आणि शेजारच्या भाटये खाडीचे विलोभनीय दृष्य दिसते. ह्या राजवाडयाचे क्षेत्रफळ १४५०० चौ.फूट आहे. बांधकामावर ब्रिटीश व ब्राह्मी ह्या दोन्ही स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. बाहेरील व्हरांडयांना असलेल्या कमानी ब्रिटीशशैली दर्शवितात तर उतरती छपरे पॅगोडांची आठवण करून देतात. राजवाड्याचे ठळक असे दोन भाग आहेत. पुढची बैठक आनि मागची शयनगृहे. या दोन्ही भाग���ना जोडण्यासाठी तळमजल्यावर व्हरांडा व त्याचे वरच्या मजल्यावर पूल आहे. थिबा राजाच्या मिडॉन घराण्याची राजमुद्रा पहिल्या मजल्यावरच्या गच्चीच्या दारावर विराजमान झालेली दिसते. तळतजल्यावरील बैठकीचा हॉल व पहिल्या मजल्यावरील दरबार हॉल सोडून एकूण 14 दालने आहेत. राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचं नृत्यगृह आहे. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. सर्वात अप्रतिम आहे तो दरबार हॉल. दोन मजल्यांची उंची असलेला आणि लाकडी बाल्कनी असलेला हा दरबार हॉल थिबाच्या राजेपणाची ग्वाही देतो. याशिवाय जिना, स्वच्छतागृहे व मार्गिकांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. बांधकामात चिऱ्याबरोबर सागवानचा अत्यंत मुबलक व कल्पक वापर केलेला दिसतो. पहिल्या मजल्यावरील बेडरुमला जोडून असलेल्या न्हाणीघरात बाथटब दिसून येतो. मधल्या चौकामध्ये बांधलेला कारंजा राजवाडयाचे सौंदर्य वाढवतो तर राजवाड्याच्या मागे थिबा राजाने ब्रम्हदेशातुन आणलेली बुद्धमुर्ती स्थापन केलेली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूच्या भागात आता पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर कोकणातील व देशातील इतर भागात सापडलेल्या विविध प्राचीन मूर्ती मांडल्या आहेत तर वरच्या मजल्यावर टूटू यांचा फोटो, जुन्या लाकडी खुर्च्या आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची चित्र प्रदर्शनी आहेत. सोमवार सोडून इतर दिवशी हे वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले असते. मार्च १९०७ला सुरू झालेल्या ह्या प्रशस्त राजवाडयाचे बांधकाम सुमारे चार वर्ष चालू होते. २७ एकर आणि साडेअकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भूखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करून हा तीन मजली राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह येथे राहण्यास गेला. राजवाडयाला लागूनच कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था होती. येथून पूढे थिबा पॅाईंट स्थानावर जिजामाता गार्डन आहे. इथल्या मनोऱ्यावरून भाट्ये नदी, राजीवडा बंदर, अथांग समुद्र आणि भगवती किल्ला यांचे सुंदर दृश्य दिसते. थिबा राजाच्या भारतातील वास्तव्याशी निगडीत एक दुखरी किनार आहे. ब्रह्मदेशचा हा शेवटचा राजा ब्रिटीशांनी बंदिवान बनवून भारतात आणला आणि मृत्युपर्यंत येथेच बंदिवान म्हणून राहिला. २९ नोव्हेम्बर १८८५ ला ब्रिटीश सैन्याने त्याचा पराभव केला आणि त्याचे साम्राज्य संपले. थिबाचा जन्म मंडाले येथे १८५९ साली झाला आणि मृत्यु रत्नागिरी येथे १९ डिसेम्बर १९१६ ला झाला. ब्रम्हदेशाचे राजे मिडॉन यांचा हा राजपुत्र. १८७८ मध्ये मिडॉनच्या मृत्युनंतर तो राजा झाला. थिबा हा धार्मिक वृत्तीचा माणूस होता. तो राज्यावर आला त्या वेळी अर्धा ब्रम्हदेश ब्रिटीशानी काबीज केला होता. त्यामुळे ब्रिटीशांचा अन त्याचा संघर्ष होऊ लागला. ब्रिटीश अधिकारी त्याच्या दरबारात पादत्राणे उतरवून येण्याची प्रथा असतानाही बूट घालून प्रवेश करीत. थिबाने त्यावर आक्षेप घेतला व ब्रिटीशाना शह देण्यासाठी त्याने फ्रेंचाशी संधान बांधले व ब्रिटीशव्याप्त ब्रम्हदेशाची मुक्ती करण्यासाठी जनतेला प्रोत्साहन दिले. शेवटी ब्रिटीशांच्या सैन्यापुढे निभाव न लागल्याने हे राजघराणे ब्रिटीशांच्या हातात सापडले व २८ नोव्हेंबर १८८५ला ब्रम्हदेशाचे पारतंत्र्य सुरू झाले. थिबा त्याची राणी सुपायलती आणि त्यांच्या दोन मुली याना ब्रिटीशानी अटक केली. त्याने पुन्हा उठाव करु नये व त्याचा प्रजेशी संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणुन ठेवायचे ठरवले. १७ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाला त्याच्या परिवारासह कॅनिंग बोटीने मद्रासला व तेथुन क्लाईव्ह बोटीने रत्नागिरीत आणले गेले. रत्नागिरी येथे आणून अक्कलकोटचे दिवाण रावबहादूर सुर्वे व रावसाहेब विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन तेथे त्यांना कैदेत ठेवण्यात आले. पण या जागा अपुऱ्या पडू लागल्याने ब्रिटीशानी रत्नागिरीच्या दक्षिण बाजूस भाट्ये खाडीच्या कडेस हा राजवाडा बांधला. हा राजवाडा थिबाच्या पसंतीने व देखरेखीखाली बांधण्यात आला. स्वतः थिबाने लाकडे व इतर साहित्य निवडून डिझाईन पसंत करून बांधकाम केले आहे. राजा सौंदर्याचा किती भोक्ता होता हे या राजवाडयावरून कळते. सरकारकडून तुटपुंजं पेन्शन मिळत असल्याने स्वत:बरोबर आणलेले जडजवाहीर विकुन थिबा राजाने हा राजवाडा सजवला. राजवाडयातील फर्निचरकरता बर्माचं सागवानी लाकूड ब्रह्मदेशातून मागवलं होतं. १९१० मध्ये थिबा तेथे रहावयास आला. थिबा आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणजे १९.१२.१९१६ पर्यत या राजवाड्यात नजरकैदेत होता. मृत्युनंतर त्याचे पार्थिवसुध्दा ब्रह्मदेशला नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटीश सरकारने नाकारली. थिबा राजाचे आयुष्यच नाट्यपूर्ण आणि नियतीचे क्रूर खेळ दाखविणारे आहे. राजाच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी राजवाडा आपल्या ताब्यात घेतला व राणीला तीन मुलींबरोबर ब्रह्मदेशात पाठवले. थिबा आणि त्याच्या कुटुंबियाच्या समाध्या रत्नागिरीतील शिवाजीनगर भागात आहेत असे सांगितले जाते.------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70925223207/view", "date_download": "2018-12-11T22:42:18Z", "digest": "sha1:PDK67RJZRS5CZRQCA25GX4LLJGQYVFP7", "length": 9526, "nlines": 100, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संग्रह ३", "raw_content": "\nविवाहासाठीच्या मुहूर्तांची नांवे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|उखाणे|जानपद उखाणे|\nयमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात\nकैलास माडी काचेच्या पायर्‍या, आर लावा त्याला, हाजाराची पैठणी मला, पाचशाचा मंदील त्याला, जरीच्या चोळीला इस्तर दिला, नक्षीच्या धोतराला चाटी गेला अमरावतीला, अमरावतीहून आणल्या पाटल्या, त्या माझ्या मनगटी दाटल्या. आरल कारल, सोन्याच सरल, सर वजरटीक सोनारान गाठवली, माझ्या गळ्याला दाटली, अशी नार कशी सभेशी उभी छ्त्तीसगावच्या कारभारी त्याची केली माती, मातीच केल कस, मला आल हासू, हसली गालातल्या गालात, मला पुसती रंगमहालात, रंगमहालातून चालल्या नावा तर x x x राव सर्वी काम सोडून मला आधी आळंदी दावा.\nझुण् झुण् झुण्यात एक पाय पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घेतल्या हजार, पावशेर दुधाचा केला खवा x x x x राव तुम्ही दमान जेवा पण भाजी तोंडी लावा.\nझूल झुंबराच, फूल उंबराच, कळी चाफ्याची, लेक बापाची, सून सासर्‍याची, रानी भ्रताराची, भरतार काय म्हनले नाही नाव कधी घेतल नाही.\nकाकरीत काकरी तुरीची, अवघड पायरी विहिरीची x x x राव म्हणतात भाकरी घेऊन ये न्याहरीची, तरच चोळी घेतो जरीची.\nनदीचे काठी तरंगते नौका x x x रावांचा नाव घेते सर्वजण ऐका.\nचांदीचा वाडा, रुप्याच कडवेढा x x x रावांचा आला घोडा\nझुण झुण्यात, बसले मेण्यात, काळी चोळी अंगात गुलाल भांगात, मास मुठीत, लवंगेच्या गाठीत, खोबर्‍याच्या वाटीत सोडले सोगे x x x राव कचेरीत उभे.\nमोहोळ गाव खेड, कळवातीनीचा महाल वेशीपुढे, स्वामी झाले वेडे, स्वामींना लागले छंद, छंदाला बाजूबंद, स्वामी गेल��� बार्शी, बार्शी घेतली गादी, आणली सतरंजी, पराज्याचा सुतार, मोठा कारागिर, जागा लागते सव्वा वीत, आणला पलंग, ठेवला घरी, स्वामी गेले शहराला, शहारापाठी घेतला चंद्रहार, चंद्रहाराच सोन मोठ नाजुकदार घडणीस लागले तीन वार, तिथ घेतली बोरमाळ, बिरुदी मासूळ्याची घडण काय, जोडव्याची घडण बरोबर नाय, वाकडी नथ, दुहेरी फासा, स्वामी गेले मुंबई देशा, तिथ घेतल्या साडया पैठण्या, साडयापैठण्यांचा रंग उदी माश्या नावाचा रंग घेऊ नका, फिक्क मलमली कुडत, जरतारी फेटा, सार्‍या सिणगाराला शोभा आली, तेथून स्वामी परत आले पहिला मुक्काम कुठे सांगलीच्या पेठ, तिथ घेतला मोत्याचा पदर, तेथून स्वामी परत आले. दुसरा मुक्काम कुठे सांगलीच्या पेठ, तिथ घेतला मोत्याचा पदर, तेथून स्वामी परत आले. दुसरा मुक्काम कुठे कराड पेठ, तिथ मोटार चाले हवापरी, स्वामी आले आपले नगरीं, पाटपाणी करुन मंदिरी, पाची पक्कवानांची केली तैयारी, एवढयात आली, x x x रावांची स्वारी.\nखण खण कुदळी, मण मण माती, सारीविल्या भिंती, चितारले खांब, आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, रामन्हाई म्हनले, नाव न्हाई घेतल, पिवळ्या पितांबराचे सोडले झगे x x x शेताच्या बांधावर उभे.\nभावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articlelist/2429319.cms?curpg=8", "date_download": "2018-12-11T23:46:38Z", "digest": "sha1:OMCSR6N7VMENKFI7H7MQWFMELPMZ2QY3", "length": 8810, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Daily Panchang in Marathi, मराठी पंचांग 2018, Marathi Panchang 2018, Hindu Panchang Calendar in Marathi", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २४ जुलै २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार २३ जुलै २०१८Updated: Jul 23, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २२ जुलै २०१८Updated: Jul 21, 2018, 11.33PM IST\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २१ जुलै २०१८Updated: Jul 21, 2018, 12.15AM IST\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार २० जुलै २०१८Updated: Jul 19, 2018, 11.34PM IST\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार १९ जुलै २०१८Updated: Jul 18, 2018, 11.39PM IST\nआजचे मराठी पंचांग: बुधवार १८ जुलै २०१८Updated: Jul 18, 2018, 12.30AM IST\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार १७ जुलै २०१८Updated: Jul 16, 2018, 11.52PM IST\nआजचे मराठी पंचांग: सोमवार १६ जुलै २०१८Updated: Jul 16, 2018, 12.07AM IST\nआजचे मराठी पंचांग: रविवार, १५ जुलै २०१८Updated: Jul 16, 2018, 12.11AM IST\nआजचे मराठी पंचांग: ​शनिवार, १४ जुलै २०१८Updated: Jul 16, 2018, 12.10AM IST\nआजचे मराठी पंचांग: ​शुक्रवार १३ जुलै २०१८Updated: Jul 16, 2018, 12.09AM IST\nआजचे मराठी पंचांग: ​गुरुवार, १२ जुलै २०१८Updated: Jul 12, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: ​बुधवार, ११ जुलै २०१८Updated: Jul 11, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १० जुलै २०१८Updated: Jul 10, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ९ जुलै २०१८Updated: Jul 9, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ८ जुलै २०१८Updated: Jul 8, 2018, 12.02AM IST\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, ७ जुलै २०१८Updated: Jul 7, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ६ जुलै २०१८Updated: Jul 6, 2018, 12.00AM IST\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, ५ जुलै २०१८Updated: Jul 5, 2018, 12.00AM IST\n'छाबड हाउस' झाले 'नरीमन लाइट हाउस'\nरितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र झळकणार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nsurekha punekar: लावणीसम्राज्ञी...सुरेखा पुणे...\nपुरेशी झोप न घेतल्यास फ्रॅक्चरचा धोका\nबिग बॉस १२ ने दिला स्पर्धकांना झटका\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/articlelist/2429531.cms?curpg=8", "date_download": "2018-12-11T23:53:42Z", "digest": "sha1:O5YYRBSZ7VV23WIHHKFTN6DA7J6667H3", "length": 8271, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Health News in Marathi: Healthcare Articles in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\n'ब्लँक कॉल'मुळे हैराण झालायत\nअनोळखी नंबरवरुन तुम्हाला सतत मेसेज किंवा फोन येत असतात विशेषत: स्त्रियांना याचा सर्वाधिक त्रास होतो, असं एका सर्वेक्षणातून दिसून आलंय.\n'टार्गेट'मुळे कर्मचाऱ्यांना ६ तासही झोप नाही\n'फिट' श्रीदेवींना कसा आला हार्टअटॅक\nयोग्य जीवनशैलीने अस्थिविकारांपासून सुटकाUpdated: Feb 19, 2018, 11.23AM IST\nहायपर टेन्शनपासून सुटका हवीय\nमाणूस १४० वर्षे जगू शकणार\nहवेच्या प्रदूषणामुळे घटतं बाळाचं वजनUpdated: Dec 28, 2017, 01.42PM IST\nटी बॅगवाला चहा टॉयलेट सीटपेक्षा अस्वच्छ\nव्यायामाच्या कंटाळ्याला करा बाय बाय\nआम्ही तुमच्या पाठीशी आहोत\nमधुमेहींना ‘स्लीप अॅप्निया’ची चिंताUpdated: Nov 27, 2017, 11.24AM IST\n'छाबड हाउस' झाले 'नरीमन लाइट हाउस'\nरितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र झळकणार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nsurekha punekar: लावणीसम्राज्ञी...सुरेखा पुणे...\nपुरेशी झोप न घेतल्यास फ्रॅक्चरचा धोका\nबिग बॉस १२ ने दिला स्पर्धकांना झटका\nहेल्थ वेल्थ याा सुपरहिट\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/central-government", "date_download": "2018-12-11T23:50:37Z", "digest": "sha1:XZM453KXLF7EMN3UIUJ7NMPTHF5QNUJA", "length": 28509, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "central government Marathi News, central government Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nवातावरणातील बदलाने आजार बळावले\nDhananjay Munde: राज्यात सत्तापरिवर्तन अटळ...\nकुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; भरपाई...\nबोरिवलीत दोन हजार फेरीवाल्यांवर कारवाई\nबाल कल्याण केंद्रात मुलाची आत्महत्या\nPansare Murder: साम्य असेल, तर‘सीबीआय’कडे ...\nPakistan: पाकिस्तान काळ्या यादीत\nNOTA: सप, आपपेक्षा ‘नोटा’ला अधिक मते\nBJP: ‘शेतकरीविरोधी धोरणांचा भाजपला फटका’\n‘फ्लश’ झालेली अंगठी नऊ वर्षांनी मिळाली\nDonald Trump: ट्रम्प यांना महाभियोगाची भीत...\nLondon Court: लंडन न्यायालयाचे सरकारी बँका...\n‘सार्क’च्या बैठकीत पाकचा खोडसाळपणा\nमिशेलच्या सीबीआय कोठडीत वाढ\nVijay Mallya: मल्ल्याच्या प्रत्यार्पणामुळे कर्जवसु...\nNPS: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'एनपीएस'चा बोन...\nवॉव एअरची भारतात सेवा\nShaktikanta Das : शक्तिकांत दास आरबीआयचे न...\nDiana Edulji: 'विराटच्या मताचा आदर; मग हरम...\nTim Pain on DRS: ऑस्ट्रेलियन कर्णधार पेनकड...\nविदर्भाच्या फलंदाजांची दमदार सुरुवात\nपटेल, जिसा, केंम्ब्रिज स्कूल विजयी\nCheteshwar Pujara: चेतेश्वरला सलाम\nटीका, खुलासे आणि खिल्ली\nजुनी शस्त्रे, नवी लढाई\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट चित्रपट\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nविराटचं 'ते' टि्वट ठरलं 'गोल्डन ट्विट ऑफ द...\nविक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागण...\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\n२०१९ निवडणूक देखील जिंकणार, पण भा..\nराष्ट्रीय राजकारणात सक्रीय राहणार..\nशोपियानमध्ये पोलीस पोस्टवर दहशतवा..\nमोदींनी आश्वासन पाळले नाही: राहुल..\nराहुल गांधींनी मानले कार्यकर्त्या..\nदेशाला के. चंद्रशेखर रावसारखा नेत..\nइशान्येकडील अखेरचे राज्यही काँग्र..\nछत्तीसगड: रमण सिंहांनी पराभव स्वी..\nउद्धव-राज यांचे भाजप सरकारला 'ठाकरी' टोले\nभारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांनीही खास 'ठाकरी' शैलीत या घडामोडीचा समाचार घेतला आहे.\nपाच दिवसांचा आठवडा विचाराधीन\n'केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे', असे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत नमूद केले.\n150th Birth Anniversary: गांधी विचार जगभर नेण्यासाठी केंद्राची नवी योजना\nमहात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. ग्लोबल सायकलिंग, व्हेजिटेरियन फूड फेस्टिव्हल, गांधी साहित्याचं संकलन, खादीचं महत्त्व जागतिक स्तरावर वाढवणं, असे काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.\nBank Services: बँकांच्या मोफत सेवा धोक्यात\nथकित कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांनी केंद्र सरकारसमोर नवा पेच उभा केला आहे. जर केंद्र सरकारने बँकांना देण्यात आलेली ४०,००० कोटी रुपयांची सेवाकराची नोटीस मागे घेतली नाही, तर ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या मोफत सेवांवर गंडांतर आणण्याचा इशारा बँकांनी दिला आहे.\nराफेल प्रकरणावरून केंद्र��रकारच्या अडचणींमध्ये वाढ होत असतानाच केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय)सुंदोपसुंदीने सरकारच्या डोकेदुखी वाढवली आहे...\nRBI: मोदी सरकार, रिझर्व्ह बँकेत तह\nबिगरवित्तीय संस्था अडचणीत आल्यामुळे अर्थव्यवस्थेत उद्भवलेली चलनटंचाई कमी करण्यासाठी सरकारी रोखे खरेदी करून आठ हजार कोटी रुपये अर्थव्यवस्थेत ओतण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने दाखवली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त राखीव निधीबाबत तज्ज्ञ समिती नेमण्यासही मंजुरी दिली.\nआरबीआय-केंद्रातील संघर्षाला आज विराम\nमागील काही महिन्यांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. आज रिझर्व्ह बँकेच्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत एमएसएमईच्या कर्जापासून ते केंद्रीय बँकांकडे असलेल्या निधीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये सहमतीने निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nRafale Deal: राफेल किंमत उघड करण्यास केंद्राचा नकार\n'राफेल विमानांच्या किंमतीविषयी सरकार जास्त बोलू इच्छित नाही. कारण त्यामुळे अतिशय गोपनीय माहिती इतर देशांना कळेल', असे सांगत केंद्र सरकारने बुधवारी या विमानांचे खरेदीमूल्य सांगण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिला.\nराफेल विमानांचा सौदा उघड\nकेंद्र सरकारने अखेर राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती आज सुप्रीम कोर्टात सादर केली आहे. '३६ राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती' अशा शीर्षकाखालील एका बंद पाकिटातून केंद्र सरकारने ही माहिती दिली.\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० ते ७० टक्के नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१८-१९च्या पीक हंगामासाठी महत्त्वाच्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. ही सरासरी वाढ २५ टक्के आहे.\nवेगवान मुंबईसाठी ६५ हजार कोटी\nमुंबई व परिसरातील उपनगरी रेल्वे मार्गांवरील विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ६५ हजार कोटी रु.च्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती रविवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. नेरुळ ते खारकोपर लोकलसेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात गोयल यांनी वेगवान मुंबईचे चित्र मांडले.\nविकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम\nनोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार वर टीका केली आहे. 'सरकार आपलं अच्छे दिनचं आश्वासन विसरलंय. आता विकास, नोकऱ्या, गुंतवणूक, उत्पन्नाची चर्चा नाही, केवळ हिंदुत्वाचा अजेंडा आहे आणि मंदिर भव्य पुतळ्यांवर चर्चा होतेय,' असं चिदंबरम एका पत्रकार परिषदेत म्हणाले.\n‘रुपे’च्या विस्तारामुळे ‘मास्टरकार्ड’ची घबराट\nकेंद्रातील मोदी सरकारने स्वदेशी पेमेंट नेटवर्क 'रुपे'ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या क्षेत्रातील विदेशी स्पर्धक कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मूळची अमेरिकी कंपनी असणाऱ्या 'मास्टरकार्ड'ने तर या संदर्भात ट्रम्प सरकारकडे तक्रारही नोंदवली आहे.\nबारा लाख मुलांना देणार गोवर लस\nकेंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार गोवर रुबेला लस विविध राज्यांतील नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहे.\nकेंद्र सरकारने करचोरांवर ठेवलेला अंकुश आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.\nरिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्यातला संघर्ष पुन्हा वाढतो आहे. तसा तो वाढणे हे देशाच्या दूरगामी आर्थिक वाटचालीसाठी मुळीच हिताचे नाही.\nरोखठोक : विरल आचार्य\nकेंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील संघर्ष उफाळलेला असताना त्याच्या केंद्रस्थानी आहेत, ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य. चव्वेचाळीस वर्षे वयाच्या तरुण तडफदार विरल आचार्य यांनी बँकेच्या कारभारातील केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे ते चर्चेत आले.\nसरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट\nसुमारे १७ लाखांहून अधिक राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना नऊ महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबर २०१८च्या पगारात रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, एका अर्थाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने ही दिवाळी भेटच दिली आहे.\nआता संघर्ष रिझर्व्ह बँकेचा\nनिवडणूक आयोग, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांसारख���या स्वायत्त संस्थांवर हस्तक्षेप करून त्यांना आपल्या अंकित ठेवण्याचा प्रकार आपल्याकडे सातत्याने होत आहे. केंद्रातील सरकारे बदलली, आधीचे विरोधक सत्तेवर आले तरी हा प्रकार कायमच राहिला आहे.\nजीएसटीचे आजवर ९१८ निर्णय\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेने दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ९१८ निर्णय घेतले व त्यासाठी ३० बैठका झाल्या, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे रविवारी देण्यात आली.\n छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेस\nदिग्विजयी भाजपसमोर आता कडवे आव्हान\nपदवीधरांना मिळणार सरकारची कंत्राटी नोकरी\nमटा अग्रलेख: उतू नका-मातू नका\nबलात्कार पीडितेची ओळख गोपनीयच ठेवा: कोर्ट\nजनतेचा कौल मान्य; काँग्रेसचं अभिनंदन: मोदी\nबजाज फायनान्सचा डेटा चोरून परस्पर कर्ज\nमोदी भ्रष्ट असल्याचं लोकांना वाटू लागलंय: राहुल\nएसटीच्या शिवशाही बसला वर्षभरात २६ अपघात\nधार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी; पाक काळ्या यादीत\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D-2/", "date_download": "2018-12-11T22:32:57Z", "digest": "sha1:I4H7OLTXWGRS5X7ZKFGHOZ25RCETQER7", "length": 13676, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ ? | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ \nराज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ \nनवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी (दि. ९) निवडणूक होणार असून या पदासाठी एनडीएकडून जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पंजाबमधील मोठा पक्ष आणि एनडीएचा मित्र पक्ष अकाली दलाने नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अकाली दल मतदानापासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nPrevious articleराज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दल तटस्थ \nNext articleअबू सालेम याचा पॅरोलचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\n“आंबा खाल्याने मुलगा होतो”, खटल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर\nमहाराष्ट्र केसरीसाठी शनिवारी काळेवाडीत निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन\nअंबरनाथमध्ये रामदास आठवलेंच्या कानशिलात लगावली; तरूणाला बेदम मारहाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशिवसेनेच्या १२ पैकी एका मंत्र्यांनेही काम केले नाही – बाळू धानोरकरांचा...\n‘त्या’ विधानाप्रकरणी रा��दास आठवलेंनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-yogi-adityanath-supports-janmashtami-police-line-66786", "date_download": "2018-12-11T23:14:15Z", "digest": "sha1:YX7KOJQH5PQCKCNZ55XRG4NLPMBTGAYB", "length": 12628, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news yogi adityanath supports janmashtami in police line रस्त्यावर नमाज चालतात, तर जन्माष्टमी का नको? - आदित्यनाथ | eSakal", "raw_content": "\nरस्त्यावर नमाज चालतात, तर जन्माष्टमी का नको\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\nयदुवंशी म्हणवून घेणाऱ्यांनी पोलिस लाईनमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर निर्बंध घातले होते.\nलखनौ : \"ईदचा नमाज रस्त्यांवर पढण्यापासून रोखू शकत नाही, तर पोलिस ठाण्यांत, पोलिस लाईनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर रोख लावण्याचाही हक्क नाही,\" असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस वसाहतींमधील जन्माष्टमी सोहळ्यांचे समर्थन केले.\nयदुवंशी म्हणवून घेणाऱ्यांनी पोलिस लाईनमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर निर्बंध घातले होते, अशा शब्दांत आधीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधत बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरील विधान केले.\nमुख्यमंत्री 'केजीएमयू'च्या वैज्ञानिक परिषद केंद्रात लखनौ जनसंचार तथा पत्रकारिता संस्था व प्रेरणा जनसंचार नोएडा यांच्या वतीने दूरस्थ शिक्षणाबाबत प्रबोधन व केशव संवाद पत्रिकेच्या विशेषांक अंत्योदयच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.\nआदित्यनाथ म्हणाले, \"पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पाच दशकांपूर्वी जी मुल्ये आणि मुद्दे पुढे ठेवली त्यालाच अनुसरून केंद्र व राज्य सरकार समर्थपणे पुढे वाटचाल करत आहे.\"\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nआॅक्टोबरमध्ये रंगणार कल्पना एक आविष्कार अनेकराज्यातील\nआदर्श कार्य; घटबारी धरणात 95 टक्के जलसाठा\nधुळे: माजी सैनिकांना घरपट्टी माफीचा ठरावआठशे बसगाड्या\nखरेदीला मंजुरी - तुकाराम मुंढे\nलष्करे तैयबाचा कमांडर अयूब ललहारी ठार अकोला : ट्रक नदीत\nपलटी होऊन 2 जण ठार\nन्यायाधीशाच्या पतीकडून पोलिस हवालदारास मारहाण\nमोदींमुळे पाकचे काश्‍मीरमध्ये गैरवर्तन: राहुल गांधी\nबिहार, आसाममध्ये महापुराने हाहाकार\nबेपत्ता व्यापाऱ्यांचा १२ हजार कोटींचा गंडा\nपोलिसांच्या मदतीला धावतेय तरुणाई\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पु���े येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १०...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nअनैतिक संबंधामुळेच त्याने संपवले पत्नीला\nमहाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-best-cancel-maratha-moracha-route-65382", "date_download": "2018-12-11T23:23:44Z", "digest": "sha1:BT23FCWESFRDPMHV2GUTWFFBCLJNLMDT", "length": 12563, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news best cancel on maratha moracha route मराठा मोर्चाच्या मार्गावरील बेस्टच्या सर्व फेऱ्या रद्द | eSakal", "raw_content": "\nमराठा मोर्चाच्या मार्गावरील बेस्टच्या सर्व फेऱ्या रद्द\nबुधवार, 9 ऑगस्ट 2017\nजे. जे. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गावरील बेस्टची वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nजे. जे. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गावरील बेस्टची वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nड��. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खोदादाद सर्कल ते इस्माईल पी. मर्चंट चौक (नेसबीट जंक्‍शन) दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. जे. जे. उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्‍व उड्डाणपुलावरून जाणारी सर्व वाहतूक बंद राहील. ई. एस. पाटणवाला मार्ग, जिजामाता उद्यान जंक्‍शन ते बॅ. नाथ पै मार्ग जंक्‍शनपर्यंत वाहतुकीसाठी दोन्ही दिशांनी बंद राहील. रामभाऊ भोगले मार्ग टी. बी. कदम मार्ग जंक्‍शन ते खामकर चौकादरम्यान बंद राहील. श्रावण यशवंते चौक (काळाचौकी) ते सरदार हॉटेल जंक्‍शनदरम्यानचा दत्ताराम लाड मार्ग दोन्ही दिशांनी बंद राहील. सोफिया झुबेर एकदिशा मार्ग येथून जे. जे. उड्डाणपुलाच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील. महाराणा प्रताप चौक, माझगाव आणि इस्माईल पी. मर्चंट चौक (नेसबीट जंक्‍शन) दरम्यान बळवंत सिंग धोदी मार्ग बंद राहील. लोकमान्य टिळक मार्गावरून बाबूराव शेट्ये चौकातून सीएसटीला जाण्यासाठीचे उजवे वळण बंद राहील. जोहार चौक ते सीएसटीदरम्यान महम्मद अली, माता रमाबाई आंबेडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. डी. एन. रोड, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग हे मार्ग बंद राहतील.\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nMaratha Kranti Morcha : क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबरला श्रद्धांजली सभा\nऔरंगाबाद - ज्या ठिकाणाहून ऐतिहासिक मूक मोर्चास सुरवात झाली, त्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धांजली...\nपुणे कॅंटोन्मेंटमध्ये मराठा भवनासाठी जागा द्या\nपुणे - पुणे कॅंटोन्मेंट परिसरामध्ये मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या पुणे कॅंटोन्मेंट समन्वय समितीने केली...\nमराठा क्रांती मोर्चाचे उपोषण अखेर मागे\nपरळी वैजनाथ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व इतर मागण्यांसाठी येथे रविवारपासून (ता. 25) सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी (ता. 3) नवव्या दिवशी मागे...\nसुरवात मराठा क्रांतिपर्वाची, केंद्रस्थानी औरंगाबादच\nऔरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे,...\nभाजपचा जल्लोष; आंदोलनकर्त्यांचा संयम\nऔरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर देश- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nav-varsh-swagat-samiti-ready-to-welcome-gudi-padwa-1644434/", "date_download": "2018-12-11T22:53:16Z", "digest": "sha1:6M777VQ6EYLGYVJE5BGAQ4FNYLCEZI2K", "length": 17085, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nav Varsh Swagat Samiti ready to welcome Gudi Padwa | गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत समिती सज्ज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nगुढीपाडव्याच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत समिती सज्ज\nगुढीपाडव्याच्या स्वागतासाठी नववर्ष स्वागत समिती सज्ज\nनववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.\nनववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.\nस्वागत यात्रा, महावादन, लघुपट महोत्सव कार्यक्रमांची रेलचेल\nगुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षांचे स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यंदा स्वागत यात्रा, महावादन, लघुपट महोत्सव यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी स्वागत समिती सज्ज झाली आहे.\nहिंदू नववर्षांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत व्हावे, यानिमित्ताने समस्त हिंदू समाज संघटित व्हावा यासाठी स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महावादन, महारांगोळी असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यंदा ‘सेवा’ या संकल्पनेवर आधार��त चित्ररथ, महारांगोळी काढण्यात येणार आहे. १२ मार्च रोजी रविवार कारंजा यात्रा समितीच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शौनक गायधनी यांच्या सहकार्याने शंकराचार्य न्यास येथे लघुपट महोत्सव होणार आहे. नववर्ष स्वागताचा उत्साह कायम राहावा यासाठी समितीच्या वतीने ‘नाशिक ढोल’चा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे.\nतीन वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक ढोल वादनाची परंपरा यंदाही कायम असून जिल्ह्य़ातील २० ढोलपथके १४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणावर एकत्र येत ढोल वादन करणार आहेत. यामध्ये एक हजार वादक सहभागी होणार असून ताल, त्रितालाच्या आरोह-अवरोहात शंख, ध्वनी, ताशा, झांजाचा आवाज घुमणार आहे. यामध्ये ध्वजाच्या कसरती पाहायला मिळतील. यंदाचे महावादन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित आहे. महावादनाची जबाबदारी रोहित गायधनी सांभाळणार असून शहर परिसरातील नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.\nहिंदूू नववर्षांच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १८ मार्च रोजी गुढीपाडव्याला रविवार कारंजा आणि पंचवटी भागातून सकाळी सहा वाजता दोन स्वागत यात्रा काढण्यात येणार आहेत. रविवार कारंजा परिसरातून निघणाऱ्या यात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्ण महासंघाचे पदाधिकारी गिरीश टकले, अ‍ॅड. नितीन ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता साक्षी गणपती मंदिरापासून यात्रा सुरू होणार असून चांदवडकर लेन मार्गे दिल्ली दरवाजाकडून भाजी बाजारात यात्रेचा समारोप होईल. यंदा यात्रेत एक किलोमीटरची रांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच सेवा या विषयाला अनुसरून विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांचे १५ चित्ररथ यात सहभागी होणार आहेत. याशिवाय ढोल वादन, मंगळागौरीचे खेळ, महिला दुचाकी फेरी यांसह शारीरिक कसरती दाखविल्या जाणार आहेत. पंचवटी विभागातून श्रीकाळाराम मंदिर परिसरात गुढीपूजन होऊन सात वाजता यात्रेची सुरुवात होईल. गणेशवाडीमार्गे पेठ नाका, रामकुंड परिसर असा यात्रा मार्ग राहील. यात्रा भाजी बाजार परिसरात येतील. यात्रेत रांगोळ्यांनी मार्ग सुशोभित केला जावा यासाठी स्थानिक गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. यात्रेत महिलांचे एक समूह ल��झीम सादरीकरण होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून दंड युद्धाचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल.\n१६ मार्च रोजी २५० बाय १०० अशी २५००० स्क्वेअर फूट आकारातील महारांगोळी आकारास येणार आहे. गोदाकाठावर ‘गो-सेवा’ या संकल्पनेवर हा विषय रांगोळीच्या माध्यमातून आकारास येत आहे. गोसेवेचे पैलू रांगोळीतून समोर येणार असून यासाठी ५०० महिला प्रयत्न करणार आहेत. त्यांचा सायंकाळी विशेष सत्कार करण्यात येईल. यंदा ही रांगोळी गोदा किनाऱ्यापुरती मर्यादित नसून तिचे प्रतिबिंब शहरातील सातही विभागांत उमटणार आहे. रांगोळीची जबाबदारी रांगोळीकार नीलेश देशपांडे यांची आहे. इंदिरानगर येथे मोदकेश्वर मंदिर परिसरात ग्रामसेवा, मुंबई नाका परिसरातील कालिका मंदिर येथे पर्यावरण, नाशिकरोडच्या मुक्तीधाम येथे संस्कार, आडगाव येथे वीर सावरकर स्मारकमध्ये राष्ट्रसेवा, सिडको येथील पेठे हायस्कूलमध्ये शिक्षण, गंगापूर रोड येथील श्रीगुरुजी रुग्णालयात आरोग्य, तर पाथर्डी फाटा येथील मुरलीधर गामणे क्रीडांगण आणि जॉगिंग ट्रॅक येथे सजीव सेवा या विषयावर महारांगोळी काढण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/-------57.html", "date_download": "2018-12-11T23:24:54Z", "digest": "sha1:6AN6E42MNXZSV4E2DKTWH6QXDBGXRZW5", "length": 19832, "nlines": 335, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "रामदरणे", "raw_content": "\nसह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काळाच्या ओघात विस्मृतीच्या पडदयाआड गेलेले अनेक गडकिल्ले आहेत. इतिहासात या किल्ल्यांचा उल्लेख नसल्याने व यांचे निश्चित स्थानही माहित नसल्याने कुणीही या किल्ल्यांकडे फिरकत नाही. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला रामदरणे किल्ला. किल्ल्याचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. रामदरणे किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम अलीबाग-रेवसमार्गे ७ कि.मी. अंतरावरील वायशेत गाठावे. रामदरणे किल्ला गावकऱ्याना माहित नसुन किल्ल्याच्या अलीकडील डोंगरावर असलेले रामदरणेश्वर मंदिर मात्र सर्वानाच परिचित आहे त्यामुळे गावात किल्ल्याची चौकशी करण्याऐवजी या मंदिराची चौकशी करावी. किल्ला असलेल्या डोंगराखालील पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन या डोंगराखाली असलेल्या गावातुन पठारावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत पण वायशेत येथुन किल्ल्यावर जाणारी वाट सरळसोपी व जास्त रुळलेली आहे. वायशेत गावाच्या पुर्वेस दगडाची खुप मोठी खाण असुन या खाणीच्या वरील बाजुस टेकडीवर रामदरणेपाडा म्हणुन लहानशी आदिवासी वस्ती आहे. वायशेत गावातुन एमआयडीसी पाईपलाईन रोड ओलांडुन आपण या वस्तीवर येतो. या वस्तीच्या वरील बाजुस मातीचा बंधारा असलेला तलाव असुन तेथवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे पण तो बऱ्याच ठिकाणी खचलेला असल्याने त्यावरून पायगाडी हाच उत्तम पर्याय आहे. वायशेत गावातुन रामदरणे पाड्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. रामदरणेश्वर मंदिराकडे जाणारी वाट मळलेली असली तरी तेथुन पुढे किल्ल्यावर वावर नसल्याने शक्य झाल्यास या पाड्यावरुन वाटाड्या घ्यावा. पाड्याच्या वरील बाजुस एक प्रशस्त पठार असुन या पठारावर मातीचा बंधारा घालुन पाणी अडविलेला मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठावर एक देवीमंदिर असुन या मंदिरात दहा-बारा जणांची राहण्याची सोय होते. या मंदिराच्या अलीकडून एक वाट समोरील डोंगरावर असलेल्या रामदरणेश्वर मंदिराकडे जाते. मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर एक वाट डाव्या बाजुने टेकडीवरील जिर्णोध्दारीत मंदिराकडे जाते तर एक वाट सरळ पुढे जाते. मंदिर न पहाता किल्ल्यावर जायचे असल्यास सरळ पुढे निघावे किंवा टेकडीवर चढुन मंदिर पाहुन दुसऱ्या बाजुने परत खाली उतरावे. पाड्यावरून या मंदिरापर्यंत येण्यास एक तास लागतो. रामदरणेश्वर मंदिर पठारावरील सर्वात उंच टेकडावर असल्याने येथुन थळचा खतप्रकल्प, सागरगड, खांदेरी, उंदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसुन येतो. मंदीर व रामदरणे किल्ला यामध्ये एक उंच टेकाड असल्याने किल्ला मात्र दिसत नाही. मंदीर पाहुन खाली आल्यावर अथवा वाटेने सरळ पुढे आल्यास एक ओढा पार करताना त्यात पाण्याचे कुंड खोदलेले दिसते. या कुंडातील पाणी दुधी रंगाचे असुन गावकरी हे पाणी तीर्थ म्हणुन पिण्यास वापरतात. ओढा पार केल्यावर काही अंतरावर अजुन एक नव्याने बांधलेले देवीचे मंदिर दिसुन येते. मंदिराबाहेर काही झिजलेल्या मुर्ती ठेवलेल्या असुन मंदिरात नव्याने स्थापित देवीची मुर्ती व काही तांदळे ठेवलेले आहेत. मंदीरासमोर एक डोंगर असुन या मंदिराकडून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. मंदिराकडून या डोंगरावर जाण्यास ठळक अशी वाट नसुन डोंगराच्या उजव्या बाजुने डोंगर चढण्यास सुरवात करावी. येथुन १५ मिनिटांचा उभा चढ चढुन गेल्यावर आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. येथुन समोर दिसणारी टेकडी म्हणजेच रामदरणे किल्ला पण तेथे जाण्यासाठी आपण आलो तो डोंगर उतरत किल्ला व डोंगर यामधील घळीत जावे लागते. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी मानवनिर्मित खाच आहे. घळीच्या वर किल्ल्याकडील बाजुस चौकीचे अवशेष असुन घळीत उजवीकडे व डावीकडे जाणाऱ्या पायवाटा दिसतात. डावीकडील पायवाट किल्ल्यावर तर उजवीकडील पायवाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. टाक्याकडे जाणारी पायवाट टाक्यापुढील भागात मोठया प्रमाणात कोसळली असल्याने टाक्यापर्यंत पोहोचता येत नाही पण किल्ल्यावरून कातळात कोरलेली हि ३ टाकी पहाता येतात. डावीकडील वाटेने वर चढत आल्यावर आपला एका बुरूजावरून गडमाथ्यावर प्रवेश होतो. वायशेत गावातुन येथवर येण्यास दोन ते अडीच तास लागतात. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा व त्याची कमान पुर्णपणे नष्ट झालेली असुन दरवाजाशेजारी असणारे दोन्ही बुरुज व त्याशेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुज व तटबंदीच्या या बांधकामात कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. दरवाजात उभे राहिले असता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परहूररपाडा गावातून किल्ल्यावर येणारी एक वाट नजरेस पडते. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७४० फुट उंच आहे. साधारण त्रिकोणी आकाराचा गडमाथा दिड एकर परिसरावर पसरला असुन किल्ल्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे तसेच काही घरांचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील सोंडेवरून तटबंदीखाली असलेली कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. किल्ल्यावरुन कार्ले खिंड, सागरगड, उंदेरी,खांदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचा घेरा फारच लहान असल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते.-------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6517-epfo-decision-pf-apply-offline-application", "date_download": "2018-12-11T22:20:15Z", "digest": "sha1:ALKYQUYW5NETTYFHPZZF3MDFWSQ3GBD6", "length": 8040, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "पीएफ खातेधारकांना दिलासा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nभविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) दहा लाखांहून अधिक रक्कम काढण्यासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करण्याची सक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) मागे घेतली आहे. पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना असंख्य अडचणी येत असल्याची तक्रार पीएफ खातेधारकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने आपल्या निर्णयापासून यू टर्न घेत खातेधारकांना ऑनलाइन पद्धतीप्रमाणेच ऑफलाइन अर्ज करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेक पीएफ खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.\nदेशभरातील पीएफ कार्यालये ऑगस्टपासून पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट ईपीएफओने निश्चित केले आहे. त्याअंतर्गत पीएफ खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतून (ईपीएस) पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्याचा निर्णय ईपीएफओने घेतला होता. पीएफ काढण्यासाठी सदस्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यास तीन दिवसांत संबंधितांच्या 'आधार'शी संलग्न बँक खात्यावर रक्कम जमा केली जात होती. मात्र, अनेक खातेधारकांना ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येत होत्या. तसेच अनेक खातेधारकांनी आपले बँक खाते व युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) 'आधार'श�� जोडले नव्हते. त्यामुळे पैसे काढताना खातेधारकांना अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा नियम शिथिल करण्यात आल्याचे परिपत्रक ईपीएफओने सर्व कार्यालयांना पाठविले आहे. त्यानुसार, आता खातेधारकांना दहा लाखाहून अधिक पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइन अर्जही करता येणार आहेत, असे पीएफ कार्यालयाच्या पुणे विभागाचे आयुक्त अरुण कुमार यांनी सांगितले. मात्र, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असून त्याचा वापर केल्यास सदस्यांना घरबसल्या पीएफचे पैसे काढता येतील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.\nराम मंदीर आणि बाबरी मस्जिद वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/thane-news-bjp-kdmc-62571", "date_download": "2018-12-11T22:59:38Z", "digest": "sha1:QTAE24UHXNJHD5AGL4XBSBLXULC6LXIB", "length": 15803, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news bjp KDMC सुरू झालेल्या सेवेचे भाजपकडून उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nसुरू झालेल्या सेवेचे भाजपकडून उद्‌घाटन\nगुरुवार, 27 जुलै 2017\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने वर्षापूर्वी सुरू केलेली कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवा भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याची घोषणाबाजी करून मंगळवारी (ता. २५) रात्री भाजपने या सेवेचे उद्‌घाटन केले. पालिका, परिवहन समितीत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही या सोहळ्यास केवळ भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पालिका पदाधिकारी आणि परिवहन समिती सभापती, सदस्य नसल्याने दोन्ही पक्षांतील मतभेद पुन्हा समोर आले.\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने वर्षापूर्वी सुरू केलेली कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवा भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाल्याची घोषणाबाजी करून मंगळवारी (ता. २५) रात्री भाजपने या सेवेचे उद्‌घाटन केले. पालिका, परिवहन समितीत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही या सोहळ्यास केवळ भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पालिका पदाधिकारी आणि परिवहन समिती सभापती, सदस्य नसल्याने दोन्ही पक्षांतील मतभेद पुन्हा समोर आले.\nकेंद्र, राज्यात व कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद आजही मिटलेला नाही हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगत कोणताही गाजावाजा न करता महिला विशेष बस सेवा सुरू केली. मात्र, तिला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या बस बंद करून, त्या सर्वांसाठी पुन्हा सुरू ठेवण्यात आल्या.\nतब्बल वर्षानंतर भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा आणि भाजप परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांच्या प्रस्तावानुसार महिला बस सेवा सुरू झाल्याचे सांगत कल्याण-पश्‍चिमेतील दीपक हॉटेलजवळ कल्याण रिंग रूट महिला विशेष बस सेवेचा नारळ फोडण्यात आला. या वेळी भाजप पालिका गटनेते वरुण पाटील, वैशाली पाटील, परिवहन सदस्य सुभाष म्हस्के, कल्पेश जोशी, हेमा पवार, पुष्पा रत्नपारखी, प्रेमनाथ म्हात्रे, संजीवनी पाटील, रक्षंदा सोनावणे, साधना गायकर, श्‍वेता झा, राजाभाऊ पातकर आदी या वेळी उपस्थित होते.\nया सोहळ्यात एका कार्यकर्तीला मोह न आवरल्याने तिने चक्क चालकाच्या सीटचा ताबा घेतला. त्यामुळे बस तब्बल १० मिनिटे उशिरा सुरू झाली. या विलंबामुळे बसमधील प्रवासी त्रासल्या होत्या.\nशिवसेनेला श्रेयाची गरज नाही. महिलांसाठी विशेष बस वर्षापूर्वी सुरू झाली होती. मला किंवा पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना आमंत्रण नसल्याने आम्ही गेलो नाही. भाजप परिवहन सदस्यांची भूमिका दुटप्पी आहे. सभागृहात एक अन्‌ बाहेर एक असे ते वागतात. विशेष बस सुरू झाली असताना उद्‌घाटन कशासाठी करायचे त्यापेक्षा परिवहनच्या उपन्नवाढीसाठी एकत्र येण्याची गरज आहे.\n- संजय पावशे, सभापती, परिवहन समिती\nवर्षा पूर्वी बस सुरू झाल्याचे मान्य आहे; मात्र त्या वेळी भाजपला श्रेय मिळू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी बस सुरू केली. आमच्या महिला पद���धिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि माझ्या प्रस्तावामुळे बस सुरू झाली असून शहरातील महिलांना हे माहीत होण्यासाठी उद्‌घाटन सोहळा घेतला.\n- सुभाष म्हस्के, सदस्य, भाजप, परिवहन समिती\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nगोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ\nसोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज...\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\nनांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन...\nकल्याण पूर्वला पाणी पुरवठा बंद\nकल्याण - कल्याण पूर्वेला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज शनिवार ता 8 डिसेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास फुटल्याने पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/priyanka-chopra-group-dance-performance-at-isha-ambani-and-anand-piramal-wedding-7686.html", "date_download": "2018-12-11T22:17:28Z", "digest": "sha1:XIOQ2UN4BCQY5JFRWMRVXUVGO7OWMDYW", "length": 19163, "nlines": 156, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्य��त देसी गर्ल प्रियंका चोप्रा लावणार ठुमके ! | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलिया���ा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यात देसी गर्ल प्रियंका चोप्रा लावणार ठुमके \nईशा अंबानी, नीता अंबानी आणि प्रियंका चोपड़ा (Photo Credits: Facebook)\nरणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) देखील लवकरच विवाहबद्ध होणार आहे. बिजनेसमन आनंद पिरामलसोबत ईशा अंबानी विवाहबद्ध होणार असल्याने अंबानी-पिरामल दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. ईशाच्या लग्नाचे खास आकर्षक असणार आहे ते म्हणजे देसी गर्ल आणि ईशाची खास फ्रेंड प्रियंका चोप्राचा परफॉर्मन्स. संगीत सोहळ्यात प्रियंका चोप्रा आपला खास परफॉर्मन्स सादर करणार असल्याचे बोलले ज���त होते. ईशा अंबानी-आनंद पिरामल यांचे नवे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल\nपण आता फिल्मफेअरमधील वृत्तानुसार, प्रियंकाचा परफॉर्मन्स ईशाच्या संगीत सोहळ्यात नाही तर लग्नसोहळ्यात होणार आहे. प्रियंकाचा हा परफॉर्मन्स सोलो नसून ईशाच्या मैत्रिणी देखील प्रियंका चोप्रासोबत थिरकणार आहेत. या सगळ्याची जोरदार प्रॅक्टिस या मुलींनी सुरु केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील इतर स्टार्सही प्रियंकाला साथ देणार आहेत.\nईशाचे प्री वेडिंग सेलिब्रेशन 8-9 डिसेंबरला उदयपूरमध्ये होणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला ईशा-आनंदचा शाही विवाहसोहळा इटलीत पार पडणार आहे.\nबॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा देखील बॉयफ्रेंड निक जोनससोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे. या शाही लग्नसोहळ्यातील अनेक कार्यक्रम 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान होणार आहेत.\nIsha - Anand Wedding : मुलीच्या लग्नावर मुकेश अंबानी यांचा 700 करोड रुपयांचा खर्च; ठरणार जगातील सर्वात श्रीमंत लग्नापैकी एक लग्न\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A9%E0%A5%A6/", "date_download": "2018-12-11T22:53:37Z", "digest": "sha1:QEO3LSVSVPJBLNCPUEHI3BPZTROWEXAA", "length": 15024, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भाजपकडून उमेदवारीसाठी ३० लाखांचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्य��ंना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Maharashtra भाजपकडून उमेदवारीसाठी ३० लाखांचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत\nभाजपकडून उमेदवारीसाठी ३० लाखांचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत\nसांगली, दि. ११ (पीसीबी) – भाजपकडून उमेदवारी मागताना ३० लाखांचा चेक झळकवणाऱ्या कार्यकरत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सचिन चौगुलेने उमेदवारी मागितली होती.\nमिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट तीस लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती.\nपैसे असणारा उमेदवार हीज विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे ३० लाख रूपये आहेत, असे खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच त्याने चेक झळकवला होता. त्यामुळे व्यासपीठावर बसलेले भाजप आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली होती.\nPrevious articleनेहरुनगरमध्ये दुचाकीवरुन घरी निघालेल्या कामगाराचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू\nNext articleसंतापजणक: रुग्णवाहिका नाकारल्याने मोटरसायकलवरुन नेला आईचा मृतहेद\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\n…तर ‘शोले’ च्या रिमेकमध्ये शरद पवारांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली असती\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव; भारताला मालिकेत १-० अशी आघाडी\nपुण्यातील पतीने महाबळेश्वरमध्ये पत्नीचा गळा चिरुन स्वत:ही केली आत्महत्या\n‘एलियन्स पृथ्वीवर आले,पण आपल्याला कळले नाही’; नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा\nखंडणी आणि मारहाण प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रमेश नाळे आणि कॉन्स्टेबल...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमागण्या मान्य झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे\nसंजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/e-edit-on-demise-of-veteran-journalist-aroon-tikekar-1191625/", "date_download": "2018-12-11T22:37:00Z", "digest": "sha1:DOEOLJOQLNUTXEPZ2SGMOALF2TTASMLM", "length": 16819, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे.\nमराठी विद्वतजगात दोन घ���ाणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या परंपरेचे आधुनिक पाईक होते. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात आगरकरांची विचारध्वजा फडफडती ठेवणारे महंत फार उरलेले नाहीत. समाजसुधारणा या राजकीय सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे शुद्ध आगरकरी घराण्याप्रमाणे टिकेकर यांना वाटे. उभय घराण्यांतील फरक आहे तो विचारांच्या मांडणीत. आपला जो काही मुद्दा असेल तर तो संयतपणे मांडावा, ही आगरकर घराण्याची शिकवण होती. टिकेकरांकडून तिचे कधीही उल्लंघन झाले नाही. आवश्यक तितक्या आणि तितक्याच ठामपणाने आपले मत समोरच्यासमोर मांडले की आपली भूमिका संपली असे रास्तपणे ते मानत. आपले काम समोरच्यास योग्य ते काय हे सांगण्याचे आहे, त्याने ते ऐकायलाच हवे असा आग्रह आपण धरणे योग्य नाही, असे ते मानत आणि तसेच वागत.\nटिकेकर दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक होते इतकेच त्यांचे मोठेपण नाही. ते नखशिखांत ग्रंथकार होते. ग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते. ग्रंथांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आणि बुद्धिजीवी राहताना इतरांनाही शहाणे करून सोडता येते यासाठी ते पत्रकारितेत आले. विविध विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन करावे, त्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह करावा यावर त्यांचे विलक्षण प्रेम. टिकेकरांसाठी आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही ग्रंथच होते. डोळ्यावरती जाड काड्यांचा चष्मा, पांढरा फुलशर्ट आणि मूठ बंद करून सिगारेटचा सणसणीत झुरका घेत हव्या त्या विषयांची माहिती देणारे टिकेकर महाराष्ट्रातील अनेक विद्वतप्रेमींनी पाहिले असतील. तेथे असतानाच दुसरे तितकेच ग्रंथोपजीवी गोविंदराव तळवलकर यांच्या सहवासात ते आले आणि त्याचमुळे वृत्तपत्र जगतातही त्यांनी पाऊल टाकले.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्त्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे. त्या सुमारास त्यांची भेट झालीच तर टिकेकर आपण वाचलेल्या ताज्या ग्रंथाविषयी हरखून जाऊन बोलत. हे त्यांचे विवेचन इतके प्रभावी असे की अनेक ग्रंथोच्छुकांनी केवळ टिकेकरांकडून ऐकले म्हणून अनेक पुस्तके खरेदी केली असतील. इतरांना न दिसणाऱ्या विषयांची मांडणी करण्यातली त्यांची हुकमत टिकेकरांनी लिहिलेल्या ग्रंथांतूनही दिसते. ब्रिटिशकालीन किंकेड पितापुत्रांवर लिहिलेले पुस्तक याची साक्ष देईल. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा टिकेकर यांनी लिहिलेला इतिहास विद्यापीठाच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान आहे. त्यांचे वेगळ्या अर्थाने चर्चिले गेलेले पुस्तक म्हणजे ‘मुंबई डी-इंटलेक्चुअलाईज्ड’. या महानगरीचे बौद्धिक विश्व कसे आकसत चालले आहे आणि त्या बद्दल कोणालाच कशी खंत नाही याचे बौद्धिक तरीही रसाळ विश्लेषण या ग्रंथात आहे. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सर्वच शहरांची व्यथा असे म्हणता येईल.\n‘लोकसत्ता’चे ते माजी संपादक. प्रत्येक संपादकाचे स्वत:चे म्हणून काही राजकीय ग्रह असतातच. किंबहुना ते असायलाच हवेत. परंतु, म्हणून भिन्न मते असणाऱ्यांना त्या वर्तमानपत्रांत स्थान नाही, असे झाल्यास ते संपादकाचे अपंगत्व असते. टिकेकरांना सुदैवाने त्या अपंगत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही. समस्त लोकसत्ता आणि एक्स्प्रेस समूहातर्फे त्यांना आदरांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटिकेकरांच्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत राहील – शरद पवार\nव्यासंगी पत्रकार, अभ्यासक गमाविला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nअरूण टिकेकरांची जोरकस विचारांवर श्रद्धा\n‘सावाना’तर्फे आज ‘स्मरण अरुण टिकेकरांचे’\nडॉ. टिकेकर हे रानडे, आगरकरांचे वारसदार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमो���ाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/cartoon/1638683/cartoon-march-2018/", "date_download": "2018-12-11T22:38:59Z", "digest": "sha1:MB6D7VIQ4LRQMRKLZDFOGKUUUXVA4FVS", "length": 7848, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: कार्टून मार्च २०१८ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n४ एप्रिल कार्टून २०१८\n३ एप्रिल कार्टून २०१८\n२ एप्रिल कार्टून २०१८\n३१ मार्च कार्टून २०१८\n३० मार्च कार्टून २०१८\n२९ मार्च कार्टून २०१८\n२८ मार्च कार्टून २०१८\n२७ मार्च कार्टून २०१८\n२६ मार्च कार्टून २०१८\n२४ मार्च कार्टून २०१८\n२३ मार्च कार्टून २०१८\n२२ मार्च कार्टून २०१८\n२१ मार्च कार्टून २०१८\n२० मार्च कार्टून २०१८\n१९ मार्च कार्टून २०१८\n१७ मार्च कार्टून २०१८\n१६ मार्च कार्टून २०१८\n१५ मार्च कार्टून २०१८\n१४ मार्च कार्टून २०१८\n१३ मार्च कार्टून २०१८\n१२ मार्च कार्टून २०१८\n१० मार्च कार्टून २०१८\n९ मार्च कार्टून २०१८\n८ मार्च कार्टून २०१८\n७ मार्च कार्टून २०१८\n६ मार्च कार्टून २०१८\n५ मार्च कार्टून २०१८\n३ मार्च कार्टून २०१८\n२ मार्च कार्टून २०१८\n१ मार्च कार्टून २०१८\nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/betel-leaf-astro-upay/pann1/", "date_download": "2018-12-11T23:42:39Z", "digest": "sha1:LLHR2KITW4IOEXHPUHF2X7CFG6UP47WI", "length": 1366, "nlines": 32, "source_domain": "www.marathigold.com", "title": "pann1 - Marathi Gold", "raw_content": "\nआजच घराच्या बाहेर करा या तीन वस्तू अन्यथा बनाल कंगाल\nमंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nसोमवारी करा हे अचूक उपाय, धन मिळण्या सोबत विवाह समस्या दूर होईल\nसोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nया 5 राशींच्या नशिबात येणार सुधार, सूर्य देवतेच्या कृपेने उघडणार यशाचा दरवाजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/shivsena-agitation-against-government-parbhani-114166", "date_download": "2018-12-11T22:56:06Z", "digest": "sha1:4XEUU3NQTZL2NNRFRX4FFW6BFFOVUFUX", "length": 11760, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ShivSena agitation against government in Parbhani परभणी: शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलनास सुरवात | eSakal", "raw_content": "\nपरभणी: शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलनास सुरवात\nशनिवार, 5 मे 2018\nशेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन शनिवारी, ता. ५ मे सुरु करण्यात आले आहे.\nपरभणी : कृषि विभागासह रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.पाच) जिल्हयातील सर्व तालुक्यात रस्ता रोको सुरु आहेत.\nशेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले अनुदान यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन शनिवारी, ता. ५ मे सुरु करण्यात आले आहे.\nझरी, पेडगाव, पोखर्णी (ता.परभणी) येथे सकाळपासूनच शिवसैनिक व शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. परभणी शहरात येणारे चारही रस्ते चक्काजाम आंदोलनामुळे बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न केला आहे. ठिक - ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nयुमना नदीत परभणीचे भाविक बुडाले\nपरभणी - श्री क्षेत्र प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे अस्थीविसर्जनासाठी गेलेल्या परभणी व नांदेड जिल्हयातील तीन महिला बुडून मरण प���वल्याची घटना घडली आहे....\nडोळ्यात स्प्रे मारून मोबाईल नेला पळवून\nनांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या...\nलोअर दुधना धरण क्षेत्रात उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प\nसेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर...\nपीआयची बंदूक गहाळ; पोलिस ठाण्यात नोंद\nनांदेड : पोलिस खात्यात असताना वादग्रस्त व सध्या निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रऊफ यांची परवानाधारक बंदुक गहाळ झाली. या प्रकरणी त्यांच्या...\nदुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात\nबीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे....\nपरभणी : दुष्काळ पहाणी पथकाकडून परभणी तालुक्याची भेट रद्द\nपरभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-cheating-producers-solapurs-milk-team-64115", "date_download": "2018-12-11T23:28:22Z", "digest": "sha1:NB2XBQOSGOJDYLIIOTRXH5OHI4GLBJ7H", "length": 11416, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news The cheating of producers from Solapur's milk team सोलापूरच्या दूध संघाकडून उत्पादकांची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nसोलापूरच्या दूध संघाकडून उत्पादकांची फसवणूक\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nसोलापूर - जिल्हा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची व सरकारचीही फसवणूक सुरू केली आहे. सरकारच्या 19 जूनच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने कागदोपत्री 27 रुपयांचा भाव दाखविला आहे. मात्र, निपटारा शुल्काच्या नावाखाली प्रतिलिटर तीन रुपयांची लूट दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू केली आहे.\nपुण्याच्या विभागीय उपनिबंधकांनी 6 जुलैला संघाला नोटीस देऊन सरकारने दिलेला भाव उत्पादकांना देण्याच्या सूचना दिल्या होत्या. संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक व त्यांच्या संचालकांनी त्यावर मात करत कागदोपत्री प्रतिलिटर 27 रुपये भाव दाखविला आहे. एकीकडे 27 रुपये प्रतिलिटरचा भाव दिल्याचे दाखविला असताना दुसरीकडे निपटारा शुल्काच्या नावाखाली उत्पादकांकडून प्रतिलिटर तीन रुपयांची वसुली सुरू केली आहे.\nजिल्हा दूध संघाने केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांचीच फसवणूक केली नाही तर, सरकारचीही फसवणूक केली आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे दर दिला असल्याचे संघाने पुण्याच्या विभागीय उपनिबंधकांना कळविले आहे. त्याचबरोबर हा भाव देताना कशा पद्धतीने अडचणी येतात, याचेही विवेचन त्यांनी केले आहे.\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nगोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ\nसोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...\nसोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर ��र्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tag/laxmi-prapti/", "date_download": "2018-12-11T23:37:36Z", "digest": "sha1:MCQVWHUIH5W4BMXBAMM7TDTOPODIAUAT", "length": 4388, "nlines": 36, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Laxmi Prapti Archives - Marathi Gold", "raw_content": "\nजून महिन्याच्या शेवटी या राशींना महालक्ष्मी देईल वरदान, अचानक चमकेल भाग्य\nप्रत्येक व्यक्तीची इच्छा असते त्याला जीवनामध्ये पाहिजे असलेली प्रत्येक वस्तू मिळावी. पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणे … [Read more...] about जून महिन्याच्या शेवटी या राशींना महालक्ष्मी देईल वरदान, अचानक चमकेल भाग्य\nया पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nपैश्याचे महत्व ज्याच्याकडे कमी पैसे आहेत त्याला किंवा ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला विचारावे. कारण पैसे नसल्यावर ज्या … [Read more...] about या पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nया मधली एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nआजकाल पैसा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व आहे असे वातावरण झालेले आहे पैश्यांच्या जोरावर हवे ते केले जाऊ शकते असे नाही … [Read more...] about या मधली एक वस्तू आपल्या पर्स मध्ये ठेवा, धनाची कमी आयुष्यात कधीच होणार नाही\nरात्री झोपण्याच्या अगोदर करा हा तोडगा, त्यानंतर आयुष्यात कधीही पैश्यांची कमी होणार नाही\nया जगामध्ये पैसे अत्यंत महत्वाची वस्तू आहे आणि अनेक लोकांना पैश्यांची कमी असते. ज्योतिष शास्त्रा अनुसार जेव्हा घरामध्ये … [Read more...] about रात्री झोपण्याच्या अगोदर करा हा तोडगा, त्यानंतर आयुष्यात कधीही पैश्यांची कमी होणार नाही\nआजच घराच्या बाहेर करा या तीन वस्तू अन्यथा बनाल कंगाल\nमंगळवार 11 डिसेंबर : आज या चार राशीवर राहणार गणपती बाप्पांची कृपा, होणार इच्छा पूर्ण\nसोमवारी करा हे अचूक उपाय, धन मिळण्या सोबत विवाह समस्या दूर होईल\nसोमवार 10 डिसेंबर : आज फक्त एका भाग्यवान राशीवर प्रसन्न होत आहेत भोलेनाथ\nया 5 राशींच्या नशिबात येणार सुधार, सूर्य देवतेच्या कृपेने उघडणार यशाचा दरवाजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-11T22:38:05Z", "digest": "sha1:3SQIXNOYKLKP3TV3HLC5BIJVLY7IMY6X", "length": 11416, "nlines": 47, "source_domain": "2know.in", "title": "जीमेल डेस्कटॉप नोटिफिकेशन", "raw_content": "\nRohan March 12, 2012 ईमेल, गूगल, चॅट, जीमेल, डेस्कटॉप नोटिफिकेशन, संगणक\nजीमेल ही गूगलची ईमेल सेवा पुरविणारी आघाडीची साईट आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेकजण रोजच्या कामासाठी जीमेलचा वापर करत असतील. आजकाल अनेक महत्त्वाचे व्यवहार ईमेलच्या माध्यमातून हाताळले जातात आणि जीमेल ही साईट त्यामध्ये महत्त्वाची आहे.\nआपल्या मोबाईलवर जेंव्हा एखादा मेसेज येतो, तेंव्हा आपल्या फोनची रिंग वाजते, आणि आपल्याला मेसेज आल्याचं समजतं. म्हणजेच आपल्याला मेसेज आल्याचं नोटिफिकेशन मिळतं. पण ईमेलच्या बाबतीत असं होत नाही. नवीन स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा आहे. पण हे स्मार्टफोन अजून सर्वांपर्यंत पोहचलेले नाहीत. संगणकाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आपण जर एखाद्या डेस्कटॉप चॅट क्लाएंटमध्ये लॉग इन असाल (उदा. गूगल टॉक मेसेंजर), तर आपल्याल नवीन मेल आल्याचं नोटिफिकेशन मिळतं.\nपण आपणाला जर चॅटिंगची फारशी आवड नसेल, किंवा आपण कोणतेही मेसेंजर वापरत नसाल, तर जीमेलने स्वतःमध्येच अशी सोय करुन दिली आहे की, आपल्या जीमेल खात्यात नवीन मेल आला की त्यासंदर्भातील नोटिफिकेशन आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल.\nरोजच्या व्यवहारासाठी आपण जीमेलचा वापर करत असलो, तरी नेहमी नेहमी जीमेलमध्ये जाऊन नवीन मेल आला आहे का हे पाहण्यासाठी डोकावणं हे तसं गैरसोयीचंच म्हणावं लागेल. कारण आपण आपल्या संगणकावर महत्त्वाचं काम करत असतो आणि अशावेळी आधून मधून सारखं जीमेलवर जाऊन नवीन मेलबाबत पाहणं, हे तसं फारसं काही सोयीचं वाटत नाही. अनेकदा असंही होऊ शकतं की, कोणताही नवीन मेल आलेला नसेल, तेंव्हा विनाकारण स्वतःला व्यत्यय करुन घेण्यात काही अर्थ नाही.\nयाऊलट कलप्ना करा की, आपण संगणकावर महत्त्वाचं काम करत आहात, आणि नवीन मेल आला की, त्यासंदर्भातील सुचना लगेच (नोटिफिकेशन) आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल. तर जीमेलमधील नोटिफिकेशनची ही सुव��धा कशी सुरु करता येईल ते आपण पाहूयात. ही सुविधा सुरु करणं खूपच सोपं आहे.\nगूगल डेस्कटॉप नोटिफिकेशन सुरु करण्यासंदर्भातील चित्र\nयासाठी आपण गुगल क्रोम हे वेब ब्राऊजर वापरत असणं आवश्यक आहे (अधिक माहिती – डेस्कटॉप नोटिफिकेशन). आपले जीमेलचे खाते उघडा. पानाच्या उजव्या बाजूला वर आपल्याला एक चक्रासारखे (गिअर) चिन्ह दिसेल. ते ‘सेटिंग’चे चिन्ह आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर उघडल्या गेलेल्या यादीत, आपल्याला काही पर्याय दिसून येतील. त्या पर्यायांमधून ‘Settings’ वर क्लिक करा. तर या मेल सेटिंग्जमध्ये ‘General’ सेटिंग्ज आपल्याला पाहायच्या आहेत. आत्ता आपण ‘जनरल सेटिंग्ज’ मध्येच आहोत. तेंव्हा आपल्या समोर जे पान आहे, ते खाली स्क्रोल करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘Desktop Notifications’ जवळ या. इथे ‘New mail notifications on’ ची निवड करा. त्यानंतर ‘Click here to enable desktop notification’ यावर क्लिक करा. आता अ‍ॅड्रेसबारच्या खाली एक सुचना येईल. ही सुचना आपल्याकडून ‘डेस्कटॉप नोटिफिकेशन’ सुरु करण्याबाबतीत खात्री करुन घेण्यासाठी असेल. त्यासाठी Allow वर क्लिक करा. सरतेशेवटी जनरल सेटींग्ज पानाच्या तळाला ‘Save Changes’ वर क्लिक करा.\nजीमेल डेस्कटॉप नोटिफिकेशन मिळविण्याची सर्व प्रक्रिया आता आपण पूर्ण केली आहे. आपल्या वेब ब्राऊजरच्या एका टॅबमध्ये जीमेल ओपन करुन ठेवा आणि नवीन मेल आला असेल किंवा नाही याचा विचार न करता आपले काम एकाग्रतेने करा. जेंव्हा आपल्याला एखादा नवीन चॅट मेसेज येईल किंवा ईमेल येईल, त्याची सुचना आपल्याला आपल्या डेस्कटॉपवर मिळेल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/5919-stephen-hawking-s-sand-art-by-sudarshan-patnayak", "date_download": "2018-12-11T23:36:25Z", "digest": "sha1:DOOCVMHNKVSTOUKBLGQD7W3V5YHTCDB7", "length": 5649, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "स्टीफन हॉकिंग यांना वाळूशिल्पातून वाहिली श्रद्धांजली - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्टीफन हॉकिंग यांना वाळूशिल्पातून वाहिली श्रद्धांजली\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nवयाच्या अवघ्या २१ वर्षी जडलेल्या दुर्धर आजाराशी अर्थात समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूशी झुंज देत विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन 'चमत्कार' घडवून आणणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.\nविश्व उत्पत्ती आणि कृष्णविवरांसदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.\nप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बिचवर वाळूशिल्पातून श्रद्धांजली वाहिली.\nवाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ‘विरुष्काला’ दिल्या खास शुभेच्छा\nलक्ष्मी गौड यांनी नाताळनिमित्त साकारलं वाळूशिल्प\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bhayyuji-maharaj-shoots-himself-pistol-292652.html", "date_download": "2018-12-11T22:32:54Z", "digest": "sha1:RCKWT5J4CIQREKXI2UWUCVJ6ZOUCWWGX", "length": 14284, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्���श्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nभय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली\nइंदूर,13 जून : सर्वांना तणावमुक्त राहण्याचा सल्ला देणारे भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली याचे कारण काय हे गुढ मात्र अजुनही कायम आहे. भय्युजी महाराजांकडे लायसन्स असलेलं पिस्तुल होतं आणि त्या पिस्तुलानेच त्यांनी आत्महत्या केली असा खुलासा पोलिसांनी केला.\nज्या पिस्तुलने भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली ते पिस्तुल 'वेबले स्कॉटिश' या कंपनीचे होते. 2002 रोजी भय्यू महाराज यांनी हे पिस्तुल खरेदी केलं होतं. त्याचा परवाना हा 2002 पासून 2019 पर्यंत आहे. पोलीस अधिकारी जे पिस्तुल वापरात तेच पिस्तुल भय्यू महाराजांकडे होतं.\nमध्यप्रदेशच्या गुप्तचर विभागाचे पोलिस महानिरिक्षक मकरंद देऊस्कर यांनी माहिती देताना सांगितलं की, इंदूर मधल्या 'सिल्व्हर स्प्रिंग' या निवासस्थनामधून सुसाईड नोट आणि पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून लायसन्स असलेलं पिस्तुल होतं अशी माहितीही त्यांनी दिली.\nआर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळं ते अतिशय तणावात होते अशी माहिती असल्यानं आत्महत्येची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे सहकारी यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही देऊस्कर यांनी दिली.\nदरम्यान, आज दुपारी शोकाकुल वातावरणात भय्यू महाराज यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलीने भय्यू महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.\nअाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या\nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nदोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य \nराजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज\n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं\nजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\nहे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या\nभय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-11T23:46:42Z", "digest": "sha1:3NOWDS4YFMW64HFVAUNPS7NVAMGC6PYJ", "length": 16166, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मोशीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या डोक्यात फावडा घालून खून | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ता���ून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Bhosari मोशीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या डोक्यात फावडा घालून खून\nमोशीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या डोक्यात फावडा घालून खून\n‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये’ राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात फावडा घालून महिलेची हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रात्री साडेआठच्या सुमारास मोशीतील, नागेश्वर कॉलनी येथे घडली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपी फरार झाला आहे.\nशारदाबाई काकडे (वय ५०, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक महेशभाई रामजी पटेल (वय ५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे भोपाळचे रहिवाशी असून महेश हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर, शारदाबाई ही गृहिणी असून त्या गेल्या १५ वर्षांपासून महेश याच्यासोबत मोशी येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होत्या.\nदरम्यान, महेश हा शारदाबाईला चारित्र्याच्या संशयावरून सतत त्रास देत होता. शुक्रवारी रात्री महेश दारू पिऊन घरी आला असता त्याने शारदाबाईंशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर रागाच्या भरात महेशने शारदाबाईच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर फावड्याचे घाव घालून खून केला. शुक्रवारपासून घरात कोणीही नसल्याने शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी शारदाबाईची हत्या झाल्याचे उघडकीस आले.\nPrevious article१ एप्रिलपासून गृहोपयोगी वस्तूंच्या दरात वाढ होणार\nNext article…अलोट गर्दीत वाकड आणि हिंजवडीत बगाड उत्साहात\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nचाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू विक्री करणाऱ्या इसमाला अटक\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनं��य मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nधक्कादायक : महिला शिपायाला शारीरीक संबंधासाठी एसीबीच्या अधिक्षकाची १ कोटींची ऑफर;...\nकाळेवाडीत भांडणाचा जाब विचारला म्हणून टोळक्यांकडून पती-पत्नीस जबर मारहाण करुन घरातील...\nविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली; आमदार अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nकंपन्या जास्त आणि नोकऱ्या मागणाऱ्यांची संख्या कमी झाली तरच “अच्छे दिन”...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nतरुणीवर बलात्कार प्रकरणी भोसरीतील तरुणावर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609567", "date_download": "2018-12-11T23:16:39Z", "digest": "sha1:CHRUZUPYP6BUKV6X6OYWS7LYQ4YDEZY5", "length": 6462, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » डोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nडोण्ट वरी बी हॅप्पीचे नाबाद 300 प्रयोग\nकॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, डोण्ट वरी बी हॅप्पी या नाटकाने नुकताच 300 व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठला. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ करणाऱया या नाटकाचा, ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये रविवार, 12 ऑगस्ट रोजी त्रिशतक महोत्सवी प्रयोग रंगला.\nपती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱया नात्यावर भाष्य करणारे हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनात आजही मोहिनी घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, आजच्या बहुमाध्यमांच्या काळात एखादे नाटक 300 वा प्रयोगांपर्यंत मजल मारणे ही खरंच कठीण गोष्ट असून, या नाटकाने ते साध्य करून दाखवले आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील, उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरत आहे. या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पफहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती पात्राला स्वानंदी टिकेकरने चांगलाच न्याय द���ला असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, स्वानंदीच्या रूपातली ही नवी प्रणोती पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा नाटक पाहण्यास येत असल्याचे दिसून येत आहे.\nआजच्या तरुण पिढीच्या वैवाहिक जीवनाची व्यथा सांगणाऱया या नाटकाने अनेक वैवाहिक दाम्पत्यांसाठी काऊन्सिलिंगचे काम केले आहे. वर्कहोलिक जगात स्वत:साठी वेळ काढू न शकणाऱया जोडप्यांना हे नाटक एकत्र आणण्यास यशस्वी ठरत असून, यापुढेदेखील हे नाटक आपले कार्य असेच कायम राखत, 400 चा पल्ला गाठेल अशी अपेक्षा केल्यास काही वावगे ठरणार नाही.\n26वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार\nसोनू, श्रेया आणि अमितराज देवामधून प्रथमच एकत्र\n‘बॉईज-2’च्या `स्वाती डॉर्लिंग’ची सर्वत्र चर्चा\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/rupali-kale-psi-success-motivation-126001", "date_download": "2018-12-11T23:13:18Z", "digest": "sha1:HYCOK27YFGKZZLQ3YWIBXCFUHIPXBSSR", "length": 14248, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "rupali kale PSI Success Motivation भावापाठोपाठ बहिणीला वर्दीचा मान | eSakal", "raw_content": "\nभावापाठोपाठ बहिणीला वर्दीचा मान\nसोमवार, 25 जून 2018\nपुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.\nरूपाली मधुकर काळे असे या लेकीचे नाव. तिने २०१६ मध्ये फौजदार पदासाठीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ती १५३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ही परीक्षा ७५० जागांसाठी घेण्यात आली होती. त्यात १७६ मुलींनी ही परीक्षा ���िली.\nपुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.\nरूपाली मधुकर काळे असे या लेकीचे नाव. तिने २०१६ मध्ये फौजदार पदासाठीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ती १५३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ही परीक्षा ७५० जागांसाठी घेण्यात आली होती. त्यात १७६ मुलींनी ही परीक्षा दिली.\nरूपालीचे वडील मधुकर काळे हे शेतकरी. हे कुटुंब मूळचे पुरंदर तालुक्‍यातील भिवडीचे. सध्या ते पुण्यात भेकराईनगरला स्थायिक झाले आहे. मधुकर आणि त्यांची पत्नी नंदा यांनी शेतीत कष्ट करून मुलगी आणि मुलाचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये मुलगा राहुल लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन फौजदार झाला. परंतु या नोकरीत रस नसल्याने त्याने राज्य सेवेची परीक्षा दिली व त्यातून तो मंत्रालयात रुजू झाला. भावाचे यश पाहून रूपालीनेही लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नुकतेच उपविभागीय पोलिस अधिकारी पदावरून निवृत्त झालेले चुलते दत्तात्रेय काळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.\nरूपालीने भिवडी गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या यशाचा गावाला अभिमान आहे, अशा शब्दांत सरपंच उषा मोकाशी यांनी तिचे कौतुक केले.\nआम्हा बहीण-भावासाठी आयुष्यभर शेतात राबलेल्या आई-वडिलांच्या कष्टाला मी न्याय देऊ शकले. हे यश माझे असले तरी त्यामागची प्रेरणा त्यांचीच आहे. माझ्यासारख्या कुटुंबातील मुलामुलींनी हार न मानता जिद्दीने अभ्यास केला तर यश अवघड नाही.\n- रूपाली काळे, फौजदार\nचौदाशे पोलिसांना ‘पीएसआय’ होण्याची आस\nऔरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षाशिवाय\nनागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश ��ंपादनासाठी...\nऔरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२)...\nआरटीओ परीक्षार्थींचे दुसऱ्या दिवशीही उपोषण\nमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती...\nसत्तेतील लोकांना नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टलद्वारे परीक्षा - बच्चू कडू\nजालना : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला...\nनागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/threats-kill-mla-atul-save-facebook-post-gone-viral-125851", "date_download": "2018-12-11T23:14:01Z", "digest": "sha1:3Q75PPWNKENSHFYOUVKQHRTQPPQR65CC", "length": 12822, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Threats to kill to MLA Atul Save facebook post gone viral मी एका भाजप आमदाराचा खून करणार आहे...; फेसबुक पोस्ट व्हायरल | eSakal", "raw_content": "\nमी एका भाजप आमदाराचा खून करणार आहे...; फेसबुक पोस्ट व्हायरल\nरविवार, 24 जून 2018\n'मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असेल तर मला थांबवा' अशी धमकीवजा पोस्ट फेसबुकपेज टाकली.\nऔरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना शनिवारी (ता. 23) एका युवकांने सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली. संभाजीराजे भोसले असे या युवकांचे नाव असून 'मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असेल तर मला थांबवा' अशी धमकीवाज पोस्ट फेसबुकपेज टाकली. दरम्यान प्रतिक्रीयेत त्यांने आमदार अतुल सावे यांचे नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पोस्टच्या विरोधात रविवारी (ता. 24) भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्‍तांची भेट घेत धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी केली.\nशहरातील युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड येथे संचालक म्हणून काम करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांने गुरुवारी (ता. 23) रात्री उशीरा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करून भाजप आमदाराचा खुन करणार असल्याचे सांगितले. फडणवीस सरकार फक्‍त ब्राम्हणांना संरक्षण देत असल्याचा आरोप या तरुणांने केला. या धमकीची माहिती सर्वत्र पसरताच भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश नावंदर, प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर, मंगलमंत्री शास्त्री, विजय शिंदे यांनी रविवारी पोलिस उपायुक्‍त दिपाली घाटे-घाडगे यांना निवेदन देत आरोपीस अटक करा आणि तडीपार करा अशी मागणी केली.\nया तरुणाची कुठेतरी नाराजी दिसत आहे. त्याच्या फेसबुकपेज वरून धमकी दिली आहे. सरकारचे नाव घेतोय इतरांचे नाव घेतोय. या विरोधात आमचे भाजपचे कार्यकर्ते प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर व इतर लोक पोलिसांकडे तक्रार घेऊन गेले आहेत. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.\n- अतुल सावे, आमदार\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर...\nऔरंगाबाद - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कायदा १९९६ नुसार असंघटित कामगारांना घर बांधण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्याची...\nशेतकऱ्यांच्या विधवांसाठी हवे विशेष धोरण\nमुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये...\nपिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय... पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही...\nविवाहाचे आमिष दाखवून युवतीवर तीनवेळा बलात्कार\nनांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी...\nकिर्तनाच्या मानधनातून गाईंची सेवा\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dream-come-true-after-sixteen-years-pass-ssc-125829", "date_download": "2018-12-11T23:25:56Z", "digest": "sha1:XPEGN6XVTT53FOAUTMLRVU25IAQPQ4MB", "length": 12117, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "A dream come true after sixteen years to pass ssc दहावी पास होण्याचे स्वप्न सोळा वर्षांनंतर साकार | eSakal", "raw_content": "\nदहावी पास होण्याचे स्वप्न सोळा वर्षांनंतर साकार\nरविवार, 24 जून 2018\nमांजरी : जिद्द, चिकाटी व महत्त्वाकांक्षा असेल, तर आपली स्वप्ने केव्हाही साकार होऊ शकतात. येथील मनीषा रासकर-वाघ यांनी दहावी पास होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्दीच्या जोरावर तब्बल सोळा वर्षांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.\nमांजरी : जिद्द, चिकाटी व महत्त्वाकांक्षा असेल, तर आपली स्वप्ने केव्हाही साकार होऊ शकतात. येथील मनीषा रासकर-वाघ यांनी दहावी पास होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्दीच्या जोरावर तब्बल सोळा वर्षांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.\nमनीषा यांचे २००२ मध्ये लग्न होऊन संसाराची जबाबदारी आल्याने त्यांचे पुढील शिक्षण बंद झाले होते. त्याची खंत त्यांच्या मनाला कायम टोचत राहिली. कौटुंबिक जबाबदारी व आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही त्या पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. मगर महाविद्यालयात त्या रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. तेथील शैक्षणिक वातावरण पाहून पुढे शिकायचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यानंतर त्यांनी मागील वर्षी सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दररोजचे काम, कौटुंबिक जबाबदारी व खानावळ चालवून त्यांनी जिद्दीने अभ्यास केला व या परीक्षेत ५६.४० टक्के गुण मिळवून त्या यशस्वी झाल्या.\n\"मला शिक्षणाची आवड आहे. मात्र, परिस्थितीमुळे खूप मर���यादा आल्या. त्यामुळे पुढील शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. शैक्षणिक वातावरणात काम करत असल्याने पुन्हा प्रेरणा घेऊन मी दहावीची परीक्षा दिली आणि यशस्वी झाले. पुढे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे.\"\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nसोलापूरच्या चार कन्या हवाई सुंदरी\nसोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nअन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-11T23:10:58Z", "digest": "sha1:RLAGUBTPOI5MV2XZGI3RWZ5DYQTULEIG", "length": 3218, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "डिरेक्टरी | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा\nकॅलक्यु��ेटर हे अनेक प्रकारचे असू शकतात, आपला नेहमीचा स्टँडर्ड क्यॅलक्युलेटर, करंसी कॅलक्युलेटर, टाईम कॅलक्युलेटर ते अगदी लव्ह कॅलक्युलेटर पर्यंत आज आपण पाहणार …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.goarbanjara.com/1882018-%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-11T22:24:17Z", "digest": "sha1:U33EYDQ6ZMWYDI252VJVT7IM7OCBDF2C", "length": 32700, "nlines": 322, "source_domain": "m.goarbanjara.com", "title": "18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं - Banjara News || Banjara Video Music || Shopping", "raw_content": "\n18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं\nमा.विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / ——————,\nविषय :- महाराष्ट्रातील गोर(बंजारा) जमातीच्या मागण्या व समस्या\nउपरोक्त विषयी सविनय नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील गोर (बंजारा) जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील गोर (बंजारा) ही जमात विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषन्न अवस्थेत जगत आहेत. ते राहत असलेल्या तांडयात कोणत्याही पायाभूत सूविधा नसल्याने तांडेच्या तांडे विकसित व शहरी भागाकडे स्थलांतरीत होत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील तांडे आज ओस पडत आहेत.\nगोर (बंजारा) जमातीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बुधवार दि. 18 मार्च, 2015 रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात मा. मंत्री सामाजिक न्याय यांचे अध्यक्षतेखाली दि. 19 जानेवारी, 2016 रोजी बैठक आयोजित केली होती. तद्नंतर आपल्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे दि. 08 फेब्रुवारी, 2016 बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र उक्त बैठक काही कारणास्तव पुढे ढकलली. आता संपूर्ण महाराष्ट्रातून गोर (बंजारा) जमातीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या व समस्या आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.\n(अ) महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावयाच्या शिफारशी :\n1.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला विविध नावाऐवजी गोर (बंजारा) या एकाच नावाने संबोधून लगतच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्याप्रमाणे संविधानिक सवलती व योजना लागू करावेत.\n2.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. बापट आयोग व दादा इदाते आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य करुन त्या केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावेत.\n3.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची सामाजिक, आर्थिक जनगणना/ सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद कराव्यात.\n4.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी लागू केलेले ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करावे.\n5.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची भाषा गोरवाणी/गोरबोलीला संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश करुन कर्नाटक राज्याप्रमाणे केंद्र सरकारकडे राजभाषेचा दर्जा मिळणेकामी पाठपुरावा करणा-या अभ्यास समितीची स्थापना करावी.\n1.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला लागू केलेली “नॉन क्रिमिलिअरची” अट वगळण्यात यावी.\n2.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला लोकसंख्या व अंतराची अट शिथील करुन 200\nलोकसंख्या असलेल्या सर्व तांडयांना महसूली गाव दर्जा देण्यात यावे.\n3.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमाती राहत असलेल्या तांडयाची लोकसंख्या व अंतराची\nअट शिथील करुन किमान 500 लोकसंख्या व दीड कि.मी. अंतरावरील तांडयावर\n4.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गोर (बंजारा) असलेल्या जिल्हयात शासकीय वसतीगृह व तालुकास्तरावर “वसंतराव नाईक सामाजिक न्यायभवन” उभारण्यात यावे.\n5.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना व सारथी योजना लागू करुन ��ार्टीच्या धर्तीवर “वसंतराव नाईक संशोधन संस्था” स्थापन करण्यात यावे.\n6.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी रमाई आवास योजनेप्रमाणे “सामकीमाता आवास योजना” राबविण्यात यावे.\n7.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची जात पडताळणी व त्यातील अडचणी दूर करण्यासाठी राजपुत समाजाकडून अवैधरित्या बोगस प्रमाणपत्रे मिळविली असून त्या रद्द करण्यात याव्यात.\n8.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर “संत सेवालाल तांडा विकास महामंडळाची” स्थापना करुन सध्याच्या व. ना. वि. जा. व भ. ज. महामंडळाच्या कार्यकक्षात वाढवून त्यावर भा.प्र.से. दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी. व महामंडळावर गोर (बंजारा) जमातीच्या व्यक्तीची अध्यक्ष पदावर नेमणूक करुन भरीव निधीची तरतूद करावी.\n9.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या प्रतिनीधींची राज्य मागास आयोगाच्या सदस्य पदी व तांडा सुधार योजनेच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी नियुक्ती करावी.\n10.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील उसतोड कामगार, नाका कामगार, मच्छी कामगार व महिला कामगारांची कामगार म्हणून नोंद करुन त्यांच्या मुलांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा पुरवून या कामगारांना पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने अल्प दरात महानगरात घरे उपलब्ध करुन द्यावीत.\n1.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व दर्जेदार शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करुन अल्प व्याजदरात शिक्षण कर्ज उपलब्ध करुन द्यावेत.\n2.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील विद्यार्थ्यांना अ.जा. अ.ज. / आदीवासी विद्यार्थ्यांसाठी असणा-या वसतीगृह / आश्रमशाळेत 10 टक्के जागा राखीव ठेवाव्यात.\n3.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी गोर (बंजारा) बहुल जिल्हयाच्या ठिकाणी S.I.A.C. च्या धर्तीवर स्पर्धा परिक्षा केंद्र स्थापन करावे. व यशदा, पुणे येथे प्रशिक्षणासाठी जागा राखीव ठेवाव्यात.\n1.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला वन पट्टे मिळावेत तसेच ते कसत असलेल्या जमिनीचे व तांडयात राहत असलेल्या जमिनींचे मालकी हक्क देण्यात यावे.\n2.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील भूमिहिन व शेत मजूरांसाठी “वसंतराव नाईक स्वावलंबन योजना” राबवून 2 एकर जमीन देण्यात यावी.\n1.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील लोककलांचा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश करुन त्याचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने लाखा गोर कलावंत योजना सुरु करुन त्यांना ओळखपत्र देवून प्रवास सवलत देण्यात यावी.\n2.\tमहाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील गौरवशाली संस्कृती, समृध्‍द भाषा व उज्वल पोषाख परंपरा तसेच त्यांच्यातील वैभवशाली कला जोपासणे, ती टिकविणे व तीचे संवर्धन करुन जतन करण्यासाठी जागतिक स्वरुपाचे वस्तुसंग्रहालय व अकादमी (गोरमाटी धाटी, वाणी आन बानों अकादमी) स्थापन करावी.\nउपरोक्त जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील सर्व मागण्या व समस्यावर आपण यथाशिघ्र बैठक आयोजित करुन त्या तातडीने सोडविण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे, अशी नम्र विनंती आहे.\nप्रत :- मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना\nमाहितीस्तव व यथोचित कार्यवाहीस्तव विनम्रतापुर्वक अग्रेषित\n*थावर(शनिवार)ता.18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं,यी निवेदन मा.मंत्री,सारी आमदार आन संघटना येनूर सल्ला लेताणी देयेम आरो छं,कोयी ये निवेदने व्यतिरिक्त निवेदन नं देणू,निवेदन देतू वणा अघटीत न घडणू आन डपडा वजाते गजाते देणू\n*येक माटी कोटी गोरमाटी\n*गोर वूटो डपडा कूटो\n*नंघारा बंद डपडा सुरू,कान वघाडेरो काम सुरू\n*गोरबंजारा वूटो नाय,हाक,आदेकारेसारू ढाटो\nबंजारा समाज के आरक्षण के मांग का इतिहास – Ex MP Haribhau Rathod\nनाशिक येथे बन्जारा समाजाचा २२ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे\nमुंबईट उप जिल्हाधिकारी रविन्द्र राठोड़ आणि राजू नायकचे जाहिर सत्कार\n​गुरूपोर्णीमा निमित्त पोहरादेवी दर्शन\nएक जात एक सूची की मांग और OBC बंटवारा में ना रखे बंजारों को\nगोरूरो गोरधर्म कांयी छ – चिंतन बैठक मुंबई\nगोर धरम काळेर गरज…\nसावित्रीची लेक पुरस्काराने मानांकित, अश्विनी रविंद्र राठोड\nगोर धर्म क्या , कैसे और क्यों\nलाखा बळद (हूंडा) कवी: निरंजन मुडे\nसमाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड\nग्रेट बंजारा बाबुसिंहभाऊ राठोड || Babusing bhau Rathod\nबंजारा समाज आकर्षित झाल्यास एखाद्या पक्षाला १२० च्या वर जागा मिळू शकतात,निलेश राठोड यांचे सर्वेक्षण\nकिसनर���व राठोड : सामाजीक भान जपणारा उद्योगपती\nपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईकजी की स्मृति दिवस पर अभिवादन\n18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/pm-narendra-modi-rally-in-sumerpur-for-rajasthan-election-2018/49258/", "date_download": "2018-12-11T22:17:58Z", "digest": "sha1:KNJ6GNH34ITSPNA6PP5R3CDKSKQTAYTC", "length": 10238, "nlines": 93, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pm narendra modi rally in sumerpur for Rajasthan Election 2018", "raw_content": "\nघर देश-विदेश ‘आता बघतोच कसे वाचता ते’, मोदींचा गांधी परिवाराला इशारा\n‘आता बघतोच कसे वाचता ते’, मोदींचा गांधी परिवाराला इशारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुमेरपूर (राजस्थान) येथे सभा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेत आहेत. यानिमित्ताने त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेच झोड उठवली. नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणातून गांधी परिवार कसा वाचतो, हेच मी बघणार आहे, असे आव्हानच मोदी यांनी सभेद्वारे दिले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्राप्तिकराची चौकशी करण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो असून “आता कसे वाचतात, ते बघतोच”, अशी तंबीच मोदी यांनी दिली आहे.\nऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : क्रिश्चियन मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण\nदेशात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर टीका-टीप्पणी करण्यात राजकारणी मश्गूल आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थान मधील सुमेरपूर येथील प्रचार सभेत गांधी परिवारावर निशाणा साधला. या सभेत ते म्हणाले की, “मी २०१४ च्या निवडणूकीत ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत बोललो होतो. देशात व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचा हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व कागदपत्रे, फाईल एकत्र केल्या आणि त्यातून एक दलाल (ख्रिस्तियन मायकल) आमच्या हातात आला आहे. आम्ही त्याला दुबईहून भारतात आणण्यात यशस्वी झालो आहोत. हा दलाल आता नवनवीन गुपिते सरकारसमोर उघड करेल. त्यामुळे हे प्रकरण कुठपर्यंत जाते, ते पहावे लागेल.”, असे मोदी म्हणाले.\nताज्या घडामोडी आणि ले���ेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘दादा मी प्रेग्नंट आहे’ नंतर पुण्यात पुन्हा पोस्टबाजी\nलग्न लपवता येते प्रेग्नेंसी नाही – अनुष्का\nRajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी\nषडयंत्रकारांच्या सरकारला दिले सडेतोड उत्तर – भूपेश बघेल\nपंतप्रधानांनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा\nजनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे\nVideo: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला ‘प्रणय’\nअहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला – राहुल गांधी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/flipkart-big-shopping-days-sale-starts-from-6-december-9777.html", "date_download": "2018-12-11T23:29:12Z", "digest": "sha1:VFMB5HMWPJ3AL54WRPUS6HOMIMTJKDFM", "length": 17896, "nlines": 157, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Flipkart Big Shopping Sale : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला न���करी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nFlipkart Big Shopping Sale : 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट\nफ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी Big Shopping Days Sale घेऊन आला आहे. तर येत्या 6 ते 8 डिसेंबर पर्यंत हा सेल चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच एचडीएफसी (HDFC Bank) खातेदारांना खरेदीवर 10 टक्के सूट देण्यात येण्यात आली असून ईएमआय (EMI) खरेदीवर सुद्धा ही अट लागू होणार आहे.\nऑफर्स बद्दल सांगायचे झाले तर, डेबिट कार्ड ईएमआय (Debit Card EMI), नो कॉस्ट ईमएमआय (No Cost EMI) व्यतिरिक्त एक्सेंज ऑफर्स (Exchange Offer) सुद्धा देण्यात आली आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर स्मारफोन्सवरही भरघोस सुट देण्यात आली आहे.\nफ्लिपकार्टवरील (Flipkart) 'या' वस्तूंवर मिळणार भरघोस सूट\n- Nokia 5.1 Pluse ची मूळ किंमत 10,999 रुपये असून तो ग्राहकांना 9,999 रुपयांनीा खरेदी करता येणार आहे.\n-Infinix Note 5 या स्मार्टफोनच्या 1,999 रुपयांच्या किंमतीचा हा फोन 7,999 रुपयांना मिळणार आहे.\n-तर MaxPro M1, Redmi Note 5 Pro, Vivo v9 आणि Nokia6.1 Pluse या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.\n-तसेच या सेलमध्ये स्मार्टफोनसह घरातील वस्तूंवर 70 टक्के तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80 टक्के सूट प्राप्त होणार आहे.\n-या फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 40-80 टक्के सूट फॅशन कॅटेगरीसाठी ठेवण्यात आली आहे.\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/women-officer-inquiry-probe-sexual-abuse-case-15351", "date_download": "2018-12-11T22:54:59Z", "digest": "sha1:ZDUJXELO27ZZPZLFBFYPXBPFTILZCCJX", "length": 15341, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women officer inquiry to probe sexual abuse case लैंगिक शोषण प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी - देवेंद्र फडणवीस | eSakal", "raw_content": "\nलैंगिक शोषण प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी - देवेंद्र फडणवीस\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळच्या पाळ येथील खासगी आश्रमशाळेत बारा अल्पवयीन आदिवासी मुलींच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पत्रकारांना सांगितले.\nनवी दिल्ली - बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळच्या पाळ येथील खासगी आश्रमशाळेत बारा अल्पवयीन आदिवासी मुलींच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पत्रकारांना सांगितले.\nदिल्लीच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी दिवाळीच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष अमित शहा व विविध पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ते एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातही सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना पंतप्रधानांच्या भेटीचीही वेळ मिळाल्याचेही समजते.\nआश्रमशाळेतील लैंगिक शोषणाच्या घटनेबद्दल फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की ही घटना अतिशय गंभीर आहे. सरकारने यात त्वरित हस्तक्षेप केला असून, दोषींना कडक शिक्षा केली जाईल. या प्रकरणी या निवासी शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व अन्य 11 संशयित आरोपींना कालच अटक करण्यात आली आहे. आणखीही काही आरोपींना लवकरच अटक केली जाईल. या प्रकाराच्या चौकशीसाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. या पथकाचे कामही सुरू झाले असून लवकरात लवकर अहवाल देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. राज्यातील निवासी खासगी, अनुदानित आणि विना अनुदानित असा सर्व आश्रमशाळांत महिला अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन तेथील मुलींशी प्रत्यक्ष संवाद साधावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत. या मुलींसाठी जे विशेष नियम (एसओपी) तयार केले आहेत त्याचे पालन करण्यात कुचराई होत असल्याचे कोठे आढळले तर संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.\nबुलडाणा जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारांची गंभीर दखल राष्ट्रीय बालहक्क जतन आयोगाने (एनसीपीसीआर) घेतली असून, या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून आठवडाभरात सविस्तर अहवाल मागविला आहे. एनसीपीसीआरने बालहक्क कायद्याच्या (2005) कलम 13-1अंतर्गत याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या बालिकेचा वैद्यकीय तपासणी अहवाल, दाखल झालेला गुन्हा आदींच्या प्रतींसह सविस्तर अहवाल आयोगाकडे आठ दिवसांच्या आत पाठवावा, असे नोटिशीत म्हटले आहे. या बालिकेने आधी अत्याचाराबाबत केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही, याचेही उत्तर देण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे.\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://achukvarta.mumbaionline.in/", "date_download": "2018-12-11T22:48:19Z", "digest": "sha1:M2IWDWZIVU5V6O2LPCD73RF66BFPZWMX", "length": 7171, "nlines": 91, "source_domain": "achukvarta.mumbaionline.in", "title": "Achukvarta, Latest News from Mumbai by Achukvarta", "raw_content": "\nबिजींगच्या उपराज्यपालांनी घेतली पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट; पर्यटन, चित्रपट आदी क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढणार\nMumbai: मुंबई, दि. 17 : चीनमधील नागरीकांना बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटांचे कमालीचे आकर्षण असून अनेक हिंदी चित्रपट तिथे बॉक्स ऑफीसलाही मोठे यश मिळवतात. भारतीय चि...\nसंभाव्य टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना\nMumbai: सोलापूर, दि. 17 : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अ...\nमहाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्यासाठी ‘कोटपा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील\nMumbai: मुंबई, दि. 17 : महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यात कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद व...\nदुधात भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांचे आदेश\nMumbai: मुंबई, दि. 17 : मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दू�� घ्यावे लागू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनान...\nधारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी एसपीव्ही मॉडेलसह विशेष दर्जा\nMumbai: मुंबई, दि. १६ ऑकटोबर: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देण्यासह त्यासाठी विशेष हेतू कंपनी (SPV) मॉडेल राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या...\nसहकार विभागातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3 कोटी 68 लाख रुपयांचा धनादेश\nजगाचा कर्णधार होण्याची भारतात क्षमता कौशल्यांच्या आधारावर देश पुढे जाणार- सुधीर मुनगंटीवार\n‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी देण्यात यावा; नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे प्रचंड उत्साहात आणि रसिकांच्या उत्तम प्रतिसादात साजरे झाले.\nमहाराष्ट्रातील दोन महिला बचत गटांचा राष्ट्रीय सन्मान\nवृक्ष लागवडीसाठी आम्ही सज्ज संकल्पापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा.. अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास\nजिल्हा परिषदांच्या सीईओंची माहिती बदल्यांबाबत शिक्षक समाधानी; ९० टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या मागणीप्रमाणे बदल्या; उर्वरीत विस्थापीत शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न दोन दिवसात सुटणार – मंत्री पंकजा मुंडे\nएसटीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाची भेट ‘शिवशाही’च्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना सवलत – मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा\nजलसंपदा विभागाच्या पुनर्भरारी कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन\nसचिन तेंडुलकर यांनी घेतली राज्यपालांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2018-12-11T21:59:30Z", "digest": "sha1:EBTDKARKLPB6JVDOQXTCH23KKTQKRMW5", "length": 7776, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर नगर परिषदेतर्फे नगर विकास दिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर नगर परिषदेतर्फे नगर विकास दिन साजरा\nसंगमनेर – संगमनेर नगर परिषदेतर्फे शुक्रवारी नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या निमित्ताने संगमनेर नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.नगर विकास दिनाचे उद्घाटक म्हणून न.प. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, आरोग्य समिती सभापती सोनाली शिंदे, पाणी पुरवठा सभापती नुरमहंमद शेख आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी डॉ. अनिल जोशी, डॉ. विकास पाचोरे, डॉ. सुशांत गीते यांनी केली .याप्रसंगी मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी नगर विकास दिनाचे महत्त्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरखरखीत उन्हात प्रवाशांचे हाल\nNext articleआगामी काळात डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर – प्रसाद\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nखा. गांधी समर्थक उमेदवार चारीमुंड्या चित\nकेडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला बेचिराख\n…अन्‌ गल्लीत मात्र पडला सुवेंद्र\nऊसवाहतूक ट्रॉलीखाली चिरडून मुलाचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nराजस्थानात कॉंग्रेसराज; भाजपचे राजेपद संपुष्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/video-tears-fire-on-maratha-protesters-in-pune-299616.html", "date_download": "2018-12-11T23:38:40Z", "digest": "sha1:R3KELH6PAXQVR5BFBTD5QV5TRCOE74CI", "length": 15413, "nlines": 179, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : पुण्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,अश्रूधुराची नळकांड्या फोडल्या", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,अश्रूधुराची नळकांड्या फोडल्या\nVIDEO : पुण्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,अश्रूधुराची नळकांड्या फोडल्या\nपुण्यात मराठा आंदोलनादरम्यान चांदणी चौकात पुणे बंगळूरु महामार्ग रोखून धरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रस्ता रिकामा करण्याचे आवाहन केल्यावर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केलाय. यावेळी अश्रूधुराची नळकांडी ही फोडण्यात आलीये त्यानंतर आंदोलक पांगले.\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nमराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO\nLIVE VIDEO: अनिल गोटे आणि गिरीश महाजन भिडले\nVIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया\nVideo : आता ATM कार्ड विसरा, मोबाईलने काढता येणार ATM मधून पैसे\nVIDEO : बडबड करतात म्हणून शिक्षिकेनं विद्यार्थांच्या तोंडाला चिटकवला सेलोटेप\nVIDEO : जेव्हा सुप्रिया सुळे बॅटिंग करतात...\nVIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल\nVIDEO : डॉक्टरला दाखवायचं आहे, असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली महिला\nVIDEO : मालाडच्या मालवणी भागात भीषण आग\nआठवले यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला बेदम चोप, पहिला VIDEO\nVIRAL VIDEO: कुख्यात गुंडाचा बारबालांसोबत 'तमंचे पे डिस्को'\nVIDEO : भर रस्त्यावर पत्रकारावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने केले वार\nVideo : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे\nVideo : बँकेत Adhaar Card गरजेचं नाही ग्राहकांना द्यावे लागतील 'ही' ५ कागदपत्र\nVideo : LIC ची उत्तम पॉलिसी, रोज 9 रुपये खर्च करून मिळवा साडेचार लाखांचा फायदा\nVideo : परीक्षेवेळी केलं Facebook Live, अपलोड केली सेल्फी\nहुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांनी पोलीस निरीक्षकालाच केली मारहाण, समोर आला VIDEO\nलेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठार\nVIDEO: नाशिककरांनो, आतापासून पाण्याची काटकसर करायला सुरुवात करा\nVideo : फक्त ३,७६६ रुपये देऊन मिळला ९१,९०० रुपयांचा iPhoneX\nVideo : सोन्याच्या मदतीनं दहा मिनिटात समजेल कॅन्सरचा आजार\nVideo : Zomato ड्रोनने करणार तुमच्या जेवणाची होम डिलीव्हरी\n'मैं हूँ डॉन...'वर थिरकले सुरेश धस,VIDEO व्हायरल\nबुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : र���हुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mandeshi.in/Articles/Article.aspx?articleid=13&Allowed=True", "date_download": "2018-12-11T22:52:54Z", "digest": "sha1:OCBXLLNYXVC3VKXQUI2O7HABJ2GBRB6U", "length": 7227, "nlines": 56, "source_domain": "mandeshi.in", "title": "दुष्काळ आलाच आहे म्हणून थोडे संगावसे वाटते", "raw_content": "स्वगृह | आमच्याविषयी | संपर्क करा\nमाणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का\nदुष्काळ आलाच आहे म्हणून थोडे संगावसे वाटते\nदुष्काळ आलाच आहे म्हणून थोडे संगावसे वाटते आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या भागात दुष्काळ पडला हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेकदा दुष्काळ पडला आहे परंतु त्यातून आपण नक्की काय शिकलो दुष्काळ पुन्हा पुन्हा पडतो हे आपणास ठाऊक असून सुद्धा आपण हातावर हात ठेऊन कोणीतरी येईल आणि आपल्याला यातून बाहेर काढेल याची वाट पाहत बसलो आहोत, परंतु यातून आपण काय मार्ग काढू शकतो याचा विचार कधीच केलेला दिसून येत नाही.\nमागे वळून पाहायला गेले तर लक्षात येते कि आज आलेल्या या परिस्थितीला कारणीभूत हे आपणच आहोत. . . ते कसे थोडा विचार करा की निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा आपण निसर्गाला शिव्या शाप देण्यापलीकडे काहीच करीत नाही, परंतु आजवर आपण निसर्गाची केलेली हानी मात्र आपल्या लक्षात कधीच येत नाही. कधी एखादे झाड तोडताना विचार केला आहे का की हे जुने झाड तोडण्या आधी आपण किती नवीन झाडे लावली आणी जागवली थोडा विचार करा की निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा आपण निसर्गाला शिव्या शाप देण्यापलीकडे काहीच करीत नाही, परंतु आजवर आपण निसर्गाची केलेली हानी मात्र आपल्या लक्षात कधीच येत नाही. कधी एखादे झाड तोडताना विचार केला आहे का की हे जुने झाड तोडण्या आधी आपण किती नवीन झाडे लावली आणी जागवली आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेले वृक्ष आपण आज देखील पाहतो परंतु आपल्या पुढच्या पिढ्या नक्की काय पाहतील हा प्रश्न तुम्हाला पडतो का आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेले वृक्ष आपण आज देखील पाहतो परंतु आपल्या पुढच्या पिढ्या नक्की काय पाहतील हा प्रश्न तुम्हाला पडतो का पाणी उपलब्ध असते तेव्हा त्याचा वापर कसा आणी किती प्रमाणात करावा हे कधी लक्षात घेतले आहे का पाणी उपलब्ध असते तेव्हा त्याचा वापर कसा आणी किती प्रमाणात करावा हे कधी लक्षात घेतले आहे का पाणी मिळवण्यासाठी जमीनीच्या पोटात खोल खोल छिद्र पडताना तुम्ही किती पाणी अडवले आणी मुरवले याचा विचार केलात कधी \n आजच्या परिस्थितीत कोणालाच असे वाटत नाही की आपण या निसर्गाचे देणे लागतो. फक्त निसर्गाने आम्हाला देत जावे आणी आम्ही ते वाटेल तसे उधळीत जावे आणी संपले की निसर्गाला बोल लावावेत. सरकार हे करीत नाही, ते करीत नाही हे तर आता सर्वांकडून ऐकायला मिळते. . . अहो पण सरकार म्हणजे तरी कोण आहे आपलेच लोक आहेत ज्यांना आपले भागले की जनतेचे काही चिंताच नसते आणी या लोकांच्या भरवश्यावर आमची जनता मात्र प्रगतीची वाट बघत असते. आता जर का हे चित्र बदलले नाही तर पुढे मात्र खूप वाईट दिवस येणार यात काही शंकाच वाटत नाही. आपण सर्वांनी स्वतःशी निश्चय करून येणाऱ्या दिवसात जास्तीत जास्त झाडे लावावीत आणी जगवावीत तसेच उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल यावर विचार आणी कृती करावी.प्रेत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर बदल नक्कीच घडून येतील\n© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा\nवेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-12-11T23:13:16Z", "digest": "sha1:6YMWAJWQLDPOOPPWQTDZILROOATQYKDE", "length": 21881, "nlines": 283, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | चंदेरी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nडॅनी डेन्ग्झोपा : चतुरस्त्र अभिनेता\nहिंदी सिनेमात प्राण, अमरीश पुरी, अमजद खान, अजित, रणजित, प्रेम चोप्रा अशा अनेक खलनायकांनी एण्ट्री घेतली. प्रत्येकाचा अंदाज निराळा…पण यामध्ये एक नाव निश्चितच वेगळं ठरलं ते म्हणजे रुबाबदार आणि देखणा डॅनी. सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा...\nचित्रपट अभिनेत्री म्हटली की, एक ग्लॅमरस रूप आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. स्मिता तळवलकर याला अपवाद होत्या. तुमच्या-आमच्या अवतीभवती वावरणार्‍या लोकांप्रमाणेच या व्यक्तिमत्त्वाची एकूण चेहरेपट्टी होती. सर्वसामान्य कुटुंबामध्ये वावरणार्‍या गृहिणीचे दर्शन या व्यक्तिमत्त्वात होत होते. काही प्रकारच्या भूमिका आपल्या वाट्याला येऊच शकणार नाही, या...\nमुंबई : अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘लयभारी’या चित्रपटाने ‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढून पहिल्याच दिवशी ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटातील रितेशचा अप्रतिम अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या यशापाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा ‘माऊली’ यामुळे...\nवयाच्या ७१ व्या वर्षी ‘बिग बीं’ची स्टंटबाजी\n=‘युद्ध’ मालिकेत देणार ऍक्शनदृश्य= ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक ऍक्शन दृश्ये दिली आहेत. परंतु, वयाच्या ७१ व्या वर्षी अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘युद्ध’ या काल्पनिक मालिकेत ‘बिग बी’ छोट्या पडद्यावर देखील ऍक्शन दृश्य करताना दिसणार आहेत. त्यामुळे अनिल कपूरच्या...\n‘हायवे’ चुकवू नका हा प्रवास\nनिरागस आणि भोळ्या चेहर्‍याच्या आलिया भट्टच्या रक्तातच अभिनय आहे, हे ‘हायवे’ बघताना जाणवत राहाते. ‘जब वुई मेट’आणि ‘रॉकस्टार’सारखे ‘हटके’े चित्रपट देणार्‍या दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा नवा चित्रपट सामाजिक चौकटीचे अदृष्य आवरण फाडतो. अत्यंत संवेदनशील विषयाला अलीने प्रगल्भतेने रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी हात घातला आहे....\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/6-december-mahaparinirvan-din-bhima-tuzya-janmamule/49790/", "date_download": "2018-12-11T23:34:09Z", "digest": "sha1:2BTZPHKTVIMJXR3TD33XT65ZLNJLTDSA", "length": 10769, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "6 december Mahaparinirvan din : bhima tuzya janmamule", "raw_content": "\nघर फोटोगॅलरी भीमा तुझ्या जन्मामुळे..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंचा भीमसागर दादरच्या चैत्यभूमीवर उसळला होता. यावेळी टिपलेल्या विविध छटा. (सर्व फोटो – प्रवीण काजरोळकर)\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये अनेक पुस्तक विक्रेते येतात. भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेतात.\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये अनेक पुस्तक विक्रेते येतात. भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेतात.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड विक्रिसाठी आणताना शासकीय कर्मचारी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड विक्रिसाठी आणताना शासकीय कर्मचारी\nसमता सैनिक दलाचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेबांची पुस्तके अनुयायांना दाखवताना\nसमता सैनिक दलाचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेबांची पुस्तके अनुयायांना दाखवताना\nडॉ. बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनात एक छायाचित्र लक्षपूर्वक न्याहाळताना भीम अनुयायी\nडॉ. बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनात एक छायाचित्र लक्षपूर्वक न्याहाळताना भीम अनुयायी\nहाताची बोटं नसतानाही मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने भीमगीते सादर करताना कलाकार\nहाताची बोटं नसतानाही मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने भीमगीते सादर करताना कलाकार\nशिवाजी पार्क येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य पुतळ्यासोबत सेल्फी घेताना तरुण भीम अनुयायी\nशिवाजी पार्क येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य पुतळ्यासोबत सेल्फी घेताना तरुण भीम अनुयायी\nदहा भाषणे जे करु शकत नाही, ते एक गाणं करतं. शिवाजी पार्कात क्रांती गीत सादर करताना शाहिरी जलसा...\nदहा भाषणे जे करु शकत नाही, ते एक गाणं करतं. शिवाजी पार्कात क्रांती गीत सादर करताना शाहिरी जलसा...\nपुस्तके, फोटो यांच्यासोबतच बाबासाहेब आणि बुद्ध यांचे मुखवटे गोंधवून घेताना काही भीम अनुयायी\nपुस्तके, फोटो यांच्यासोबतच बाबासाहेब आणि बुद्ध यांचे मुखवटे गोंधवून घेताना काही भीम अनुयायी\nदिव्यांग अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेता यावे, यासाठी महिला पोलीस स्वतः मदत करताना दिसल्या.\nदिव्यांग अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेता यावे, यासाठी महिला पोलीस स्वतः मदत करताना दिसल्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअल्पवयीन मुलीवर ‘२०’ जणांनी केला बलात्कार, बापाचाही समावेश\nपत्नीने पतीचा मृतदेह घराच्या अंगणात जाळला\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/599571", "date_download": "2018-12-11T22:51:29Z", "digest": "sha1:46WBOPT5SG5YRWL36UWSLQF7CHKFBF5H", "length": 16853, "nlines": 52, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा\nचौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा\nओसरगाव : महामार्ग चौपदरीकरणात पर्यायी रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत एजन्सी व प्रशासन डोळेझाक करीत आहे. पप्पू निमणकर\nकामात सुधारणा करा : नागरिकांच्या संतापानंतर महामार्ग प्राधिकरणला जाग : अनेक ठिकाणी महामार्ग बनलाय अपघातग्रस्त : चतुर्थीपूर्वी हायवेची स्थिती सुधारणार काय\nदिगंबर वालावलकर / कणकवली:\nसिंधुदुर्ग जिल्हय़ात महामार्ग चौपदरीकरणाचे काम एकीकडे सुरू असताना हायवेच्या दिलीप बिल्डकॉन व केसीसी बिल्डकॉन एजन्सीकडून कामात होत असलेली दिरंगाई व कामाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी या पार्श्वभूमीवर हायवेच्या जिल्हय़ातील या दोन्ही एजन्सींना महामार्ग प्राधिकरणकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. ‘हायवेच्या सध्या सुरू असलेल्या कामात सुधारणा करा’ असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, हायवेची सध्या झालेली जीवघेणी स्थिती पाहता, केवळ नोटीस देऊन पाहत राहणे म्हणजे कागदी घोडे नाचविण्यासारखे आहे.\nमहामार्गाच्या एजन्सीने कामात दिरंगाई केल्यास एजन्सीला दंडात्मक कार���ाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. हायवेचे काम निकृष्ट झाले, तर ठेकेदारावर कठोर कारवाईचाही इशारा मंत्रीमहोदयांनी एका कार्यक्रमात दिला होता. असे इशारे दिले जात असताना मात्र जिल्हय़ात हायवेच्या दूरवस्थेबाबत सर्व काही आलबेल असल्यासारखी प्रशासनात स्थिती आहे. त्यामुळे आता नागरिकांनाच रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यावा लागत आहे. मात्र, त्याचीही पूर्तता अद्याप तरी होताना दिसत नाही.\nओसरगाव : चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेल्या मोऱयांच्या पाईपचा मातीचा भराव वाहून जात पाईप उघडे आहेत. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा हा एक नमुना. पप्पू निमणकर\nएक ते दोन फुटाचे खड्डे\nमहामार्गाला सध्या खड्डय़ांचे ग्रहण लागले असून गेली दोन वर्षे जिल्हय़ातील हायवेच्या खड्डय़ांबाबत केवळ आश्वासनांच्या पलिकडे यावर उपाययोजना होत नाहीत. खारेपाटण ते कलमठपर्यंत अनेक ठिकाणी जुन्या महामार्गाला सुमारे एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग प्राधिकरण किंवा केसीसी बिल्डकॉन या काम घेतलेल्या एजन्सीकडून कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. ज्या ठिकाणी ग्रामस्थांचा रोष आहे, तेथे तात्पुरती मलमपट्टी करण्याव्यतिरिक्त काम केले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये एजन्सीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हायवेच्या या प्रश्नावर या भागातील नागरिकांना व हायवेवरून वाहने चालविणाऱया वाहन चालकांना कुणी वालीच नाही, अशी सध्याची स्थिती आहे.\nकणकवलीतील जानवली पुलापासून ते झारापपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉन या एजन्सीकडे आहे. ओसरगावमधील सर्वात जास्त जागा चौपदरीकरणात बाधीत होत आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी खड्डय़ांच्या तिव्रतेची जाणीव करून देत नाही. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. ओसरगाव व कासार्डे आदी काही ठिकाणी नवीन महामार्गाचे काही काम पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नवीन रस्त्यांवर येण्यापूर्वी जेथे पर्यायी मार्ग ठेवण्यात आले आहेत, तेथे कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी महामार्गावरून ये-जा करणाऱया वाहन चालकांना धोका पत्करतच वाहने हाकावी लागत आहेत. या भागातील ग्रामस्थ अनेकदा रस्त्यांवर येत आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाशी झगडत आहेत. मात्र, या साऱयांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.\nजूनपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर नवीन रस्त्यासाठी केलेल्या भरावाची माती वाहून येण्याचे प्रसंग घडले. महामार्ग प्राधिकरणने ही माती रस्त्यावर येऊ नये म्हणून मातीने भरलेल्या सिमेंटच्या पिशव्या भरून ठेवण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या. मात्र, हा सारा प्रकार म्हणजे उंटावरून शेळ्य़ा हाकण्यासारखे आहे. एजन्सीला सूचना दिल्यानंतर संपूर्ण महामार्गावर ठराविक ठिकाणीच अशा पिशव्या माती वाहून रस्त्यावर येऊ नये म्हणून ठेवण्यात आल्या. मात्र, उर्वरित ठिकाणी येणाऱया मातीचे काय तेथे त्यामुळे अपघात घडणार नाहीत, याची हमी कोण घेणार तेथे त्यामुळे अपघात घडणार नाहीत, याची हमी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत हायवेच्या अधिकाऱयांना विचारणा केल्यावर आम्ही बघतो, करून घेतो, असे साचेबद्ध उत्तर अधिकाऱयांकडून येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nगणेश चतुर्थीत महामार्गावर कोकणात येणाऱया वाहनांमध्ये मोठी वाढ होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या कालावधीत महामार्गाची सध्याची स्थिती राहिल्यास अपघातांचे सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांच्या ठिकाणी स्पष्ट दिसण्यासारखे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. अशा स्थितीत मुंबईहून येणाऱया वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात घडून चतुर्थीपूर्वीच प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी रस्ते सुस्थितीत येण्यासाठी जणू वाहनधारक गजाननाला साकडे घालत आहेत. याबाबत एजन्सी किंवा प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते.\nआता भाजपचे पदाधिकारी काय करणार\nगतवर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गातील महामार्गाच्या खड्डय़ांची पाहणी करण्याकरिता जिल्हा दौरा केला होता. या दौऱयात व दौऱयापूर्वी हायवेचे खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र, बांधकाममंत��री गगनबावडा मार्गे कोल्हापूरला पोहोचेपर्यंतच भरलेले खड्डे पुन्हा उखडले होते. यावर्षी हायवेची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. अशावेळी बांधकाममंत्री आता नव्याने काय आश्वासन देणार, असा संतप्त सवाल केला जात आहे. त्यावेळी हे खड्डे बुजविल्यानंतर भाजप पदाधिकाऱयांनी बुजविलेल्या खड्डय़ांचे फोटो सेशन करीत त्याचा ‘सचित्र’ अहवाल बांधकाममंत्र्यांना पाठविलेला होता. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेले भाजपचे ते पदाधिकारीही गप्पच असल्याने यावर्षी महामार्गाची व पर्यायाने प्रवाशांची सुरक्षितता कोण पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.\nमेंडला बसवर वटवृक्ष कोसळला\nसमस्यांचा पाढा अन् कारवाईचे आदेश\nकोकणच्या निसर्ग सौंदर्यातील माधुर्य साहित्यिकांनी जपले\nमिठबाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.patilsblog.in/stories/horror-suspense/page/2/", "date_download": "2018-12-11T22:16:17Z", "digest": "sha1:5BMRDFHGTSNM5XQMXDUZROKFWPKDJUYE", "length": 8277, "nlines": 137, "source_domain": "www.patilsblog.in", "title": "Horror & Suspense Category - Page 2 of 5 - Patil's Blog", "raw_content": "\nअपयशस्वी – एक अनोळखी मित्र – भाग १ – Ek Anolkhi Mitra Ek Anolkhi Mitra Marathi Katha आदिने कानफाडल्याच्या नंतर सिद्धू लंगडत लंगडत कसाबसा कॅन्टीनपर्यंत गेला. तिथे wash-basin पाशी गेला. सगळे लोक वाळीत टाकलेल्या कुष्टरोगी...\nअपयशस्वी – एक अनोळखी मित्र – भाग १ – Ek Anolkhi Mitra\nEk Anolkhi Mitra Marathi Thriller Story “भे**… मार त्याला..” “ह्याच्या आईची **” “आह. . ” “आद्या सोडू नकोस. तुडव”. . . नाक फुटलं. तोंड फुटलं. त्याचं समाधान झालं आदित्य आणि त्याचे मित्र हसत हसत...\nप्रपोज – Propose Marathi Bhay Katha प्रपोज – Propose Marathi Bhay Katha – भाग ३ काय बाई. ह्या बल्बला पन आत्ताच जायच होत… थांब रे इथच मी ऑफीस मधुन बल्ब आणते..” त्या मावशी चालत...\nप्रपोज – Propose Marathi Bhay Katha पोज – Propose Marathi Bhay Katha – भाग २ मी ड्युटीवर तब्बेत बरी नसल्याच सांगून बाहेर पडलो … तीची वाट पहात ठरलेल्या ठिकाणी बसुन होतो… तोच तलाव, ‘प्रपोज’...\nप्रपोज – Propose Marathi Bhay Katha प्रपोज – Propose Marathi Bhay Katha – भाग १ तीला प्रपोज करायच ठरवल… तीच्या मनात काय आहे माहीत नव्हत पन ते अचानक हे शहर सोडून गेले तर…..\nप्रपोज – Propose Marathi Bhay Katha ” काळ्या जिभेची कुठली…. तोंड बंद कर नाहीतर बघ…….” हॉस्पीटलच्या शांत वातावरणात महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती, तीचा आवाज मात्र हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला…… Propose Marathi...\nKokan Hospital Marathi Katha कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा-फणस-नारळ-पोफळीच्या बागा, दरी-खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे . त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काहींना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या, काही भुतांच्या अशा गोष्टी...\nहा खेळ सावल्यांचा – Ha Khel Savlyancha – भाग २ – Marathi Horror Novel भाग शेवटचा मध्यरात्र होऊन गेलेली तरी वडील अजुन परतले नव्हते… सुमित असह्य वेदनेने कण्हत जागाच होता आणी त्याच्या जवळ काळजी...\nसंजयजी कांबळे यांची माय हॉरर एक्सपेरिअन्स पेज वरून हा खेळ सावल्यांचा – Marathi Horror Novels हा खेळ सावल्यांचा – भाग १ – Marathi Horror Novel भाग २:: Part 2 तीन ओळखल तीची भीती जवळ...\nसंजयजी कांबळे यांची माय हॉरर एक्सपेरिअन्स पेज वरून हा खेळ सावल्यांचा – Marathi Horror Novel भाग १ : “मैडम आज उठायाचा विचार आहे की नाही… ” सुमित गळ्यात टॉय बांधत बोलु लागला तशी पुजा...\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-wishes-rahul-gandhi-his-48th-birthday-125039", "date_download": "2018-12-11T23:15:21Z", "digest": "sha1:6S6BHCMZVFQJSBJAFHY6VJL5HSWWCPVT", "length": 11050, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi wishes Rahul Gandhi on his 48th birthday राहुल यांना मोदी, मुफ्ती यांनी दिल्या शुभेच्छा | eSakal", "raw_content": "\nराहुल यांना मोदी, मुफ्ती यांनी दिल्या शुभेच्छा\nबुधवार, 20 जून 2018\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आज वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीडिपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा दिल्या.\nनवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आज वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीडिपी नेत्या मेहब��बा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस होय. मोदी यांनी ट्विट करताना म्हटले की, राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राहुल यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना आपण करतो.\nमेहबूबा मुफ्ती यांनीही राहुल यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने देशभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\n#DecodingElections : छत्तीसगडची काँग्रेसला निर्णायक साथ\nराजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू...\n#DecodingElections : काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले मिझोराम\nहिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड रोखणाऱ्या काँग्रेसने ईशान्य भारतातल्या सप्तभगिनींमधला उरलेला मिझोरामचा किल्ला गमावला आहे....\nछत्तीसगडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'हे' आहेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार\nरायपूर- छत्तीसगडमधल्या निकालानुसार भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस 66 जागांवर पुढे असून, भाजप काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजप केवळ 15...\nराहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब : पृथ्वीराज चव्हाण\nमुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक प्रदेशातील भाजपच्या अत्यंत महत्वाची हिंदीच्या हृदयभूमीतील ही राज्ये आहेत. छत्तीसगडमध्ये...\nराजस्थानमध्ये पायलट की गेहलोत\nजयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा...\n#DecodingElections : भाजपबाबत हे तर होणारच होतं...\nदेशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्��ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-12-11T22:38:50Z", "digest": "sha1:U5LQV2PKNTBISMBOOBLUWWUOG277VGOB", "length": 6742, "nlines": 25, "source_domain": "marathiinternet.in", "title": "दैनंदिनीसाठी साधा-सोपा अनुप्रयोग – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nरोहन December 29, 2015 अनुप्रयोग, दैनंदिनी\nआता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी लिहायची गरजच काय’. प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा ‘आपण कुठून आलो आहोत’. प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा ‘आपण कुठून आलो आहोत’ आणि ‘आपल्याला कुठे जायचे आहे’ आणि ‘आपल्याला कुठे जायचे आहे’ याची चाचपणी करत करतो. आयुष्य हा देखील एक प्रवास आहे. ‘आपण कुठून आलो आहोत’ याची चाचपणी करत करतो. आयुष्य हा देखील एक प्रवास आहे. ‘आपण कुठून आलो आहोत’ हे जर आपल्याला माहित नसेल, तर ‘आपल्याला कुठे जायचे आहे’ हे जर आपल्याला माहित नसेल, तर ‘आपल्याला कुठे जायचे आहे’ यासंदर्भात नेमका अंदाज येत नाही. तेंव्हा आपल्या आयुष्यरुपी प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी दैनंदिनी लिहिणे महत्त्वाचे आहे. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अगदी अट्टाहास करण्याची आवश्यकता नाही. पण जेंव्हा कधी वेळ असेल, अगदी सहजशक्य असेल, तेंव्हा मात्र दैनंदिनी लिहायला हरकत नाही. त्यासाठी तसाच एक साधा-सोपा अनुप्रयोगही उपलब्ध आहे.\nदैनंदिन घडामोडी सहजतेने लिहिणे\nआज मी प्रथमच अशा एका अनुप्रयोगाची माहिती देत आहे, जो अगदी पूर्णतः मोफत नाहीये, पण गूगल प्ले स्टोअरवर तो सध्या केवळ दहा रुपयांना उपलब्ध आहे. यासंदर्भात कदाचित आपल्याला ‘अनुप्रयोग कसा विकत घ्यावा’ हा लेख वाचायला आवडेल. तर दैनंदिनी संदर्भातील या अनुप्रयोगाचे नाव DayGram असे आहे. हा एक अतिशय साधा-सोपा अनुप्रयोग आहे. याच्या सहाय्याने दैनंदिनी लिहिणे हे अगदी सहजशक्य होते.\nDayGram हा दैनंदिनी लिहिण्यासाठी एक साधा-सोपा अनुप्रयोग आहे\nहा अनुप्रयोग आत्तापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर घेतला असून १ हजारहून अधिक लोकांनी मिळून त्या��� ५ पैकी ४.६ गुण दिलेले आहेत. दिवसभरातील घडामोडी, विचार दिवसअखेर दैनंदिनीत एकत्रितपणे लिहिणे हे काहीवेळी कंटाळवाणे ठरु शकते. तेंव्हा दिवसभरातील घटनाक्रम, विचार आपल्या स्मार्टफोनवर अधूनमधून लिहित राहणे हा DayGram या अनुप्रयोगामागील मूळ उद्देश आहे. हा अनुप्रयोग लगेचच उघडला जातो. त्यानंतर आपल्या नोंदी या त्यावर वेळेनुसार झटपट जतन करुन ठेवता येतात. आपण लिहिलेल्या नोंदी गहाळ होऊ नयेत, म्हणून आपण ड्रॉपबॉक्सवर त्या नोंदींचा बॅकअप घेऊ शकतो.\nतेंव्हा येत्या नवीन वर्षापासून आपल्या स्मार्टफोनवर जमेल तसं दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात करावी त्यादिशेने प्रयत्नतरी करुन पहावा त्यादिशेने प्रयत्नतरी करुन पहावा जेणेकरुन स्वतःलाच स्वतःची आयुष्यरुपी वाटचाल उमगण्यास मदत होईल.\nरोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nमराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016\nइंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016\nDayGram अनुप्रयोग ड्रॉपबॉक्स दैनंदिनी\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/57", "date_download": "2018-12-11T22:32:07Z", "digest": "sha1:NAVUIP4TB3QHVV2EEHQJU55Y3KYLWT46", "length": 14751, "nlines": 240, "source_domain": "www.baliraja.com", "title": " एवढा मोठा नांगूर... | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / एवढा मोठा नांगूर...\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nनांगूर यांनी सोम, 13/06/2011 - 19:40 ह्यावेळी प्रकाशित केले.\nजिमनीगत गरिबीत घुसवाया पायजे...\nपण बायला गरिबी त लिपलिया\nलिपाण काडायला दोन ह���त पुरत्यात\nआन तोंडाचं लिपाण... गरिबीचा बूच...\nपोचाट आण्णासायबाचा जुनाट कागद...\nसोडा रे... उचकटूया बाक्कन... कसं\nस्वागतम नांगूर, बळीराजा डॉट\nसोम, 13/06/2011 - 20:21. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉट कॉमवर पहिली कविता लिहिण्याचा मान तुम्ही मिळवला.\nधन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...\nमंगळ, 14/06/2011 - 11:26. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ, 14/06/2011 - 12:50. वाजता प्रकाशित केले.\nनांगूर... म्हणजे नांगर काय\nया शब्दाचे अर्थ माहित नसल्याने निटसा उलगडा झाला नाही.\nकृपया शब्दांचे अर्थ द्यावेत.\nपुरेसा अर्थ न कळताही कविता मात्र दमदार वाटली.\nधन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा...\nशेतकरी तितुका एक एक\nछान कविता. शब्दाचे अर्थ मलाही\nसोम, 27/06/2011 - 09:16. वाजता प्रकाशित केले.\nशब्दाचे अर्थ मलाही कळले नाहित.\nमंगळ, 28/06/2011 - 08:22. वाजता प्रकाशित केले.\nनांगूर... म्हणजे नांगर काय\nकणगी...धान्य साठवण्यासाठी केलेली बांबुची मोठी व उभट टोपली(हारा)\nगुरू, 30/06/2011 - 11:29. वाजता प्रकाशित केले.\nहे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्या भागात वापरले जातात\nशेतकरी तितुका एक एक\nमंगळ, 05/07/2011 - 20:31. वाजता प्रकाशित केले.\nशुक्र, 15/07/2011 - 20:41. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/priyanka-chopras-house-and-umaid-bhawan-palace-decorated-for-the-wedding-8840.html", "date_download": "2018-12-11T22:38:20Z", "digest": "sha1:IRDEAA62F3RUNEKKUJDAIMJWE46JI7DY", "length": 21009, "nlines": 165, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Priyanka Nick Wedding : नववधूप्रमाणे सजले आहे प्रियंकाचे घर; असा असेल लग्नाचा कार्यक्रम | लेटेस्टली", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone ���णि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nPriyanka Nick Wedding : नववधूप्रमाणे सजले आहे प्रियंकाचे घर; असा असेल लग्नाचा कार्यक्रम\nप्रियंका चोप्रा आणि निक जोनस (Photo Credits: Instagram)\nPriyanka Nick Wedding : लवकरच राजस्थानच्या जोधपुर येथे प्रियंका चोप्रा आणि निक जोनस विवाहबंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार 2 आणि 3 डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 2 डिसेंबरला हिंदू रिवाजाप्रमाणे तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने हे लग्न होणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंकाच्या लग्नाची तयारी फार जोरात सुरु आहे. प्रियंकाचे मुंबई येथील घराला दिव्यांच्या माळांनी सजवले आहे. हे घर अगदी एका नव्या नवरीसारखे सुंदर दिसत आहे. जोधपुरच्या उमैद भवन येथे त्यांचा हा शाही विवाह पार पडणार आहे. हा पॅलेसदेखील सुंदररित्या सजवण्यात आला आहे.\nविवाहसोहळ्यासाठी उमैद भवनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईची वैशिष्ठ्य म्हणजे ही संपूर्ण रोषणाई 3 डी (3D) स्वरूपातील आहे.\nप्रियंकाच्या मुंबई येथील बंगल्यावरही खास रोषणाई करण्यात आली आहे. तिच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nसूत्रांच्‍या माहितीनुसार, प्रियंकाने आपल्‍या लग्‍नासाठी एक हेलिकॉप्टर बुक केले आहे. 29 नोव्‍हेंबर आणि 3 डिसेंबरसाठी हे हेलिकॉप्टर वापरण्यात येईल. प्रियंका उदयपुरमधून चॉपरमध्‍ये बसून जोधपुरच्‍या उमैद पॅलेसमध्‍ये 29 नोव्‍हेंबरला एंट्री करणार आहे. ती 3 डिसेंबरला परत उमेद पॅलेसहून उदयपुर परतणार आहे. पाहुण्‍यांना नेण्‍यासाठी हेच हेलिकॉप्टर वापरण्यात येणार आहे.\nप्रियंका आणि निकचा संगीत आणि मेहंदी समारंभ 29 नोव्‍हेंबला होणार आहे. 30 नोव्‍हेंबरला कॉकटेल पार्टी होणार आहे आणि 1 डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम पार पडेल. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे 2 डिसेंबरला आणि ख्रिश्‍चन पध्‍दतीने 3 डिसेंबरला लग्‍न होणार आहे.\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nलग्नानंतर Priyanka Chopra ने नावात केला 'असा' बदल\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/center-government-responsible-for-farmers-suicides-says-anna-hazare-1645027/", "date_download": "2018-12-11T23:12:31Z", "digest": "sha1:ROOYIOBRKMGF5CXCBWTAK23OQQHOFYF5", "length": 13056, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Center government responsible for farmers suicides says anna Hazare | शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार- हजारे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार- हजारे\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार- हजारे\n२३ मार्चपासून हजारे हे दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत.\nअण्णा हजारे ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nउत्पन्नावर आधारित हमीभाव मिळत नसल्याने देशातील शेतकऱ्यांच्याआत्महत्यांना केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.\nयेत्या २३ मार्चपासून हजारे हे दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. स्थानिक पातळीवरील आंदोलनाचे नियोजन प्रचार व प्रसारासंदर्भात राज्यातील कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर मंगळवारी राळेगणसिद्धीतील पद्मावती मंदिराच्या प्रांगणात पार पडले. या वेळी हजारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nहजारे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. या कायद्याला कमजोर करण्यासाठी कलम ६३ व कलम ४४ मध्ये दुरुस्ती करण्यात आल���. ज्या वेळी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते, अडचणीत सापडलेल्या बँकांना मदत करते, मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात या सरकारला अडचण नसावी. उत्पादनावर आधारित हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यावर कर्ज घेण्याची वेळ येणार नाही व आत्महत्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतमालाच्या उत्पादनास किती खर्च येतो याचा अहवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडे पाठवण्यात येतो. या आयोगात असलेल्या झारीतील शुक्राचार्याकडून अहवालात आलेल्या भावांमध्ये ३० ते ५० टक्के कपात केली जाते. एक ते पाच टक्के तफावत ठीक, मात्र इतका मोठा फरक पडू शकत नाही असा दावा हजारे यांनी केला.\nया वेळी जनआंदोलनाचे उपाध्यक्ष बालाजी कोमपलवार, सचिव अशोक सब्बन, विश्वस्त श्याम आसावा, अल्लाउद्दिन शेख, डॉ. शिवनाथ कुंभारे, सरपंच रोहिणी गाजरे, सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, संजय पठाडे, राजाराम गाजरे, श्याम पठाडे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, कल्पना इनामदार यांच्यासह सुमारे ४०० कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.\nदुसरा केजरीवाल उदयास येणार नाही\nदिल्लीतील मागील आंदोलनात सहभागी झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. या वेळी मात्र प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र करून घेण्यात येणार असल्याने त्यांना पुढे राजकारणात उतरता येणार नाही व दुसरा केजरीवाल उदयासही येणार नाही, असेही हजारे यांनी या वेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/620771", "date_download": "2018-12-11T22:52:55Z", "digest": "sha1:43IVWI7NVA3WDJAWQKPB3PFBCPEJ6ZLD", "length": 8519, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकच्या ‘रेडिओ’ अस्त्राला भारत देणार प्रत्युत्तर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकच्या ‘रेडिओ’ अस्त्राला भारत देणार प्रत्युत्तर\nपाकच्या ‘रेडिओ’ अस्त्राला भारत देणार प्रत्युत्तर\nसाहित्य, संस्कृतीने करणार प्रतिवार\nसीमेवर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आता रेडिओ अस्त्राचा वापर करणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अटारीच्या घरिंडा गावातील पाकिस्तानच्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने हे अनोखे पाऊल उचलले आहे. 20 किलोवॅट फ्रिक्वेंसी मॉडय़ूलेशन (एफएम) ट्रान्समिटर सप्टेंबरपासून अमृतसरचे पहिले एफएम रेडिओ प्रसारण 24 सप्टेंबरपासून सुरू करणार आहे. केवळ भारतच नव्हे तर सीमेपलिकडील पाकिस्तानच्या शेखुपुरा, मुरीदके, कसूर, ननकाना साहिब आणि गुजरनवालापर्यंत एफएम वाहिनी ऐकता येणार आहे.\nपाकिस्तान सरकारचा रेडिओ कार्यक्रम पंजाबी दरबारच्या प्रसारणानंतर भारत सरकारचे हे पाऊल अनिवार्य ठरले होते. ऑल इंडिया रेडिओ आणि सीमावर्ती भागांच्या रहिवाशांनुसार पंजाबी दरबार 30 वर्षांपासून भारताच्या विरोधात दुष्प्रचार करत आहे. पाकिस्तानी रेडिओद्वारे खलिस्तानला देखील प्रोत्साहन दिले जाते. भारतीय पंजाबच्या लोकांना जरनैल सिंग भिंद्रावालेची भाषणे आज देखील ऐकविली जातात.\nपाकिस्तानी रेडिओच्या दुष्प्रचारावर नजर ठेवणाऱया अधिकाऱयांनी भारत आता एएम सेवा बंद करून एफए तंत्रज्ञानांतर्गत 5 दशके जुना कार्यक्रम देस पंजाबचे प्रसारण करणार असल्याचे सांगितले. या कार्यकमामुळे भारत सीमेपलिकडेच श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकेल. भारत पंजाबी दरबारला दुष्प्रचाराने प्रत्युत्तर देणार नाही. तर गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल अणि पाकिस्तानातून देखील यासाठी पत्रे मिळाल्याचे एआयआरच्या अधिकाऱयाने सांगि���ले. एफएम 130.6 वर दररोज देस पंजाब कार्यक्रम दोन तास चालणार आहे. यात ‘जवाब हाजिर है, गुलदस्ता, राब्ता’ यासारख्या सांस्कृतिक आणि साहित्याशी निगडित कार्यक्रम समाविष्ट असतील. सीमेनजीक होत असलेली विकासकामे, वैद्यकीय, शिक्षण आणि पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली जाणार आहे.\nदररोज संध्याकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत चालणाऱया कार्यक्रमाची सुरुवात शिख धार्मिक प्रार्थनांद्वारे होते. पाकिस्तानी रेडिओच्या कार्यक्रमात भारतीय पंजाबमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे तसेच अन्य समस्या तीव्र झाल्याची ओरड करण्यात येते. तसेच भारतीय पंजाबचे लोक पत्र लिहून याबद्दल चिंता व्यक्त करत असल्याचा कांगावाही पाकिस्तानी रेडिओ वाहिनीकडून केला जातो.\nतीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठरणार\nमोदी सरकारने जाहिरातींवर खर्च केले 992.46 कोटी रूपये\nलाचप्रकरणी दिनकरन यांची दुसऱया दिवशीही चौकशी\n‘कलम 35-अ’ हटवू देणार नाही : फारुख अब्दुल्ला\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2249/Shiv_Sena_chief_Bal_Thackerays_birth_anniversary_on_Thursday_disturbance_Wrestling.html", "date_download": "2018-12-11T23:04:06Z", "digest": "sha1:GWX7EQHCSLWEZLX7VRNTCZA3LZJCUQVP", "length": 8098, "nlines": 79, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कुस्त्यांची दंगल\nपरभणी (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजे संभाजी तालीम परभणी तर्फे येत्या 26 जानेवारी रोजी वसमत रोडवरील आर.आर. पेट्रोलपंपासमोर सकाळी 11 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.\nया कुस्त्यांच्या दंगलीत महाराष्ट्रातील कोणताही पहेलवान सहभागी होऊ शकतो. साखळी पद्धतीने खेळविण्यात येणाया या दंगलीत पहिले बक्षीस 21 हजार रुपये व चांदीची गदा ठेवण्यात आले आहे. या दंगलीचा प्रारंभ शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, पूर्णेचे उपनगराध्यक्ष विशाल कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठल रबदडे, प्रभाकर वाघीकर, रविराज देशमुख, गटनेते अतुल सरोदे, सुधाकर खराटे, गणेश घाडगे, व्यंकटराव शिंदे, सलगर, दिलीपराव आवचार, अजयराव गव्हाणे, नंदूपाटील आवचार, शेख अली, प्रल्हाद गीते, रामप्रसाद रणेर, नितेश देशमुख, विश्वजित बुधवंत, गुलमीर खान, रामा तळेकर, अमरदिप रोडे, विवेकअण्णा कलमे, संजय सारणीकर, विठ्ठलराव तळेकर, पांडुरंग लोखंडे, गोविंद पारटकर, उद्धवराव मोहिते, विलास आवकाळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या दंगलीचे आयोजन पहेलवान आण्णा डिघोळे, मारोतराव बनसोडे यांनी केले आहे.\nया दंगलीत पहिले बक्षीस चांदीची गदा व 21 हजार रुपये (विष्णू बनसोडे), द्वितीय 15 हजार (संजय वाळवंटे), तृतिय 11 हजार (अतुल सरोदे), अनुक्रमे चौथे, पाचवे व सहावे 7 हजार रुपये (शेख अली, शकील भाई, दिपक पांडे) तर 5 हजाराचे एवूैण 5 बक्षीसे दादा लुबाळे, गुंडराव, संभानाथ काळे, सय्यद सीराज यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. यशस्वीतेसाठी पिंटू डिघोळे, गोवूैळ लोखंडे, राज डिघोळे, अनिल शिंदे, राजेंद्र गाडेकर, अर्जुन पहेलवान, सोनू पवार, योगेश कुरे, योगेश खुडे, परमेश्वर सूर्यवंशी, बबन खनपटे आदी प्रयत्न करत आहेत.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, ���िसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/rati-agnihotris-son-leaked-akshara-haasans-private-photos-7523.html", "date_download": "2018-12-11T22:26:38Z", "digest": "sha1:RHGJFSL5NCAIKX7Y6GQCBM6UACDZXTE3", "length": 19848, "nlines": 152, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "रति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज? | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभरा��े वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी झाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nरति अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटोज\nकाही दिवसांपूर्वी अभिनेता कमल हासनची कन्या अक्षरा हासन हिचे प्रायव्हेट फोटोज लीक झाले आणि सर्वत्र एकाच खळबळ माजली. 27 वर्षीय अक्षराचे हे अंडरगारमेंट्समधील फोटोज होते. हे फोटो अ‍ॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले होते. याबाबत अक्षराने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रारदेखील दाखल केली होती. सोशल मिडियावरदेखील तिने आपला संताप व्यक्त केला होता. मात्र आता या प्रकरणाला एक मोठी कलाटणी मिळाली आहे. झालेल्या घटनेबाबत पोलिसांना प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी याच्यावर संशय आहे.\nअक्षराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली. आधीपासून पोलिसांना अक्षराच्या मित्रांवर संशय होता. मात्र अक्षराने दिलेल्या माहितीनुसार फक्त तनुजकडेच अक्षराचे हे प्रायव्हेट फोटोज होते. अक्षरा आणि तनुज हे 2013 ते 2016 या दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. त्या काळात अनुजसोबत अक्षराने हे फोटोज शेअर केले होते. पोलिसांना तनुजवर असलेला संशय खरा आहे का खोटा याची शहानिशा करण्यासाठी वर्सोवा पोलिसांनी तनुजला चौकशीसाठी बोलावण्याचे ठरवले आहे.\nएका इंग्रजी दैनिकाने तनुजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याऐवजी तनुजच्या प्रवक्त्यानेन तनुजकडे अशा प्रकारचे कोणतेही फोटोज नसल्याचे सांगितले आहे. तसेच तनुज आणि अक्षरा हे ब्रेकअपनंतरही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र असल्याने, तनुजकडून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य घडणे शक्य नसल्याचेही सांगितले आहे. 31 वर्षीय तनुजने 2013 मध्ये ‘लव यू सोनिया’द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. विशेष म्हणजे, तनुजची आई रति अग्निहोत्री हिने 1981 मध्ये अक्षराचे वडील कमल हासन यांच्या ‘एक दुजे के लिए’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.\nTags: #metoo अक्षरा हासन कमल हासन तनुज विरवानी प्रायव्हेट फोटोज रति अग्निहोत्री\nअभिनेत्रीला One night stand बद्दल विचारणाऱ्या व्यक्तीला मिळाले हे उत्तर\n#MeToo नाना पाटेकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाला ३ पानांचे उत्तर म्हणाले 'यापेक्षा अधिक मी सांगू शकत नाही\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : त���लंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-women-basketball-competition-62621", "date_download": "2018-12-11T22:41:44Z", "digest": "sha1:GJO3QL5UKH6XWLUV3V3FOVL3LOTA3KXD", "length": 12725, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news women basketball competition निर्विवाद वर्चस्वासाठी भारत प्रयत्नशील | eSakal", "raw_content": "\nनिर्विवाद वर्चस्वासाठी भारत प्रयत्नशील\nगुरुवार, 27 जुलै 2017\nउपांत्यपूर्व फेरीत आज फिजीविरुद्ध लढत\nबंगळूर - भारतीय महिला संघांनी सलग दोन विजय मिळवून सर्वांनाच अचंबित केले आहे. अशा वेळी आजच्या विश्रांतीनंतर उद्या गुरुवारी फिजीविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील राहणार यात शंकाच नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने तसे संकेतच दिले.\nउपांत्यपूर्व फेरीत आज फिजीविरुद्ध लढत\nबंगळूर - भारतीय महिला संघांनी सलग दोन विजय मिळवून सर्वांनाच अचंबित केले आहे. अशा वेळी आजच्या विश्रांतीनंतर उद्या गुरुवारी फिजीविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला संघ प्रयत्नशील राहणार यात शंकाच नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने तसे संकेतच दिले.\nअनुभवी कर्णधार अनिता दुखापतग्रस्त होऊ नये म्हणून तिला थोडी थोडी विश्रांती देऊन खेळविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर खेळाडूदेखील महत्त्वाच्या सामन्यांसाठी ताजेतवाने राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूला आवश्‍यक अशी ‘मॅच प्रॅक्‍टिस’ मिळाल्याने यजमानांचा विश्‍वास दुणावला आहे. फिजीला पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरीत लेबनॉनशी लढत होण्याची शक्‍यता असून, या सामन्यात यजमानांचा कस लागणार आहे. जरी यजमानांचे पारडे भारी असले, तरी तगड्या लेबनॉनला कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते.\nअ गटात न्यूझीलंड - कोरिया ही उपांत्यपूर्व फेरीची लढत रंगतदार ठरण्याची शक्‍यता शक्‍यता आहे. या लढतीचा विजेता ऑस्टेलिया, चीन, जपान सह उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो आणि पुढील वर्षी स्पेनमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत हेच चार संघ पात्र ठरणार असल्याने उद्याच्या लढतीत चांगला खेळ पाहायला मिळणार आहे.\nजगात सुरत, नागपूरचा विकास सुसाट...\nनाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे....\nभारताच्या 'जीसॅट-11' उपग्रहाचे फ्रेंच गयानातून प्रक्षेपण\nबंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या \"जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले....\n\"जीसॅट-11' बुधवारी अवकाशात झेपावणार\nबंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे पाच डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून...\nपानसरे हत्येप्रकरणी दोघेजण ताब्यात\nकोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल...\nइस्त्रोच्या \"हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे यशस्वी प्रक्षेपण\nबंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या \"हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) \"पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या...\nमध्यंतराची पिछाडीच महागात पडली - रणधीर\nपुणे - बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट बाळगले असताना ही दुसरी हार निराश करणारी आहे. उत्तरार्धात आम्ही जरूर लढलो; पण उत्तरार्धातील मोठी पिछाडीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-11T22:38:18Z", "digest": "sha1:7DHM3N7KQKIIA4YPX5ILGUVVCELKPWSI", "length": 9480, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "अँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट", "raw_content": "\nअँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट\nRohan March 25, 2012 अँड्रॉईड, इंटरनेट, देवनागरी, फोन, मराठी, मोबाईल, हिंदी\nअँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन दिसतात. कारण अँड्रॉईड फोन्समध्ये अजून अधिकृतरीत्या देवनागरी लिपीचा समावेश झालेला दिसून येत नाही. हिंदी आणि मराठी मिळून करोडो लोक देवनागरी लिपी वापरतात, पण फोन तयार करणारे या गोष्टीला फारसं महत्त्व देत नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. कारण मुळात ही भाषा बोलणार्‍यांचा दबावच त्यांच्यावर नाहीये. आपल्याला इंग्रजीचा वापर करणं हेच भुषणावह वाटतं आणि हे एक लाचारीचं लक्षण आहे.\nअँड्रॉईड फोनवर मराठी मजकूर वाचण्याचा उपाय म्हणजे आपला फोन रुट (Root) करणे आणि त्यात देवनागरी फंट टाकणे. पण आपला फोन रुट केल्याक्षणी त्याची वॉरंटी संपते, शिवाय ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची व धोकादायक ठरु शकते. तेंव्हा त्यासंदर्भात चांगले ज्ञान असलेल्यांनीच आपला मोबाईल रुट करावा. आपला मोबाईल फोन रुट न करता इंटरनेटवरील देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी मजकूर वाचण्याचा एक उपाय आहे, आणि हाच उपाय आज आपण या लेखात पाहणार आहोत.\n‘गूगल प्ले’ असं ‘अँड्रॉईड मार्केट’ला आता नवीन नाव देण्यात आलं आहे. तर या ‘गूगल प्ले’ मध्ये असं एक वेब ब्राऊजर अ‍ॅप्लिकेशन आहे, की ज्याच्या सहाय्याने आपण मराठी साईट्स आणि ब्लॉग व्यवस्थित वाचू शकतो. या वेब ब्राऊजरचं नाव आहे, SETT Hindi Web Browser. खरं तर हा वेब ब्राऊजर हिंदी भाषिक लोकांसाठीच तयार करण्यात आला आहे, पण सुदैवाने (या बाबतीत तरी) हिंदी आणि मराठी या दोन भाषांची एकच देवनागरी लिपी असल्याने हा वेब ब्राऊजर मराठी मजकूर वाचण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.\nअँड्रॉईड फोनवर हिंदी आणि मराठी इंटरनेट\nबाकी तांत्रिक गोष्टी सांगत बसण्यात काही अर्थ नाही. हा वेब ब्राऊजर आपल्याला या इथे मिळेल. तो आपल्या अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल करुन घ्यावा. या वेब ब्राऊजरच्या माध्यमातून एखादी मराठी साईट उघडा, यावेळी ती आपण वाचू शकाल. तरीही हा वेब ब्राऊजर अगदी परिपूर्ण असा म्हणता येणार नाही. याला आ���ण एक कामचलाऊ उपाय म्हणूयात. कारण या वेब ब्राऊजरच्या माध्यमातून दिसणारा मराठी मजकूर हा पूर्णपणे अचूक असत नाही. पण एखादा शब्द अचूक दिसत नसला, तरी तो काय असेल याचा मात्र आपण योग्य अंदाज बांधू शकतो. अँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट संदर्भात असलेला प्रश्न काही प्रमाणात सुटण्यात या वेब ब्राऊजरमुळे मात्र नक्कीच मदत झाली आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/health/2329/After_dinner_drink_of_cold_water_harmful_to_the_body.html", "date_download": "2018-12-11T23:11:33Z", "digest": "sha1:R5PM26P7EQSD6GOU2RUC5NSDCZJYYMMQ", "length": 5532, "nlines": 80, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " जेवणानंतर थंड पाणी पिने शरीरासाठी अपायकारक - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nजेवणानंतर थंड पाणी पिने शरीरासाठी अपायकारक\nउन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का\nजेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम तुमच्या पाचनशक्तीवर होतो. ज्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.\nजेवणानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यास त्याचा थेट परिणाम पित्ताशयावर होतो. आपल्या शरीराचे सामान्य तापमान डिग्री सेल्सियसपर्यंत असते. त्यासाठी साधे पाणी पिणे आवश्यक असते.\nतसेच अधिक थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सचाही त्रास होण्याचा संभव असतो. जेवणानंतर थंड पाणी पिण्याच्या सवयीमुळे हार्ट ऍटकचा धोका वाढतो. तसेच थंड पाणी प्यायल्याने पाचनक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/international/1653/Ostreliyamadhyehi_India,_notabandi?.html", "date_download": "2018-12-11T22:43:58Z", "digest": "sha1:S7PLSPFMQY7FRIFP2FPFP2OLMABU3SMH", "length": 6005, "nlines": 77, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " ऑस्ट्रेलियामध्येही भारतानंतर नोटाबंदी? - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nसिडनी (वृत्तसंस्था)- भारताच्या पावलावर पाऊल टाकत व्हेनेझुएलामध्ये नोटाबंदी केल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सरकारही नोटाबंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी 100 डॉलरची नोट चलनातून बाद करण्या���ाबत सध्या ऑस्ट्रेलियामध्ये विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकूण जीडीपीच्या तुलनेत काळी अर्थव्यवस्थाही 1.5 टक्के एवढी आहे. करचुकवेगिरी होत आहे. शिवाय प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांवरही अन्याय होत असल्यानं नोटाबंदीचा निर्णय घेतला जाईल. रोखीनं होणाऱ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर बंदी घालण्याबाबत चाचपणी सुरू आहे. दरम्यान, 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर देशभरातून विविध ठिकाणाहून कोट्यावधी रुपये जमा होत आहेत. भारताच्या या निर्णयापाठोपाठ व्हेनेएझुएलाचे राष्ट्रपति निकोलस मादुरो यांनीही 100 बोलिवर चलनातून बाद केल्याची घोषणा गेल्या रविवारी केली. त्याच्या पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियामधूनही नोटाबंदीचे वारे वाहू लागले आहेत.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://maazeswayampaakprayog.blogspot.com/2007/07/muttor-bhaji-and-samosa_1395.html", "date_download": "2018-12-11T22:04:58Z", "digest": "sha1:JB4C4KVI4BXIL4TXD6TOHSPQK3EGKSFX", "length": 13211, "nlines": 384, "source_domain": "maazeswayampaakprayog.blogspot.com", "title": "माझे स्वयंपाक प्रयोग: मटारची भाजी आणि सामोसा", "raw_content": "\nमला नवीन नवीन पदार्थ करायला फार आवडते. अर्थातच त्यामुळे नवरा आणि आमच्याकडे येणारे पाहुणे त्या प्रयोगाचे शिकार बनतात. पण त्यांनी दिलेल्या प्रशंसेच्या चार शब्दांनी नवीन उत्साह येतो. असंच चालू असताना एक दिवशी हे सगळे प्रयोग ब्लॉग करायचा विचार आला आणि ह्या ब्लॉगचा जन्म झाला. बहुतेक पदार्थ मी आईला विचारून किंवा पुस्तके, इंटरनेटवरचे लेख, मासिके वाचून माझ्या चवीनुसार बनवले आहेत. आशा आहे की ह्या ब्लॉगचा तुम्हाला पण उपयोग होईल आणि नवीन पदार्थ बनविण्याचे प्रोत्साहन मिळेल.\nमटारची भाजी आणि सामोसा\nआई बऱ्याच वेळा सामोसा बनवायची. तो माझा सगळ्यात आवडीच्या पदार्थांपैकी एक होता, असे�� आणि आहे :) प्रत्येक वेळा ते बनवताना माझी मदत आणि अर्थातच कमिशनपण वाढत गेल :D आता मां बाबा इथे आल्यावर मी सामोसा बनवून त्यांना इम्प्रेस करायचा ठरवलं :) [सामोसा बनवणे हे पहिल्यांदा खूप किचकट आणि कष्टच काम वाटत पण २-३ वेळा केल्यावर पाहुण्यांना देण्यासाठी एकदम सोपा आणि रुचकर पदार्थ आहे]\n१/२ चमचा लसूण पेस्ट\n१/२ चमचा आलं पेस्ट\n१ चमचा जीरा पूड\n१ चमचा धने पूड\nकढईत तेल गरम करून त्यात माव्हारीची फोडणी करणे\nत्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट आणि हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) घालणे\nकांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यात जीरा पूड आणि धने पूड घालणे.\nत्यात बटाट्याचे तुकडे, मटार आणि पाणी घालुन बटाटे पूर्णपणे शिजवणे.\nचवीपुरते मीठ घालुन भाजी सुकवणे.\nभाजी फक्त भाजीम्हणून वापरायची असेल तर थोडी पातळ ठेवायला हरकत नाही पण सामोस्यासाठी वापरायची असेल तर सुकीच पाहिजे\nभाजीमध्ये थोडा शेंगदाण्याचा कुट पण घालता येईल\n५ चमचा भरून मैदा\n२ वाटी मटारची भाजी\n४ चमचे मैदा थोडा तेल आणि थंड पाणी वापरून भिजवणे\nबाकीचा मैदा थोड्या पाण्यात भिजवून पेस्ट बनवणे.\nभिजलेल्या पीठाचे छोटे गोळे घेऊन पातळ लाटणे\nलाटलेली चपाती तेल न लावता तव्यावर मंद आचेवर अर्धवट भाजणे\nआता त्या चपातीला अर्धे करणे\nप्रत्येक अर्धी चपाती घेऊन त्याचा कोन करणे\nमैद्याची पेस्ट लाऊन कोन नीट चिकटवणे\nत्यात थोडी मटारची भाजी भरून कडा नीट बंद करणे.\nतेलात मध्यम आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे\nचपाती दुमडून कोन बनवताना, तो असा बनला पाहिजे की तो दाबला तर तो त्या चपातीचा १/३ अंश असला पाहिजे\nतसेच सोमासा भजी भरून बंद करताना असा बंद करायचा की दुमडलेल्या कडा उजवी आणि डावीकडे असतील\nलेखन: शीतल कामत | More\nLabels: तेल, नाश्ता, भाजी, भाज्या, मसाले, मैदा\nतोंडी लावायचे पदार्थ (63)\nमटारची भाजी आणि सामोसा\nकॉर्न आणि कैरी चाट\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे\nपफ पेस्ट्री शीट (2)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमाझ्या वाटी आणि चमचा ह्याचं प्रमाण साधारण असे आहे\n१ चमचा = ५ ml\n१ वाटी = १२५ ml\n॥ उगाच उवाच ॥\nअगा मज ज्ञाना भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5592-ajit-pawar-in-vidhan-bhavan", "date_download": "2018-12-11T22:00:56Z", "digest": "sha1:M4E6SUZCFGNN7MLAPDPDWJBK3JPBRP5T", "length": 8964, "nlines": 145, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "'12 कोटी मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला' - अजित पवार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'12 कोटी मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला' - अजित पवार\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nविधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. राज्यपाल सी विद्यासागर यांनी आपल्या अभिभाषणात विविध योजनांची माहिती दिली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणाची सुरुवात इंग्रजीत झाल्याने विरोधी पक्षनेत्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी राज्यपालांचे भाषण इंग्रजीत होते. त्याचा अनुवादही मराठीतून झाला नव्हता.\nत्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत भवनाच्या बाहेरही घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारवर ही नामुष्की ओढवली.सरकारकडून मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘मराठीच्या अनुवादाऐवजी अभिभाषणाचे गुजराती अनुवाद सुरुवातीला ऐकवला जात होता’ असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली.\nराज्यपालांच्या अभिभाषणाचं मराठी भाषांतर न होणे ही गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी विधान सभा अध्यक्षांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nअजित पवारांच्या विधान भवना बाहेरील घोषणा\n- अनेक वर्षांची परंपरा आहे यात राज्यपालांचे अभिभाषण होत असत.\n- आज 12 कोटी मराठी भाषा बोलणार्या महाराष्ट्रातील जनतेचा आज अपमान झाला आहे.\n- राज्यपालांमा मराठी येत नाही हे ठीक आहे.पण, बाकी सगळ्या आमदारासाठी मराठी अनुवाद केले जात होत.\n- पाहिले पाच मिनिटे अनुवाद होत नव्हतं.\n- 15 मिनिटं झाली तर राज्यपालांचे मराठीत भाषांतर केले जात नव्हते.\n- मराठी भाषा दिन आहे यावेळी मराठी जतन झाली पाहिजे मात्र आज त्याचा अपमान केला गेला.\n- शिवसेना प्रत्येयक वेळी मराठीचा मुद्दा मानत होते मात्र ते गप्प होते.\nअजित पवारांनी विधानसभेत मांडला ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा\nपीक विमा अर्ज भरण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत करा- अजित पवार यांची विधानसभेत मागणी\n... तर वाट लागेल असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाला दाखवली अंडी\nअजित पवारांच्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची कसून चौकशी करा – उच्च न्यायालय\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृह बंद पाडणार – अजित पवार\nभाजपाला पराभूत करु, पण भारत भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी\nहॅपी मॅरेज एनिवर्सरी विरुष्का\nआता आपल्या नोटांवर असणार 'यांची' स्वाक्षरी\nतेलंगणात भाजपला घरघर, पण जिंकला एकटा 'टायगर'\n...आणि मोदींनी ‘असा’ केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष\n\"पप्पू आता परम पूज्य झालाय\"- राज ठाकरे\nप्रक्षोभक विधानं करणारे अकबरुद्दिन ओवैसी पुन्हा विजयी\nछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'यांच्यात' चुरस \nमध्यप्रदेशमध्ये 'या' तृतीयपंथी उमेदवारांची आघाडी\nविरुष्काने ‘असा’ सेलिब्रेट केला लग्नाचा पहिला वाढदिवस\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-11T23:46:55Z", "digest": "sha1:XMC2IAWDC56FDTKEEZR4L6FBMKYSINWR", "length": 15812, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "जुनी सांगवीत माई ढोरे, हर्षल ढोरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट किडज प्री स्कूल’चे उद्‌घाटन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अ��्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Chinchwad जुनी सांगवीत माई ढोरे, हर्षल ढोरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट किडज प्री स्कूल’चे...\nजुनी सांगवीत माई ढोरे, हर्षल ढोरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट किडज प्री स्कूल’चे उद्‌घाटन\nचिंचवड, दि. ९ (पीसीबी) – जुनी सांगवीतील ढोरेनगर येथील लेन नंबर दोन येथे स्मार्ट किडज प्री स्कुलचे उद्‌घाटन नगरसेविका माई ढोरे व नगरसेवक हर्षल ढोरे यांच्याहस्ते करण्यात आले.\nयावेळी आमदार लक्ष्मण जगताप, स्मार्ट किडज प्री स्कुलचे मुख्याध्यापक आशिष काळोखे, व्हेनेसा काळोखे, पास्टर अल्फान्सो जोसेफ, मेरी डिक्रुझ, विजयमाला काळोखे, तृप्ती कांबळे आदी उपस्थित होते.\nस्मार्ट किडज प्री स्कुलमध्ये प्रिस्कुल, डे केअर, नर्सरी टीचर ट्रेनिंग कोर्स अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे. जुनी सांगवी व नवी सांगवीमधील सर्वात मोठी प्री प्रायमरी शाळा असून वंचित मुलासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. उत्कृष्ट शिक्षक वर्ग, विविध रंगाचे आकर्षक वर्ग, एलसीडी प्रोजेक्टर , स्वछ भारत अभियान शाळेमध्ये चालविले जाते. ई लर्निंग, डॉलरूम, बॉलरूम, डायनिंग रूम , मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा व बसेसची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आशिष काळोखे यांनी दिली.\nPrevious articleराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रातून प्रत्युत्तर\nNext articleमुंबईत पावसाचा जोर कायम, भायखळा पोलिस चौकीत पाणी भरले\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने पोलीसाची कॉलर धरुन शिवीगाळ\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nबावधन येथील खंडोबा मंदिरात चोरी; ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\n���धारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने कस्पटेवस्तीतील वृध्देला हजारोंचा गंडा\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nधुळेकरांनी आमदार गोटेंना चोख उत्तर दिले – गिरीश महाजन\nप्लास्टिक बंदीचा भार; १० ते १५ रूपयांनी दूध महागणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली\nथेरगावमधे ढोलताशांच्या गजरात निघालेल्या देवीच्या मिरवणुकीने नवरात्रौत्सवाची सांगता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/importance-of-sleep-during-exams-and-other-schedule-planning-is-needed-1643590/", "date_download": "2018-12-11T22:41:21Z", "digest": "sha1:IZ3KGMZY2ZRF7TPUCJKKIPUIVATWTN3W", "length": 17307, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Importance of sleep during exams and other schedule planning is needed | परीक्षांच्या काळात ‘अशी’ घ्या मुलांच्या झोपेची काळजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nपरीक्षांच्या काळात ‘अशी’ घ्या मुलांच्या झोपेची काळजी\nपरीक्षांच्या काळात ‘अशी’ घ्या मुलांच्या झोपेची काळजी\nपरिक्षांचा काळ हा फक्त मुलांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही फार तणावाचा असतो. परीक्षांमुळे येणारी अस्वस्थता आणि ताणापासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर मुलांना चांगली आणि पुरेशी झोप मिळेल, याची पालकांनी सर्वप्रथम काळजी घ्यायला हवी. परीक्षांच्या काळात पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक असते कारण त्यामुळे एकाग्रता, उत्साह आणि स्मरणशक्ती वाढते. परीक्षेच्या आधी आणि ऐन परीक्षेत मुलांना वेळेचे नियोजन, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढवता यावा यासाठी पालकांनी खाली दिलेले काही सल्ले अंमलात आणावेत. स्लीप@10 या उपक्रमाअंतर्गत यासाठी काही खास टीप्स देण्यात आल्या आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने विचार केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.\nलवकर झोपे तो लवकर उठे\nबऱ्याच मुलांना रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करण्याची सवय असते, पण त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या आणि थकलेल्या मेंदूवर अधिक भार पडतो. ही सवय स्मरणशक्तीसाठी हानिकारक आहे. रात्री उशिरापर्यंत जागण्याऐवजी वेळेवर झोपून सकाळी लवकर उठणे लाभदायक असते. झोपेच्या व्यवस्थित नियमनामुळे मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. थोडक्यात, अभ्यास-झोप-उजळणी हा क्रम स्मरणशक्तीसाठी सगळ्यात फायदेशीर आहे.\nइलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करा\nटेलिव्हिजन, व्हिडीओ गेम्स, मोबाईल फोन आणि या प्रकारच्या विरंगुळ्याच्या उपकरणांचा वापर आपल्या शरीराला आणि मेंदूला पुरेशी विश्रांती मिळू देत नाही. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास तुमच्या मुलांना या उपकरणांपासून दूर ठेवा. खरे तर परीक्षांच्या काळात ही उपकरणे तुमच्या मुलांच्या बेडरूममधून हद्दपार करणे हा त्यांच्या झोपेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.\nविरंगुळ्याचे काही मार्ग शोधा\nपरीक्षांच्या काळात मुलांमधील ऊर्जेचा पुरेसा वापर होत नाही, कारण त्या काळात बाहेर फिरण्यावर आणि मैदानी खेळांवर मर्यादा आलेल्या असतात. पण यामुळे त्यांच्या झोपेवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे शरीरातल्या अतिरिक्त उर्जेचा वापर होण्यासाठी पालकांनी मुलांना कुठल्यातरी शारीरिक कामात किमान तासभर तरी गुंतवले पाहिजे. थोडे पायी चालणे किंवा इजा होणार नाही अशा प्रकारचे काही मैदानी खेळ खेळायला लावणे आवश्यक आहे. यामुळे अभ्यासाला बसताना मुले उत्साही असतील आणि एकाग्र होतील. शिवाय सतत अभ्यास कंटाळवाणा न होता त्यांना रात्री शांत झोपही लागेल.\nमुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्या\nमेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनांनी युक्त अशा अन्नाचा (उदा. अंडी, बदाम, अक्रोड, फळे) आणि दोन जेवणांच्या मधल्या हलक्या नाश्त्याचा समावेश मुलांच्या आहारात आवर्जून करा. बिस्किटे, केक्स आणि गोड शीतपेये त्यांच्यापासून दूर त्यांना ठेवा कारण त्यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि ती पचण्यास जड असतात. अशा पदार्थांमुळे मुलांच्या झोपेचे गणित बिघडते. खाण्याच्या नियमित वेळा आणि हलका आहार तुमच्या मुलांना परीक्षांच्या काळात निरोगी आणि उत्साही ठेवेल.\nअभ्यासाला बसण्याची पद्धत तपासा\nशरीर आणि मेंदू दुसऱ्या दिवशी उत्साही आणि एकाग्र राहण्यासाठी आदल्या रात्री पुरेशी झोप जितकी अत्यावश्यक असते, तितकीच आपल्या बसण्याची पद्धत महत्वाची असते. अभ्यास क���ताना बसण्याची योग्य पद्धत आपल्या मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवते. बसण्याची योग्य पद्धत आपल्या शरीराचा तणाव कमी करते आणि आकलनशक्ती वाढवते. पाठीचा ताठ कणा आणि सरळ, न झुकलेले खांदे आपली स्मरणशक्ती वाढवतात, कारण योग्य पवित्र्यात बसल्यावर आपला रक्तप्रवाह आणि मेंदूला मिळणारा प्राणवायू यांचे योग्य नियोजन होते. थोड्या थोड्या वेळाने उठून काही पावले चालणे किंवा दोरीवरच्या उड्या मारणे हाही यासाठी एक उत्तम उपाय असल्याचे काही जणांचे मत आहे. बिछान्यात झोपून वाचणे, खांदे झुकवून बसणे किंवा मान कायम खाली घालून वाचणे या सवयी सोडून द्या कारण त्यांच्यामुळे आपण आळशी, निरुत्साही आणि उदास होऊन जातो. म्हणजेच, परीक्षांच्या काळात मुलांचे आरोग्य आणि कामगिरी उंचावण्यासाठी फक्त झोपेच्या नियोजनाकडेच नाही तर मुलांच्या आहाराकडे, सवयींकडे आणि बसण्याउठण्याच्या पद्धतींकडेही पालकांनी काटेकोर लक्ष देणे महत्वाचे आहे.\nडॉ. प्रीती देवनानी, स्लीप थेरपिस्ट\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mandeshi.in/Place/Shri-Bhavani-Museum-Aundh", "date_download": "2018-12-11T23:22:09Z", "digest": "sha1:AXXWQEBGW37O6VPWHTQW3CQVYOOELM5I", "length": 1598, "nlines": 24, "source_domain": "mandeshi.in", "title": "Shri-Bhavani-Museum-Aundh - Place In Mandesh", "raw_content": "स्वगृह | आमच्याविषयी | संपर्क करा\nमाणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का\nश्री भवानी वस्तूसंग्रहालय औंध\nसातारा पासून ४८ किमी, वडूज पासून १९ किमी, दहिवडी पासून ३८ किमी\nऔंध येथे जाण्यासाठी वडूज, दहिवडी, सातारा या ठिकाणांपासून पासून बसेस उपलब्ध. वास्तुसंग्रहालयापर्यंत जाण्यासाठी पायी अथवा रिक्षाने जावे लागते\nश्री भवानी वस्तूसंग्रहालय औंध विषयी माहिती\n© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा\nवेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/navgrah-112051500010_1.html", "date_download": "2018-12-11T22:39:16Z", "digest": "sha1:SDNUDKPZNGT3LTCQY4EODT56ADCRTALB", "length": 16369, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवग्रहांच्या शांतीचे उपाय! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवग्रह अतृप्त असल्याने घरातील मुख्य पुरुष तसेच कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असते. नवग्रहांची शांती केल्यास त्या अडचणीतून मुक्त होता येते.\nसूर्याची शांती करण्यासाठी रविवारी दुपारी केवळ दही आणि भाताचे सेवन करावे. 21 कमळ गणपतीला अर्पण करावीत. त्या दिवशी मीठयुक्त पदार्थ खाऊ नये.\nचंद्राची शांती करण्‍यासाठी 'ॐ नम:शिवाय' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल नदी किंवा विहिरीत अर्पण करावे. चांदीच्या भांड्यात पाणी प्यावे. सूर्यास्त झाल्यानंतर दूध पिऊ नये.\nमंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी मसूरची दाळ व गुळाचे पदार्थ मंगळवारी खावे. गणपतीचे दर्शन घ्यावे.\nबुध ग्रहाची शांती करण्यासाठी इलायची व तुळशीची पत्ते खावे. इलायची नदीत प्रवाहीत करावी. बुधवारी मुठभर हिरवे मुग दरिद्रीनारायणास दान करावे.\nगुरुची शांती करण्यासाठी चमेलीची 12 फूले वाहत्या पाण्यात प्रवाहीत केले पाहिजे. पिवळ्या कन्हेरचे फूल गुरुला अर्पण करावे.\nशुक्र ग्रहाची शांती करण्यासाठी 'ॐ नम: शुक्राय नम:' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल पाण्यात प्रवाहीत करावे. गायीला ज्वारी खाऊ घालावी.\nशनि ग्रहाची शांती करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर टाकून ते तेल आपल्या केसांना लावावे. काळे उडीद भिखारीला दान करावे. शनिवारी लोखंड किंवा स्टिलच्या भांड्यात नाश्ता किंवा भोजन करू नये.\nराहूची शांती करण्यासाठी काळे धोतर्‍याचे फूल शिवशंकराला वाहावे. लोखंड अर्थात स्टिलच्या भांड्यात नाश्ता करू नये.\nकेतुची शांती करण्यासाठी लोखंड किंवा स्टेनलेस स्टिलच्या भांड्यात नाश्ता अथवा जेवन करू नये.\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nयुरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा\nयावर अधिक वाचा :\nजास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल....Read More\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\n\"वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\n\"आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\n\"उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\n\"खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आप��े...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\nजाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....\nतुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...\nहे 3 काम करताना लाजू नये\nउधार दिलेला पैसा मागण्यात\nआयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...\nगुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग\nबृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...\nशेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ovyache-arogyvishyk-fayde", "date_download": "2018-12-11T23:38:35Z", "digest": "sha1:PINN67PSDGPLU7PPHGMIO2XOWYBWSQ5X", "length": 9767, "nlines": 231, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ओवा खा...आणि या आरोग्यविषयक तक्रारी दूर ठेवा. - Tinystep", "raw_content": "\nओवा खा...आणि या आरोग्यविषयक तक्रारी दूर ठेवा.\nपाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, गुणधर्मचा असतो अग्नीला जागृत करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो. मात्र अति���्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.\n१. पोट दुखणे किंवा फुगणे\nपोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे आदी तक्रारींत हितकर असतो. जर सतत पोट दुखणे किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्येतल्यास अपचन, शौचास साफ न होणे, पोटदुखी अशा अनेक तक्रारी दूर होतात.\n२. लहान मुलांच्या पोटदुखीवर फायदेशीर\nलहान मुलांना सतत पोटदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे त्यांना कोमट पाण्याबरोबर ‘ओवा अर्क’ द्यावा. तसेच बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकल्यास लगेच पोटदुखी थांबते. तसेच जंताचा त्रासही कमी होतो.\nओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.\nओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.\n.जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.\nकोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा. आल्याच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.\nबाळंतिणीला ओवा शेपा खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पोटात गॅस धरत नाही.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-12-11T23:08:52Z", "digest": "sha1:FQLEPA4XPKBF6ZWKUV5SCADZAR4AGVEN", "length": 4794, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८५० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८५० मधील मृत्यू\n\"इ.स. १८५० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १८५० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१५ रोजी २३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ranveer-singh-pushes-fans-away-after-being-ambushed-selfie-watch-video-1645414/", "date_download": "2018-12-11T22:38:18Z", "digest": "sha1:ZVCPTWXBNHVD5WVOWFAKYL2E6GO5LTEJ", "length": 12182, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ranveer singh pushes fans away after being ambushed selfie watch video | …म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n…म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की\n…म्हणून रणवीरने सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांना केली धक्काबुक्की\nरणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली\n‘पद्मावत’सारखा हिट सिनेमा केल्यानंतर सध्या रणवीर सिंग ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणामध्ये रणवीर कितीही व्यग्र असला तरी तो चाहत्यांसोबत वेळही घालवतो. अनेकदा त्याला भर रस्त्यात चाहत्यांना सेल्फी देताना पाहण्यात आले आहे. त्याच्या याच गुणांनी अनेकजण त्याचे दिवाने आहेत. पण त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो* जीममधून बाहेर येताना दिसतो. त्याच्यासोबत एक सेल्फी घेता यावा म्हणून त्याचे अनेक चाहते जीमच्या बाहेर उभे असलेले दिसतात. रणवीर तिथे जाऊन प्रत्येकासोबत सेल्फी काढतो पण जे चाहत��� एकाहून जास्त सेल्फी घेण्याच्या आणि व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना रणवीर धक्का मारून बाजूला सारत होता. रणवीरचा हा व्हिडिओ सीडीएस इंडिया या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला.\nपिंकविलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तिथे उपस्थित एकाने सांगितले की, ‘रणवीर जिममधून निघताना फार चांगल्या मूडमध्ये होता. तो चाहत्यांना सेल्फी देण्यासाठी थांबलाही पण काही चाहत्यांनी फोटो घेण्याएवजी त्याच्यासोबत व्हिडिओ घ्यायला सुरूवात केली. तर काहींनी एकाहून जास्त सेल्फी घ्यायला सुरूवात केली. यामुळे रणवीर आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना फार त्रास सहन करावा लागत होता. रणवीरसोबत सेल्फी घ्यायला फार मोठी रांग लागली असल्यामुळे रणवीर एक सेल्फी दिल्यानंतर चाहत्यांना पुढे जाण्यास सांगत होता. वाढती रांग पाहून थोड्या वेळात रणवीरने तिकडून काढता पाय घेतला. त्यामुळे अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी घेता आला नाही.’\nरणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमात तो एका रॅपरची भूमिका साकारत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्टचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-11T22:42:02Z", "digest": "sha1:XEVKKHFUWNVWSTJYKMQE36TFV7JRCIAO", "length": 5208, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोरीपार्धी येथे विविध विकासकामांना सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबोरीपार्धी येथे विविध विकासकामांना सुरुवात\nकेडगाव- बोरीपार्धी (ता. दौंड) येथे नुकतेच विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.\nग्रामपंचायतअंतर्गत होणाऱ्या या विकासकामांच्यामध्ये इंदिरानगर येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, बेथल\nचाळ भागातील बंदिस्त गटार या कामांचा समावेश आहे. या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, गावच्या सरपंच रेखा दत्तात्रय गडदे, माजी सरपंच जयदीप सोडनवर, माजी उपसरपंच प्रकाश मोरे, सोमनाथ गडदे, खरेदी-विक्री संघाचे संचालक भानुदा नेवसे, विलास कोळपे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपानसरे मळा येथे तरुणाची आत्महत्या\nNext articleसराईत मोबाईल चोराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-11T22:30:56Z", "digest": "sha1:IL65AJE4F776OPRPYO2VONXAJBEEN2BN", "length": 15482, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेन��ची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अख��र काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Pimpri रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nरयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nपिंपरी, दि. १ (पीसीबी) – रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व उपाध्यक्ष संदेश पिसाळ यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nधम्मराज साळवे म्हणाले, “अण्णाभाऊ यांनी ज्याप्रमाणे अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन संपूर्ण विश्वात आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनीही हलाखीची परिस्थिती यशाच्या कधीही आडवी येत नाही हे लक्षात ठेवावे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे.”\nमहासचिव संतोष शिंदे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, सचिव निरज भालेराव, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सहसचिव समाधान गायकवाड, शहरसचिव आनंद विजापुरे, उपाध्यक्ष महेश गायकवाड, सदस्य निखिल मुरकुटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा आठवले यांनी केले.\nअण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nPrevious articleपिंपरी-चिंचवड शहर भाजयुमोतर्फे लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nNext articleमोशीत एसएनबीपीच्या संस्थापकाकडून लेखापाल महिलेचा विनयभंग\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nदिल्ल��त भलेभले आम्हाला टरकून असतात – संजय राऊत\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nआता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने\nनिगडी येथे नर्सचा विनयभंग; एकावर गुन्हा\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nराज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करतायेत – प्रकाश आंबेडकर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड भाजयुमोच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन\nपिंपरी-चिंचवड शहराचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून मान मिळवणारे आर. के. पद्मनाभन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-11T22:05:32Z", "digest": "sha1:EH5YAHUJCK2GJBBSP4DDZ5CKBC77XA5K", "length": 9311, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मूळ प्रमाणपत्रे महाविद्यायलाला द्यायला नकोत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमूळ प्रमाणपत्रे महाविद्यायलाला द्यायला नकोत\nकेंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय\nनवी दिल्ली – आता कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे द्यावी लागणार नाहीत. याशिवाय यापुढे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे स्वत:कडे ठेवता येणार नाहीत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यास त्यांना शुल्कदेखील परत मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.\nआतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयांकडून त्यांची मूळ प्रमाणपत्रे घेतली जायची. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर ही प्रमाणपत्रे महाविद्यालयाकडे जमा करावी लागायची. मात्र यापुढे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयम साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट) प्रमाणपत्रे द्यावी ल���गतील. ही प्रमाणपत्रं महाविद्यालयांकडून मूळ सोबत पडताळून पाहिली जातील. यानंतर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रं परत करावी लागतील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे यासंबंधी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. जर विद्यार्थ्याने एखाद्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर महाविद्यालयाला त्याने भरलेले शुल्क परत करावे लागेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जावडेकर यांनी दिली.\nप्रवेश प्रक्रिया बंद होण्याच्या 16 दिवस अगोदर प्रवेश रद्द केल्यास 100 टक्के शुल्क परत मिळेल. तर प्रकिया बंद होण्याच्या 15 दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास 90 टक्के शुल्क परत केलं जाईल. प्रवेश घेतल्यानंतर महिन्याभरात तो रद्द केल्यास 50 टक्के शुल्क परत मिळेल. या नियमांचं पालन न केल्यास महाविद्यालयांना दंड ठोठावला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleभारतात मुबलक खनिज संपत्ती\nकाँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग; भाजपाने आत्मपरिक्षण करावं – संजय राऊत\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\nराहुल गांधींना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे अनोखे गिफ्ट\n#Live : विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\nमिझोराममध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव\nतेलंगणामध्ये टीआरएला सत्ता राखण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bengal-will-give-befitting-reply-mamata-bjp-18412", "date_download": "2018-12-11T22:52:07Z", "digest": "sha1:ALEHMFEMQZ7AKGIS5K75KVN23NL74VZE", "length": 12322, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bengal will give befitting reply to Mamata: BJP बंगाल बॅनर्जींना चोख प्रत्युत्तर देईल: भाजप | eSakal", "raw_content": "\nबंगाल बॅनर्जींना चोख प्रत्युत्तर देईल: भाजप\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटांबदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंगाल चोख प्रत्युत्तर देईल, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केल्या आहेत.\nनवी दिल्ली - नोटांबदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करणाऱ्या पश्‍���िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंगाल चोख प्रत्युत्तर देईल, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केल्या आहेत.\nनोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदी सरकारला पुढील लोकसभा निवडणुकीत देश शिक्षा करेल, असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाच्या खासदार रूपा गांगुली म्हणाल्या, \"नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल विरोधकांसाठी सणसणीत चपराक आहे. पश्‍चिम बंगालमधील कूच बिहार येथे आम्ही दुसरे स्थान मिळविले आहे. आम्हाला बंगालमध्येही चांगली मते मिळाली आहेत. त्यांना (बॅनर्जी) त्यांचे उत्तर लवकरच मिळेल. त्या स्वत:चे महत्व वाढविण्यासाठी भारतभर फिरत आहेत. एक स्त्री असूनही त्या पश्‍चिम बंगालमधील बालकांची तस्करी रोखू शकलेल्या नाहीत', अशी टीकाही गांगुली यांनी यावेळी केली.\nबॅनर्जी यांनी आज (बुधवार) एका सभेत बोलताना \"आपले पंतप्रधान हे बिग बाजारचे बिग बॉस आहेत' असे म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी अग्रस्थानी आहेत.\n#DecodingElections सत्ताधुंद भाजपला राहुलकडून लगाम\n'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nमहाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'\nमहाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा...\nनको ते मतदारांनी नाकारलं, उखडून फेकलं : उद्धव ठाकरे\nमुंबई : जे नको ते मतदारांनी नाकारले. चार राज्यांत परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि...\nराष्ट्रवादीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे\nनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्य��\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/which-car-to-buy-car-buying-advice-6-1626010/", "date_download": "2018-12-11T22:40:42Z", "digest": "sha1:CENMHSMSPVFPPFUVMHSZBDIJTYVLVHKF", "length": 10223, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "which car to buy car buying advice | कोणती गाडी घेऊ? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nतुम्ही आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता.\nसर मी आत्ताच मोटार चालवण्यासाठीचा वर्ग सुरू केला आहे. मला सरावासाठी सेकंडहँड गाडी हवी आहे. तर मी कोणत्या कंपन्यांची गाडी घेऊ शकतो. कृपया मार्गदर्शन करा.\n– पराग बडगुजर, कल्याण\nतुम्ही ह्युंदाई आय १० घ्यावी. या गाडय़ा सेकंडहँडमध्ये अगदी अल्प दरात मिळतात. तसेच तिला कमी मेन्टेनन्स आहे.\nमी मागील तीन वर्षांपूर्वी स्विफ्ट डिझायर एलएक्सआय (पेट्रोल) घेतली. मासिक प्रवास किमान ३०० किमी आहे. मेन्टेनन्स प्रति ५ हजार किमीनंतर केला जातो. अजून किती वर्षे ही कार मी वापरू शकतो. कृपया मार्गदर्शन करा.\nतुम्ही अजून आठ वर्षे तरी ही डिझायर पेट्रोल वापरू शकता. गाडी उत्तम आहे. मायलेज देणारी आहे. योग्य सस्पेंशन आणि इंजिनची काळजी घेण्यास विसरू नका.\nमी प्रथमच गाडी घेत असून माझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. माझा मासिक प्रवास सरासरी १५०० ते २ हजार किमीचा आहे. मला सेडान श्रेणीतील जवळपास २५ किमी मायलेज देणारी गाडी सुचवा. मी होंडा सिटीचा विचार करीत आहे.\n– प्रा. डॉ. गणेश गाडेकर, वर्धा\nडिझेलमध्ये तुम्ही मारुती सियाझचा विचार करावा. यामध्ये स्मार्ट हायब्रिड इंजि��� असून, मायलेजही उत्तम आहे. यानंतर ह्युंदाई वेर्ना किंवा फोक्सवॅगन व्हेन्टो यांचा विचार करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-f660exr-point-shoot-digital-camera-gold-price-p1hEa1.html", "date_download": "2018-12-11T23:06:47Z", "digest": "sha1:KFBJG4N4YSP2FHLLJLSBKGAYS6DL5CKO", "length": 14569, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम किंमत Sep 12, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डस्नॅपडील उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 13,608)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nस्क्रीन सिझे 3 Inches\n( 34 पुनरावलोकने )\n( 89 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 49 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nफुजिफिल्म फिनेपिक्स फँ६६०एक्सर पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\n4/5 (5 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प��रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/goat-shreds-serbian-familys-20k-euro-fortune-gets-fed-to-reporters-in-revenge/49617/", "date_download": "2018-12-11T22:07:54Z", "digest": "sha1:EIKXN2Z6J3JGJPOQ7Q55IKINJKLK3SM5", "length": 10356, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Goat shreds Serbian family’s 20k EURO fortune, gets FED to reporters in REVENGE", "raw_content": "\nघर देश-विदेश ‘बकरी’मुळे फार्म मालकावर ‘संक्रात’; ‘तिला’ कापून ‘गटारी’ साजरी\n‘बकरी’मुळे फार्म मालकावर ‘संक्रात’; ‘तिला’ कापून ‘गटारी’ साजरी\nबकरीनं पैसे खाल्ले आणि शेतकऱ्याचं स्वप्न भंगलं. त्यानंतर त्यानं बकरीचा बळी दिला.\nक्षेत्र कोणतंही असो, प्रत्येकाचं त्या क्षेत्रात काहीतरी नवीन करायचं, त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर पोहोचायचं हा उद्देश असतो. त्यासाठीचा प्रवास देखील तितकाच खडतर असतो. अशा वेळी जर अपेक्षा भंग झाला तर मात्र अनेक वेळा आपण टोकाचं पाऊल उचलतो. सर्बियामध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका शेळी फार्म चालवणाऱ्या मालकानं पै-पै जमवून पेैसे गोळा केले. त्यापैशातून त्याला फार्मसाठी जागा विकत घ्यायची होती. सध्याचा फार्म वाढवायचा होता. त्यासाठी पैसे जमल्यानंतर सदर मालकानं व्यवहाराची बोलणी देखील केली. सर्व व्यवहार बोलणी – चालणी झाली देखील. पण, चक्क बकरीनं पैसे खाल्ले आणि स्वप्नांवर पाणी ओतण्याची वेळ मालकावर आली. त्यानंतर त्यानं स्थानिक पत्रकाराला बोलवून बकरीचा बळी दिला आणि त्याला चक्क रात्रीच्या जेवणाला बोलावले.\nसर्बियातील अरॅनजेलोवेक या गावातील एका शेतकऱ्याचं १० एकरावर शेळीचं फार्म आहे. अनेक वर्ष कष्ट करून उभं केलेलं हे फार्म वाढवण्याचा निर्णय या शेतकऱ्यानं घेतला. त्यासाठी सर्व तयारी झाली. पैसे देखील गोळा झाले. सर्व एकदम मस्त चाललं होतं. व्यवहार होणाऱ्या सकाळी शेतकरी उठला आणि आपलं नेहमीचं काम करायला म्हणून फार्मवर गेला. पण, यावेळी तो खोलीचा दरवाजा बंद करायला विसरला. दरम्यानच्या काळात फार्ममधील एका शेळीनं नजर चुकीनं पैसे ठेवलेल्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिनं जवळजवळ सारे पैसे फस्त केले. व्यवहार करते वेळी ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानं त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण केवळ एका बकरीमुळे क्षणात स्वप्न भंगलं होतं. या संतापाच्या भरात शेतकऱ्यानं बकरीला कापण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं स्थानिक पत्रकाराला आमंत्रण दे��न जेवण देत आपला संताप व्यक्त केला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचे होणार विस्तारीकरण\nराम शिंदे यांचे वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता – मुंडे\nRajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी\nषडयंत्रकारांच्या सरकारला दिले सडेतोड उत्तर – भूपेश बघेल\nपंतप्रधानांनी काँग्रेसला दिल्या शुभेच्छा\nजनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे\nVideo: इजिप्तच्या पिरॅमिडवर जाऊन केला ‘प्रणय’\nअहंकारामुळे भाजपाचा पराभव झाला – राहुल गांधी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-have-to-see-order-of-atal-bihari-vajpayee-says-prakash-ambedkar/49615/", "date_download": "2018-12-11T22:17:27Z", "digest": "sha1:CNKRYXCALJIY3VWDXYHB2B22QD3CHNE7", "length": 10094, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Cm devendra fadnavis have to see order of Atal bihari vajpayee says Prakash Ambedkar", "raw_content": "\nघर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी अटलजींचे आदेश पहावेत – प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्र्यांनी अटलजींचे आदेश पहावेत – प्रकाश आंबेडकर\nइंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयावर बोलण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींचे आदेश पहावेत असे वक्तव्य केले आहे.\nभारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर\nइंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दिली असून, मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयावर बोलण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींचे आदेश पहावेत असे वक्तव्य केले आहे. इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलने केली आहेत.\nहेही वाचा – RSS ची हत्यारे जप्त करा; अन्यथा देशात मोठा नरसंहार होईल – प्रकाश आंबेडकर\nइंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली. इंदू मिल येथील स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असेल. दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. दरम्यान, चौथरा आणि पुतळ्याच्या उंचीवरुन वाद निर्माण झाला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n ATMमधून बिनधास्त काढा पैसे\nआता एकता कपूर करणार अपहरण\nघराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय\n‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश\nशेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ\nस्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट जॅकेट घातलेले पंतप्रधान मिळाले – छगन भुजबळ\nभाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार\nElection Results : लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/476911", "date_download": "2018-12-11T22:52:36Z", "digest": "sha1:QAPFIRZSD4I5D2QB65QEPTET4KDSDF3K", "length": 9055, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पालकमंत्र्यांचा पुतळा जाळणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृ��्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांचा पुतळा जाळणार\nसावंतवाडी ः प्रांत कार्यालयासमोर आरोंदावासीयांच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा देताना काँग्रेसचे संजू परब, प्रमोद सावंत, रवींद्र मडगावकर आदी.\nसावंतवाडी : आरोंदा देऊळवाडी ते भवानी मंदिर रस्ता डांबरीकरण न होण्यास पालकमंत्री जबाबदार आहेत. येत्या पंधरा दिवसात सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केले नाही तर पालकमंत्री दीपक केसरकर यांची शहरातून प्रतिकात्मक तिरडी काढून पुतळा जाळण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला. शनिवारी ग्रामस्थांच्या प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी त्यंनी भेट देऊन पाठिंबा दिला. ग्रामस्थांची उपोषणाची मागणी रास्त असून त्यांच्या उपोषणासाठी सावंतवाडी तालुका काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे परब यांनी सांगितले.\nआरोंदा देऊळवाडी ते भवानी मंदिर परिसरातील हुसेनबाग, मानशीवाडी, गोळतूवाडी, जावेळवाडी ग्रामस्थांनी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी\nशुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱयाने भेट दिली नाही. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला. दुसऱया दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते.\nदुपारी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रमोद सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, गुरु सावंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली. संजू परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून उपोषणाला पाठिंबा दिला.\nपरब म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील ग्रामस्थ रस्त्याचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी उपोषण करत आहेत. मात्र प्रशासनाकडून आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. याला पालकमंत्री व बांधकाम अभियंता जबाबदार आहेत. पालकमंत्री मताचे राजकारण करत आहेत. खरोखरच केसरकर पालक असतील तर त्यांनी ग्रामस्थांना न्याय द्यावा. मंत्रालयस्तरावर या कामासाठी निधी मंजूर झाला असताना प्रशासन काहीच करीत नाही. आदेशाला प्रशासन किंमत देत नाही. त्या भागातील काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणीची मागणी केली असेल तर पालकमंत्र्यांनी मंजूर क���ून आणलेल्या 1600 कोटीच्या निधीतील नऊ कोटीचा निधी वापरण्याची हिंमत दाखवावी. आम्ही ग्रामस्थांबरोबरच राहणार आहोत. त्यांचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडविला नाहीतर पालकमंत्री केसरकर यांची शहरातून प्रतिकात्मक तिरडी काढून पुतळा जाळला जाईल.\nउपोषणस्थळी गामस्थ संजय कोचरेकर, गणेश गोसावी, तुषार भुते, बाबी बुडे, अनुजा तळवणेकर, चंद्रभागा भुते, सानिका केरकर आदी उपस्थित होते. उपोषणस्थळी माजी जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, भाई देऊलकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.\nवागदेत महामार्गावरच कार पेटली\nकणकवलीचा विक्रांत गाड ‘सिंधुदुर्ग श्री’\n‘ताडपत्री गँग’चा पोलिसांकडून पर्दाफाश\nवेंगुर्ल्यातील विकासकामांसाठी 35 लाख मंजूर\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100122195347/view", "date_download": "2018-12-11T22:40:13Z", "digest": "sha1:LVADJPHDICFYNM622IYSHNBDLEAK5MIJ", "length": 20997, "nlines": 241, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीकेशवस्वामी - भाग २३", "raw_content": "\nहिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवस्वामींची कविता|\nश्रीकेशवस्वामी - भाग २३\nकेशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.\n० पद ५६७ वें\n उभा भीमरेच्या तटीं ॥ध्रु॥\n वाट भक्तांची पहात ॥१॥\n रूपें सुंदर सांवळा ॥२॥\n सदा उभारिल्या बाह्या ॥३॥\n० पद ५६८ वें\n वाट पाहे वेळोवेळां ॥ध्रु॥\n युगें अठ्ठावीस उभा ॥१॥\n क्षेम देइन म्हणे हरी ॥२॥\nम्हणे केशव नवल जाणा भक्तीं मोहिला वैकुंठराणा ॥३॥\n० पद ५६९ वें\nदुरी दुरी बहुत दुरी \n उभा ध्यान विटेवरी ॥१॥\n सम देखणा निर्धारी ॥२॥\nम्हणे केशव मज भेटला अंगि भेदेंविण दाटला ॥४॥\n० पद ५७० वें\nकाशी न पवेची सरी दुजें वैकुंठ पंढरपुरीं ॥ध्रु॥\nकां रे नव जाती ये वाटे जेणें भावें विठ्ठल भेटे ॥१॥\n संत करिती जयजयकार ॥२॥\n मोक्षें लुटे वाळुवंटीं ॥३॥\n० पद ५७१ वें\n नाहीं समचरण देखिले ॥ध्रु॥\n न देखेची समचरण ॥१॥\n नाहीं दखियली पंढरी ॥२॥\n सर्व तीर्थें घडती पाहीं ॥३॥\n० पद ५७२ वें\n विश्र्वीं विठ्ठलदर्शन झालें ॥ध्रु॥\n मन जालें हो तद्रूप ॥२॥\n देह विदेहीं विठ्ठल पूर्ण ॥३॥\n० पद ५७३ वें\nदृष्टि घालोनिया हो मुळीं आत्मा विठ्ठल तूं न्याहाळीं ॥ध्रु॥\nपाहे विठ्ठल उघडा डोळां \nसर्वीं सर्वत्र विठ्ठल पाहीं दुजें कल्पुं नको तूं कांहीं ॥२॥\n जाली विठ्ठलासी सवसाठीं ॥३॥\n० पद ५७४ वें\n भिंती वेगळीं नव्हतीं चित्रें ॥ध्रु॥\n जग अवघें आपण जाणा ॥१॥\n स्वयें जळचि नांदे आंगें ॥२॥\n नाहीं अवघाचि गोविंदू ॥३॥\n० पद ५७५ वें\n कर्म कतबा अवघा फाडा ॥ध्रु॥\nमग येणें जाणें नाहीं पुढें व्यवहार नलगे कांहीं ॥१॥\nव्याज मुद्दल देउनि उजू तिहीं लोकीं व्हावे ऋृजू ॥२॥\nकेशव म्हणे लिगाड तोडा सुख-सागर विठ्ठल जोडा ॥३॥\n० पद ५७६ वें\n निजहृदयीं नांदे साचा ॥ध्रु॥\nत्याची प्रीति लागली पाहीं वृत्ति रंगली त्याचिया पायीं ॥१॥\n अवघा विठ्ठलचि अविनाश ॥२॥\n कारण अपुलाचि विश्र्वास ॥३॥\n० पद ५७७ वें\n नाठवितां भासे मातें ॥ध्रु॥\nआतां कवणीकडे म्यां जावे विश्र्व व्यापिलें विठ्ठलदेवें ॥१॥\n नाहीं त्रैलोकीं तत्वतां ॥२॥\nयक सर्वत्र विठ्ठल रावो म्हणे केशव फळला भावो ॥३॥\n० पद ५७८ वें\nयेणें विठ्ठलें मोहन केलें माझें मीपण चोरुनि नेलें ॥ध्रु॥\nरूप आपलें मज दावीलें सुख-स्वरूप मजला केलें ॥१॥\n जन नांदवीलें अभेदें ॥२॥\nम्हणे केशव नवल जालें पाहतां पाहतेपणही गेलें ॥३॥\n० पद ५७९ वें\nजें मी कर्म आचरूं जाय तेथें माझाचि विठ्ठल पाहे ॥ध्रु॥\n परिपूर्ण जेथें तेथें ॥१॥\nविठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल आत्माचि तत्वतां ॥२॥\nसम विठ्ठल सर्वां ठायीं म्हणे केशव दुसरें नाहीं ॥३॥\n० पद ५८० वें\nभवपाशीं गुंतलों करूं काय रे पांडुरंगा दावी तुझे पाय रे ॥ध्रु॥\n पाव वेगीं त्रिविधताप-मोचना ॥१॥\n दयासागरा, तुझा मज भरंवसा ॥२॥\n० पद ५८१ वें\n आठवीतां धुनी सर्व पापां ॥ध्रु॥\nपाप नाहीं आम्हां पुण्य तेंही नाहीं विठ्ठलाचे पा���ीं मुक्त जालों ॥१॥\nसखा चक्रधर राम रमावर चिंतीतां दुस्तर भवाब्धी तरलों ॥२॥\nकेशव म्हणे सुखी जालों परोपरी विठ्ठलें अभ्यंतरीं सांठवीलें ॥३॥\n० पद ५८२ वें\nपुंडलीकें पेठ रचियेली बरी त्रिभुवनीं विख्यात निजपंढरी ॥ध्रु॥\nनाना भारे पसारे भीमरातीरीं मांडियलें संती स्वानंद करीं\nधन्य धन्य पुंडलीक व्येव्हारा भला \nसुखाचा सुकाळ डोळियां केला \nवैकुंठ नाही जे कैलासी नाहीं ते वस्तु पंढरी आणिली पाहीं ॥\nउभी केली विटेवरी निजविठाई आपुलाले मापें तुम्ही घ्यारे लवलाहीं \nवैकुंठ श्रवणीं ऐकिलें बंदर तेही केलें द्वारका निजसुख जेथें कोंदाटलें ॥\n राया-रंकासी तेथें समसरी ॥\nसनकादिक घेती आपुल्या मापें पंढरपुरीं तें आम्हांसी सोपें\nथोर उपकार केला पुंडरीकबापें केशव म्हणे अमर झालों याचिया खेपे ॥\n० पद ५८३ वें\n नावाडी तेथें आत्मा श्रीहरी \n क्षणामाजीं पैलपार उतरी ॥ध्रु॥\nजयजय स्वामी विठ्ठल वीरा \n दीन जनांसी तूं निज सोयरा ॥१॥\nसा च्यारीं आठरा आले नावें ते अखंड जडले प्रेमप्रभावें \nअनंतभुजीं नांव धरीयलें देवें उतरीं तूं दासालागीं प्रेमगौरवें ॥२॥\nविश्र्वास सडें एक लाविलें कासें येका भजनाचे पेटें देउनी तारिलें कैसें \n अद्यापि तारावया उभाचि असे ॥३॥\nअसा स्वामी कृपाळु तारक पाही तारितां साना थोर मानी कांही \nकेशव म्हणे शरण रिघा याचिया पायीं तारील महाराज येथें संदेह नाहीं ॥५॥० पद ५८४ वें\nध्यानासी ना कळे रे जें ज्ञानासी न कळे रे ॥ध्रु॥\nतें या विठ्ठलाचें स्वरूप रे पाहतां सहजचि अमूप रे ॥१॥\n शेखीं बोधासी आतुडेना ॥२॥\nऐसें केशवानें पाहिलें रे तेथें पाहणेंचि राहिलें रे ॥३॥\n० पद ५८५ वें\nदृष्टीं उपनेत्र लावुनि वेगें द्रष्टा विठ्ठल पाहे निजांगें ॥ध्रु॥\nकां रे भुललासी गव्हारा होय विठ्ठलासी सामोरा ॥१॥\nश्रोत्र बिल्ल हें जाणोनि वेगें श्रोता विठ्ठल पाहे निजांगें ॥२॥\nरसना चामडी जाणोनि वेगें भोक्ता विठ्ठल पाहे निजांगें ॥३॥\nघ्राणरंध्र हें जाणोनि वेगें घ्राता विठ्ठल पाहे निजांगें ॥४॥\nत्वचा चामडी जाणोनि वेगें स्पर्श विठ्ठल पाहे निजांगें ॥५॥\nकेशव गुरुकृपें जाणोनि वेगें देह भिताडें राहील माघें ॥६॥\n० पद ५८६ वें\n काय पुजाल मेसाई ॥ध्रु॥\n यारे लागों इच्या पाईं ॥१॥\n इजपुढें बापुडी काई ॥२॥\nकेशव म्हणे माझी आई तिन्ही लोकांसी इची साई ॥३॥\n० पद ५८७ वें\n प्राण तिजव���ण जातो जाणा ॥१॥\nजालों तिजविण मी परदेशी तिसी पुसा कैं तूं येशी ॥२॥\n स्वयंभू तिची शोभा ॥३॥\n० पद ५८८ वें\nहरी देवाचा देव जाणा \n त्यांचा बंद हा रे सोडी ॥२॥\nकेशो म्हणे पाहतां काय या रे धरूं याचे पाय ॥३॥\n० पद ५८९ वें\nविठ्ठलाचें नांव साचें निजधन पाहीं विठ्ठलस्मरणाहुनी अति सुख नाहीं ॥ध्रु॥\n प्राणविसांवा हा गोविंदू माझा ॥१॥\nविठ्ठल देवाधिदेव विठ्ठल साधूंचा राव विठ्ठलस्वरूपीं वाव भेदू जाला ॥२॥\nविठ्ठलदर्शनें माय सर्वही विठ्ठल आहे केशव तन्मय राहे अद्वयबोधें ॥३॥\nउद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख\nउद्योगी मनुष्य सुखी असतो व रिकामटेकडा मनुष्य नेहेमी कसल्यातरी काळजीत अगर दुःखांत असतो.\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/satara-news-vidya-nandkumar-sunita-borate-60058", "date_download": "2018-12-11T23:03:11Z", "digest": "sha1:GIO734XQEDSJCYAHOOJCSHF26MGAAZD7", "length": 16075, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news vidya nandkumar sunita borate पैशाचा मोह दूर लोटून ती देते यशाची ‘विद्या’ | eSakal", "raw_content": "\nपैशाचा मोह दूर लोटून ती देते यशाची ‘विद्या’\nसोमवार, 17 जुलै 2017\nसातारा - ती या मातीतीलच. एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताची. तिने आपले पाय जमिनीवर ठेवले, मात्र नजर कायम उंच यशाकडे ठेवली. पैसे नव्हते पण सोबतीला एक स्वप्न होते. अपरिमित कष्ट घेत तिने आपले हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ३५ देशांत प्रवास केला. ‘मॅकडॉनल्स’मध्ये नोकरी केली. कष्ट केले. लाखो रुपयांचा पगार मिळत होता. पण, यशस्वी होऊन फक्त स्वतःच मोठे व्हायचे हे तिचे ध्येय कधीच नव्हते म्हणूनच आज लाखातल्या पगाराची नोकरी सोडून तिने देशातील युवकांना यशाच्या शिखरावर पोचविण्याचा ध्यास घेतला आहे.\nसातारा - ती या मातीतीलच. एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताची. तिने आपले पाय जमिनीवर ठेवले, मात्र नजर कायम उंच यशाकडे ठेवली. पैसे नव्हते पण सोबतीला एक स्वप्न होते. अपरिमित कष्ट घेत तिने आपले हवाई सुंदरी होण्याच��� स्वप्न पूर्ण केले. ३५ देशांत प्रवास केला. ‘मॅकडॉनल्स’मध्ये नोकरी केली. कष्ट केले. लाखो रुपयांचा पगार मिळत होता. पण, यशस्वी होऊन फक्त स्वतःच मोठे व्हायचे हे तिचे ध्येय कधीच नव्हते म्हणूनच आज लाखातल्या पगाराची नोकरी सोडून तिने देशातील युवकांना यशाच्या शिखरावर पोचविण्याचा ध्यास घेतला आहे.\nविद्या नंदकुमार-सुनीता बोराटे असे तिचे नाव. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू असलेल्या विद्याचे शानभाग विद्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे शिक्षण झाले. लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असलेल्या विद्याने आपण जीवनात खूप मोठे यश मिळवायचे हा दृढ निश्‍चय केला होता. हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न तिने कुटुंबात बोलून दाखविले अन्‌ तेथेच विरोध झाला. मैत्रिणींनीही तू उंचीने कमी आहेस, तुला रंगरूप नाही तर परिचितांनी हे क्षेत्र चांगले नाही तिकडे जाऊ नकोस, असे हिनवले. परंतु, स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी तिचा निर्धार पक्का होता. तिने मोठे शहर गाठले. वेळ प्रसंगी अनाथ आश्रमात राहिली.\nअवघ्या १७ व्या वर्षी एअरलाईन्समध्ये रुजू झाली. आपल्या यशाचा हा खडतर प्रवास साताऱ्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तिने उलगडला. लोक काय म्हणतील याचा विचार मी केला असता तर आज जे काही आहे ते बनले नसते. आपली मुलगी लिपस्टीक लावते, शॉर्टस्कर्ट घालते या विचाराने माझ्या वडिलांनीही एक वर्ष माझी भेट टाळली. माझ्या विचारांवर मी ठाम राहिले. मागे वळून पाहिले नाही. एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला स्थायिक झाले. पुन्हा पुरेसे पैसे नव्हते. कुटुंबात मागायचे नाही असा निर्धार केला होता. दुसरीकडे २१ लाखांचे कर्ज डोक्‍यावर होते. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही पाहिजे, हा विचार मनात पक्का होता. तेथे ‘मॅकडॉनल्ड’मध्ये नोकरी मिळाली. वयाच्या २६ व्या वर्षी मार्केटिंग क्षेत्रातील उच्चपदावर माझी नियुक्ती झाली. लाखो रुपयांचा पगार मिळत होता. पैसे मिळविणे हे आपले अंतिम उद्दिष्ट नाही. यामुळेच आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या भूमीतील युवा वर्गास व्हावा यासाठीच मी मायदेशात परतले. युवकांना यशाची प्रेरणा देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तुम्हाला पुढे जायचे असेल तर इतरांना मदत करावी, ही माझी धारणा आहे, असेही विद्याने सांगितले. सध्या साताऱ्यातील काही गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. यासाठी तिला भाऊ विनय याची समर्थसाथ लाभल्याचे तिने नमूद केले.\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nसोलापूरच्या चार कन्या हवाई सुंदरी\nसोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nअन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-11T22:37:26Z", "digest": "sha1:VZZTZDX7FCI4J5UXSKHLYKDBQXT5XQ4P", "length": 22559, "nlines": 96, "source_domain": "2know.in", "title": "स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत", "raw_content": "\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआज मी स्मार्टफोनवर ‘मराठी टाईप करण्याची’ नव्हे, तर प्र��्यक्ष ‘मराठी लिहिण्याची’ ‘प्रचंड’ सोपी पद्धत सांगणार आहे स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या प्रगतीतला एक मोठा अडसर दूर झाला आहे. परिणामी यापुढील काळात इंटरनेटवरील मराठी भाषेचा वावर हा निश्चितपणे वाढणार आहे स्मार्टफोनवर मराठी लिहिणे सहजशक्य झाल्याने मराठीच्या प्रगतीतला एक मोठा अडसर दूर झाला आहे. परिणामी यापुढील काळात इंटरनेटवरील मराठी भाषेचा वावर हा निश्चितपणे वाढणार आहे आणि मराठी भाषेच्या विकासासाठी ही एक खूप ‘सकारात्मक’ गोष्ट आहे.\nसहजतेने करता येऊ शकतील अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टींकडे गूगलचे अनेकदा दूर्लक्ष होते. पण इंटरनेट क्षेत्रातील गूगलचं योगदान मात्र निश्चितपणे अनन्यसाधारण असंच आहे त्यामुळेच या लेखाची सुरवात करण्यापूर्वी मी गूगलचे मनःपूर्वक आभार मानतो त्यामुळेच या लेखाची सुरवात करण्यापूर्वी मी गूगलचे मनःपूर्वक आभार मानतो कारण आज स्मार्टफोनवरुन इतक्या सहजतेने मराठी लिहिणं हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे.\nस्मार्टफोनवर मराठी कसे लिहाल\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्यासाठी आपणास गूगल प्ले स्टोअर मधून गूगलचे एक नवे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. Google Handwriting Input (गूगल हँडरायटिंग इनपुट) असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप आत्तापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड केले असून जवळपास ३० हजार लोकांनी मिळून या अ‍ॅपला ५ पैकी ४.४ गुण दिले आहेत. आपल्याला या अ‍ॅपसाठी साधारण ५० एमबी इन्टरनल मेमरीची आवश्यकता भासेल.\nGoogle Handwriting Input या अ‍ॅपबद्दल सर्वसाधारणपणे असे सांगता येईल की, हा एक कोणतीही ‘की’ नसलेला ‘कीबोर्ड’ आहे. हे अ‍ॅप एखाद्या कोर्‍या पाटीसारखे आहे, ज्यावर आपण बोटाने रेघोट्या ओढू शकतो, अक्षरे काढू शकतो. आणि सर्वांत विशेष म्हणजे हे अ‍ॅप चक्क आपले मराठी हस्ताक्षरही ओळखू शकते Google Handwriting Input या अ‍ॅपला ‘कीबोर्ड’ म्हणनं हे तसं योग्य होणार नाही, पण या लेखात आपण आपल्या सोयीसाठी यास ‘कीबोर्ड’ असंच म्हणूयात.\nGoogle Handwriting Input हे अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर थेट आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये या. इथे Personal या विभागात Language & input नावाचा पर्याय असेल, त्यावर स्पर्श करा. आता KEYBOARD & INPUT METHODS विभागात आपल्याला Google Hangwriting Input नावाचा पर्याय दिसेल, तो पर्याय निवडा.\nGoogle Handwriting Input ची निवड करुन सेटिंग्जमध्ये या\nआपल्याला खाजगी माहितीच्या सुरेक्षेसंदर्भात (उदा. पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, इ.) एक सुचना येईल. प्रत्येक नव्या कीबोर्डच्या वापरापूर्वी येणारी ही एक नेहमीची सुचना आहे. आपण प्रत्यक्ष गूगलचा कीबोर्ड वापरत असल्याने गूगलवर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. त्यामुळे OK वर स्पर्श करा.\nआता आपल्याला या कीबोर्डचे पर्याय पहायचे आहेत. त्यामुळे या कीबोर्डच्या नावासमोरील सेटिंग्जच्या चिन्हावर स्पर्श करा. त्यानंतर Input Languages नावाच्या पहिल्या पर्यायावर स्पर्श करा. इथे Use system language नावाचा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, ती निवड रद्द करा. त्यानंतर खाली ACTIVE INPUT METHODS मध्ये आपल्या Marathi भाषेचा शोध घ्या आणि मराठी भाषेची निवड करा. वर English चा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, तो तसाच ठेवा कारण लिहित असताना आपणास मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांची गरज पडू शकते.\nया कीबोर्डच्या सेटिंग्जमध्ये Theme नावाचा देखील एक पर्याय आहे. त्यानुसार आपण आपला कीबोर्ड हा पांढर्‍या अथवा काळ्या रंगात वापरु शकतो. मला स्वतःला काळा कीबोर्ड आवडतो, तेंव्हा मी Theme मधून Material Dark या पर्यायाची निवड केली आहे. Auto Selection ४००ms. असेल. बाकी गोपनियतेची चिंता असल्यास Share usage statistics हा पर्याय OFF करता येईल.\nआता प्रत्यक्ष आपला कीबोर्ड वापरण्याची वेळ आली आहे. वेब ब्राऊजर, नोटपॅड असे कोणतेही एखादे साधन निवडा ज्यावर आपणास मराठी लेखनाची चाचणी करता येईल. स्पष्टीकरणार्थ आपण ‘वेब ब्राऊजर’ उघडला आहे, असे मी गृहित धरतो. आता आपण जर वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये स्पर्श केला, तर आपला पूर्वीचाच कीबोर्ड अवतरेल. तेंव्हा आपणास ‘नोटिफिकेशन’ विभागातून Google Handwriting Input हा नवा कीबोर्ड निवडावा लागेल.\nएखादा मेसेज आल्यानंतर आपण ज्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढतो, त्याप्रमाणे नोटिफिकेशनचा विभाग खाली ओढा. इथे आपणास Choose input method नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यात Marathi – Google Handwriting Input असा पर्याय असेल, तो पर्याय निवडा.\nआपल्याला अशी सुचना मिळेल की, या भाषेसाठी ४.७ एमबी इतका डेटा डाऊनलोड करावा लागेल. OK वर स्पर्श करा. त्यानंतर आपल्याला गूगलच्या अटी स्विकारण्यासंदर्भात विचारले जाईल. हवं तर त्या अटी वाचून घ्या आणि OK वर स्पर्श करा. एव्हाना कदाचित ४.७ एमबी डेटा डाऊनलोड झाला असेल. हा डेटा डाऊनलोड झाल्यानंतर आपण ‘स्मार्टफोनवर मराठी लिहिण्यास’ सुरुवात करु शकाल\nपहिला शब्द काय लिहिल आपल्या हस्ताक्षरात ‘मराठी’ असंच लिहून पहा आपल्या हस्ताक्षरात ‘मराठी’ असंच लिहून पहा याकरीता आपलं हस्ताक्षर फार चांगलं असण्याची आवश्यकता नाही. गूगलची स्मार्ट प्रणाली आपलं खराब हस्ताक्षर ओळखण्यास सक्षम आहे. मराठी अक्षरे लिहिताना वरची रेघ ओढण्याची गरज नाही. ते काम या अ‍ॅपद्वारे आपोआप केले जाईल.\nमराठी लिहिता लिहिता जर एखादा इंग्लिश शब्द लिहायचा असेल, तर त्या कीबोर्डवर खाली डाव्या बाजूस एक गोलाकार चिन्ह दिसेल, त्यावर स्पर्श करा. त्यानंतर आपणास याच कीबोर्डच्या माध्यमातून इंग्लिश भाषेतून लिहिता येईल. पुन्हा त्याच चिन्हावर स्पर्श केला असता, परत पहिल्याप्रमाणे मराठीतून लिहिता येईल. # @ अशी चिन्हे अथवा 🙂 😀 अशा स्माईलीजचा वापर करायचा झाल्यास इंग्लिश कीबोर्डचा वापर करा.\nअर्थात कोणतीही नवी गोष्ट शिकण्याकरीता थोड्याफार सरावाची आवश्यकता ही असतेच तेंव्हा आता यापुढे आपण दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर कराल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही तेंव्हा आता यापुढे आपण दैनंदिन जीवनात मराठीचा अधिकाधिक वापर कराल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची ही पद्धत आपल्या सर्व मित्रांना तर सांगाच स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची ही पद्धत आपल्या सर्व मित्रांना तर सांगाच पण जास्तितजास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवा\nकीबोर्ड गूगल टाईपिंग मराठी स्मार्टफोन\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nकॄपया ऑनलाइन अभ्यासासाठी ,स्पर्धा परिक्षेसाठी चांगल्या साइट्स सागाव्यात..\nस्पर्धा परिक्षांच्या आभ्यासाकरीता काही चांगली मराठी संकेतस्थळे सापडल्यास भविष्यात मी त्यासंदर्भात लेख लिहिन.\nअनेकजण मराठीसाठी Google Hindi Input वापरण्याबाबत सुचवतात पण प्रत्यक्ष मराठीचा ‘राजमार्ग’ उपलब्ध असताना हिंदीचा ‘आडमार्ग’ वापरण्याची काही आवश्यकता नाही. यात दोन प्रमुख मुद्दे आहेत, १. मराठीमध्ये सर्रास वापरल्या जाणार्‍या ‘ळ’ या अक्षराचे काय पण प्रत्यक्ष मराठीचा ‘राजमार्ग’ उपलब्ध असताना हिंदीचा ‘आडमार्ग’ वापरण्याची काही आवश्यकता नाही. यात दोन प्रमुख मुद्दे आहेत, १. मराठीमध्ये सर्रास वापरल्या जाणार्‍या ‘ळ’ या अक्षराचे काय आणि २. मराठी टाईप करण्यापेक्षा मराठी लिहिणं हे प्रचंड सोयीचं असून वेळ व त्रास वाचवणारं आहे.\n ‘सकाळ’, ‘संध्याकाळ’, ‘भूतकाळ’, ‘भविष्यकाळ’, ‘वेळ’, ‘फळ’, ‘कशामुळे’, ‘त्यामुळे’, इत्यादी. हे सर्रास वापरले जाणारे शब्द नाहीत तर काय\nमी स्वतः कधी Google Hindi Input वापरुन पाहिलेले नाही. तेंव्हा हिंदी कीबोर्डवर ‘ळ’ या अक्षराचा समावेश केलेला असेल, याबाबत मला खात्री नव्हती. पण आपण म्हणत आहात, त्याप्रमाणे या कीबोर्डच्या सहाय्याने ‘मराठी’ लेखनात यत्किंचितही समस्या येत नसेल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सरावामुळे लिहिण्यापेक्षा टाईप करणं सोपं जात असेल, तर हा कीबोर्ड वापरण्यासही हरकत नाही. शेवटी कोणत्याही माध्यमातून मराठीचा वापर वाढणं महत्त्वाचं आहे. बाकी आपण स्क्रिन रेकॉर्डिंगसाठी कोणत्या अ‍ॅपचा वापर केला आहे आणि त्यासाठी रुट अ‍ॅक्सेस असणं गरजेचं आहे का\n मी हे अ‍ॅप वापरुन पाहतो.\n या अ‍ॅपची विस्तृत माहिती घेऊन नंतर मी त्यावर एक लेख लिहिन. हा ब्लॉग खास ‘मराठी’ लोकांसाठी आहे, तेंव्हा कितीही अडचणी आल्या, तरी या ब्लॉगवरील सर्व लेख हे कायम आपल्या ‘मराठी’ भाषेतच असतील. 🙂\nरोहनजी , आपण स्मार्ट फोनवर मराठी कसे लिहावे या बाबत उपयुक्त आणि छान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. यापुढेही आपण एक एका विषयांवर तपशीलवार सविस्तर माहिती देत रहा. म्हणजे माझ्या सारख्या नवोदितांला स्मार्टफोन व इंटरनेट वापरण्यास मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद.\nमच्छिंद्र माळी, पडेगांव औरंगाबाद.\n 🙂 मी माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न करेन आपल्या सर्वांचं प्रेम, प्रोत्साहन यातूनच मला कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते.\nरोहनजी खुप छान म‍ाहिती दिली.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित ��ोणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/nilu-phule/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-109071400076_1.htm", "date_download": "2018-12-11T22:51:09Z", "digest": "sha1:3RGKZEFMB56PHD7CIHRRHSY2I3OXFM4M", "length": 7012, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निळूभाऊ मुरलेले कलावंत- अमिताभ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिळूभाऊ मुरलेले कलावंत- अमिताभ\nमुंबई |\tअभिनय कुलकर्णी|\nबॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन याने ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. निळूभाऊ अतिशय मुरलेले कलावंत होते. त्याचवेळी अतिशय विनम्र व्यक्ती होते, अशा शब्दांत त्याने त्यांच्याविषयीच्या भावना आपल्या ब्लॉगवर व्यक्त केल्या आहेत.\nकुलीमध्ये निळूभाऊंनी अमिताभबरोबर काम केले होते. प्रतिभावंत कलावंत असूनही ते अगदीच साधे होते, याकडे बच्चन यांनी लक्ष वेधले. त्यांच्यासारखी विनम्रता आणि कलेविषयीची तळमळ इतरांकडे फार कमी पहायला मिळते, असेही अमिताभने म्हटले आहे.\nयावर अधिक वाचा :\nशहेनशहा अमिताभ बच्चन निळू फुले कुली\nअनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने\nभजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून ...\nदीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला\nया अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...\nअमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार\n२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या ...\nकेदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही\nसारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील ��ित्रपटगृहात ...\nमागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%AB-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-11T22:47:38Z", "digest": "sha1:ABGAKVNBBQYYC6I6Z4DE7MXEQXJS56RD", "length": 7790, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“तानाजी’मध्ये सैफ बनणार शिवाजी महाराज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“तानाजी’मध्ये सैफ बनणार शिवाजी महाराज\nसैफ अली खानने दोन हिरो असलेल्या सिनेमात काम करणे थांबवले आहे. मात्र सध्या त्याच्या करिअरचा बॅड पॅच सुरू आहे. त्यामुळे अजय देवगण प्रॉडक्‍शनच्या “तानाजी’मध्ये काम करण्यास त्याच्याकडून होकार दिला जाण्याची शक्‍यता आहे.\nआपल्या होम प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये अजय देवगण नरवीर तानाजीचा लीड रोल साकारणार आहे. या ऐतिहासिक विषयावरील सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्याचा प्रस्ताव अजयने सैफला दिला आहे, असे समजते आहे. या प्रस्तावावर सैफ फारच गांभीर्याने विचार करतो आहे. हा प्रस्ताव त्याच्याकडून नाकारला जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. “तानाजी’मध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नीचा रोल काजोल साकारण्याचीही शक्‍यता आहे.\nसहा महिन्यांपूर्वी घोषणा झालेल्या “तानाजी’चे शुटिंग अलिकडेच सुरू झाले आहे. शिवाजी महाराजांवर मराठी आणि हिंदीमध्ये एकाचवेळी सिनेमा करण्याची रितेश देशमुखची योजना होती. त्याचे डायरेक्‍शन रवि जाधव करणार असे समजले होते. मात्र ती योजना सध्या बासनात गुंडाळली गेली आहे, असे वाटते. या सिनेमाच्या स्क्रीप्टचे काम पूर्ण झाले आहे, मात्र बजेटच्या मुद्दयावरून सिनेमाच्या प्रॉडक्‍शनला गती मिळालेली नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवसेनेच्या वतिने आपद्‌ग्रस्त कुटुबियांना मदत\nNext articleशिर्डी, राहाता शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठ��� चित्रपट ‘आरॉन’\n2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची केली कमाई\nPromo: अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.. उद्या सायंकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%89/", "date_download": "2018-12-11T23:01:50Z", "digest": "sha1:BJKVE2ZSGVFNKOXFXSPOWDYL55XAYXJM", "length": 10552, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "समाविष्ट गावांबाबत काय उपाययोजना केल्या? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसमाविष्ट गावांबाबत काय उपाययोजना केल्या\nजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतली महापालिकेत बैठक\nपुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट गावांतील सुविधांबाबत काय उपाययोजना केल्या, यासह डीपी रस्ते, ड्रेनेज लाइन या आणि अन्य प्रश्‍नांसंदर्भात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरूवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.\nयामध्ये आंबेगाव पठार येथील सर्व्हे नं 15-16 मधील डीपी रस्ता, जुना बंगळुरू रस्त्याला जोडणारा डीपी रस्ता असे प्रश्‍न आहेत. हा रस्ता पूर्ण होण्यासाठी 100 मीटरच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित होता. त्यातील चार भूधारकांचा प्रश्‍न मिटला आहे, परंतु एकाचा प्रश्‍न शिल्लक आहे. मात्र येत्या शनिवारी याठिकाणी काम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून, त्या 18 मीटरचे काम न झाल्यास नऊ मीटरचे तरी काम सुरू करा, असे प्रशासनाला सांगितल्याचे शिवतारे यांनी नमूद केले. या कामाच्या शुभारंभाला स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव खुर्द आणि बुद्रुकमधीलही डीपी प्लॅनमधील रस्ते लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना केल्याचे शिवतारे म्हणाले. याशिवाय “अॅम्युनिटी डेव्हलपमेन्ट ऍक्‍शन प्लॅन’ संदर्भातही सूचना केल्याचे शिवतारे यांनी नमूद केले.\nजांभुळवाडी तलावात मैलापाणी सोडले जात आहे. ते बंद व्हावे, यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज लाइनला येथील लाइन जोडण्याविषयीच्या सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या. यामध्ये 92 लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात झाली आहे. आणखी तीन कोटी रुपये लागणार आहेत निविदा प्रक्रिया झाली आहे. मांगडेवाडी आणि भिलारवाडी ते महापालिका हद्दीपर्यंत अशीच लाइ��� करण्याला महापालिकेने मंजुरी दिली परंतु आता तोही विषय संपवण्याच्या सूचना केल्याचे शिवतारे म्हणाले.\nआंबेगाव खुर्द आणि बुद्रुक येथे मोठमोठे गृहसंकुल उभे राहणार आहेत. त्यांचा पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. तेथील बृहद आराखडा संदर्भात सर्व्हेक्षण करून दोन महिन्यात अहवाल सादर करा असे आयुक्तांना सांगितले. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी निविदा काढणार असे आयुक्तांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर महिन्याभरात सर्व्हेक्षण पूर्ण करू असेही आश्वासन आयुक्तांनी दिले. सर्व्हे नं. 15-16 मध्ये पिण्याच्या पाण्याचा जो आराखडा आहे तो तयार झाला आहे. त्यात पाच साडेपाच कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे पठारावर असलेल्या इमारतींना थेट नळजोड दिले जातील. या संदर्भातील निविदा आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे शिवतारे म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोतकराच्या जामीन रद्दसाठी न्यायालयाची सरकारला नोटीस\nNext articleपिंपळगाव तलावातून विद्युत पंप जप्त\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530967", "date_download": "2018-12-11T22:51:15Z", "digest": "sha1:7T3YCSRI5ZJ53HCMUDR6ZAD5HJBRQWFW", "length": 4129, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वर्धन-बालाजी दुहेरीत विजेते - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » वर्धन-बालाजी दुहेरीत विजेते\n75,000 डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या चीनमध्ये झालेल्या शेनझेन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद भारताच्या विष्णूवर्धन आणि एन. श्रीराम बालाजी या जोडीने जिंकले.\nदुहेरीच्या अंतिम सामन्यात विष्णूवर्धन आणि श्रीराम या जोडीने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑस्टीन क्रायसेक आणि जॅक्सन विथ्रो यांचा 7-6 (7-3), 7-6 (7-3) असा पराभव केला. विष्णूवर्धन आणि श्रीराम या जोडीने या स्पर्धेत प्रत्येकी 90 मानांकन गुण आणि 4650 डॉलर्सची कमाई केली. ऍस्टेना येथे झालेल्या स्पर्धेत वर्धन आणि बालाजी यांनी द���हेरीचे विजेतेपद मिळविले होते.\nमेस्सीवरील 4 सामन्यांची बंदी रद्द\nगंभीरवर चार सामन्यांची बंदी\nकोल्हापूरच्या विजय पाटीलने दिवस गाजवला\nआनंद विजयी, किदाम्बीची क्रॅमनिकशी बरोबरी\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/whatsapp-will-launch-its-payment-service-as-early-as-next-week-291280.html", "date_download": "2018-12-11T22:14:23Z", "digest": "sha1:6T3E7Y36AUVJOHTVOGEK5X54DTEJO3K4", "length": 12721, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हाॅटस्अॅपवरून पुढच्या आठवड्यापासून पाठवू शकता पैसे !", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nव्हाॅटस्अॅपवरून पुढच्या आठवड्यापासून पाठवू शकता पैसे \nसंपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित सुरू झाल्यानंतर एसबीआय बँक पण यामध्ये सहभागी होणार आहे.\nनवी दिल्ली, 30 मे : आत्तापर्यंत आपण पेटीएम, मोबिक्विक, गुगल वरून पैसे ट्रान्सफर करायचो. पण आता आपण चक्क व्हाॅटस्अॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकणार आहोत. पुढील आठवड्यापासून व्हाॅटस्अॅप 'मनी ट्रान्सफर' सेवा सुरू करत आसून, भारतातील डिजीटल मार्केटमधील अन्य कंपन्याना टक्कर देण्यास व्हाॅटस्अॅप आता तयार झाले आहे.\nव्हाॅटस्अॅप आपल्या 'मनी ट्रान्सफर' सेवेसाठी HDFC, ICICI आणि एक्सिस बँकेसोबत पार्टनरशीप करणार असल्यामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित ट्रान्सफर केल्या जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित सुरू झाल्यानंतर एसबीआय बँक पण यामध्ये सहभागी होणार आहे.\nयावर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हाॅटस्अॅपने 'मनी ट्रान्सफर'चे पायलट व्हर्जन लाँच केले होते, याला 10 लाख युजर्सने प्रतिसाद दिला होता. कंपनीला विश्वास आहे भारतात त्यांचे युजर्स नक्किच यापेक्षा जास्त असतील, कारण भारतात 20 करोड पेक्षा जास्त लोकं व्हाॅटस्अॅपचा वापर करत आहेत.\nक्रेडिट सुइ�� च्या एका अहवालानुसार भारतात डिजीटल पेंमेट इंडस्ट्री सध्याची स्थिती 200 अरब डॉलरची असून 2023 पर्यंत हाच आकडा पाचपट वाढणार असून 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/now-week-five-days-116277", "date_download": "2018-12-11T23:40:23Z", "digest": "sha1:LT27L77QWPLF2ED3TQDF6P5EFR7DK4XN", "length": 14778, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now week is five days आता आठवडा पाच दिवसांचा | eSakal", "raw_content": "\nआता आठवडा पाच दिवसांचा\nसोमवार, 14 मे 2018\nचिखली (शिराळा) - येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने पाच दिवसांचा आठवडा योजना आजपासून (ता.१४) अंमलात आणली आहे. सहकारी कारखानदारीत अशी योजना राबविणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक म्हणाले, 'विश्वास'ने सातत्याने आधुनिकतेची कास धरून वाटचाल केली आहे. काळानुरूप कारखान्यात यंत्रसामग्रीत, व्यवस्थापनात बदल केले आहेत. सभासदांचा विश्वास कायम ठेवून शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हितास प्रथम प्राधान्य दिले आहे.\nचिखली (शिराळा) - येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने पाच दिवसांचा आठवडा योजना आजपासून (ता.१४) अंमलात आणली आहे. सहकारी कारखानदारीत अशी योजना राबविणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना ठरला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी नाईक म्हणाले, 'विश्वास'ने सातत्याने ��धुनिकतेची कास धरून वाटचाल केली आहे. काळानुरूप कारखान्यात यंत्रसामग्रीत, व्यवस्थापनात बदल केले आहेत. सभासदांचा विश्वास कायम ठेवून शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हितास प्रथम प्राधान्य दिले आहे.\nनियमानुसार रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना हंगामी सेवेत रुजू करणे. हंगामी कर्मचार्‍यांना कायम सेवेत सामावून घेणे. कर्मचार्‍यांसाठी विमा योजना, वर्षातून एक दिवस कर्मचार्‍यांचा सहकुटुंब स्नेहमेळावा आयोजित करणे, नियमित पगारवाढ, दिपावली बोनस आदींची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी सहकारी कामगार मंडळाकडून करण्यात आली होती. 'विश्वास' कामगार संघटनेने संचालक मंडळाकडे तसा पत्रव्यवहार केला होता. त्या अनुसरून संचालक मंडळाच्या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nनव्या बदलानुसार कार्यालय कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी असणार आहे. कामगारांना ५ दिवस काम व शनिवार, रविवारी अशी सुट्टी राहील. ६ दिवसांच्या आठवड्यात ७ तास कामाप्रमाणे आठवड्यात ४२ तास होते, तर ५ दिवसाच्या आठवड्यात दर दिवशी ९ तास याप्रमाणे आठवड्याचे ४१.५ तास होतात. आठवड्यातील पूर्वीच्या तासापेक्षा अर्धा तास कमी झाला आहे. तसेच कारखान्यातील कर्मचार्‍यांचे आठवड्याचे ४८ तासाऐवजी ४७.५ तास प्रत्यक्ष कामाचे तास होत आहेत. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे कर्मचार्‍यांना महिन्याला ४ एैवजी ८ दिवस सुट्टी मिळणार आहे. कर्मचार्‍यांना त्यांची वैयक्तिक कामे करण्यास सुट्टीचे जादा दिवस उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे वीज, पाणी, इंधन तसेच अतिरिक्त काम यावरील खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे, असेही ते म्हणाले. या वेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील तसेच, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.\nवडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे...\n‘छत्रपती’च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे\nभवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली...\nइंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक\nनिमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हं��ाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व...\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय...\nतूरडाळ सरकारी गोदामातच; रेशन दुकानांना पुरवठा नाही\nपुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन...\nकाँग्रेसची ध्येय धाेरणे ही नेहमीच समाजहिताची : सत्यशिल शेरकर\nजुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/stilettos/stilettos-price-list.html", "date_download": "2018-12-11T22:42:14Z", "digest": "sha1:WQ3DOZM3NPORYK6ACQ6JFDH7WSXDPOQJ", "length": 18526, "nlines": 443, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्टीलत्तोस India मध्ये किंमत | स्टीलत्तोस वर दर सूची 12 Dec 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्टीलत्तोस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्टीलत्तोस दर India मध��ये 12 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 513 एकूण स्टीलत्तोस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन किएल्झ रेड स्टीलत्तो पुम्प्स SKUPD9aLeh आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत स्टीलत्तोस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन वमन्स नायके फ्री 5 0 स्पोर्ट्स शोलेस SKUPD9ngHo Rs. 5,145 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.155 येथे आपल्याला किएल्झ ब्लू बॉलेरिनास SKUPD9cQm4 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 513 उत्पादने\nआनंद अर्चिएस स्ट्रेकिंग रेड हिल ग्लॅडिएटर्स\nला ब्रीझ ब्लॅक स्टीललेटो हिलेड स्लिप व\nला ब्रीझ बेरीज स्टीललेटो हिलेड स्लिप व\nस्टुडिओ 9 रेड फ्लॅट सँडल्स\nला ब्रीझ रेड फ्लॅट\nला ब्रीझ रेड स्टीललेटो हिलेड स्लिप व\nकिएल्झ सोफिस्टिकेटेड गोल्डनरॉड हिलेड स्लिप वन्स\nगेट ग्लॅमर ब्लू वोगुईश सासूल शोलेस\nगेट ग्लॅमर ब्लू ट्रेण्ड्य सासूल शोलेस\nकिएल्झ स्टयलिश ब्लू हिलेड सँडल्स\nवमन्स नायके फ्री 5 0 स्पोर्ट्स शोलेस\nकॅटवॉल्क व्हाईट हिलेड स्लिप व सँडल्स\nत्रोटर्स ब्लॅक फौक्स लाथेर हिंग हिल सँडल्स\nब्लू पाररोत गोल्ड हिलेड स्लिप व\nआशंका ब्लू स्टीलत्तो सँडल्स\nफिओरेल्ला फाशीनबळे येल्लोव हिलेड सँडल्स\nइंदुलगेन्स रेड फौक्स लाथेर मध्यम हिल सँडल्स\nआनंद अर्चिएस ब्राउन स्टीलत्तो पुम्प्स\nगेट ग्लॅमर ब्लॅक स्टीललेटो पुम्प्स\nगेट ग्लॅमर सिल्वर हिलेड Sandal\nआनंद अर्चिएस ग्लॅमरपूस ब्लॅक पुम्प्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-11T22:38:46Z", "digest": "sha1:ZNQRPPDAGHAYYN2NUMPISDJJOCUN7PPS", "length": 3704, "nlines": 37, "source_domain": "2know.in", "title": "मोफत डाऊनलोड | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंटरनेट गुरु – इंटरनेटविषयी माहिती देणारे मराठी मासिक\n2know.in या इंटरनेटविषयक माहिती देणार्‍या मराठी ब्लॉगवर लोक अगदी भरभरुन प्रेम करतात. पण हा ब्लॉग केवळ अशाच लोकांपर्यंत पोहचतो ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा …\nएखादा ऑनलाईन व्हिडिओ आपल्याला आवडतो, तो आपल्याला आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्यायचा असातो, …पण ज्या साईटवर तुम्ही तो ऑनलाईन व्हिडिओ पहात आहात, …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47857", "date_download": "2018-12-11T23:21:17Z", "digest": "sha1:OMO4NVOEY52MEZBAND5OL7RHYR6DMH5S", "length": 3962, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ग्लास पेंटिंग... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ग्लास पेंटिंग...\nगुलमोहर - इतर कला\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://maazeswayampaakprayog.blogspot.com/2008/02/", "date_download": "2018-12-11T23:04:08Z", "digest": "sha1:2TAFM3IRDXGR2DPHZJ7YE7JSYU6HMW4W", "length": 25856, "nlines": 497, "source_domain": "maazeswayampaakprayog.blogspot.com", "title": "माझे स्वयंपाक प्रयोग: February 2008", "raw_content": "\nमला नवीन नवीन पदार्थ ��रायला फार आवडते. अर्थातच त्यामुळे नवरा आणि आमच्याकडे येणारे पाहुणे त्या प्रयोगाचे शिकार बनतात. पण त्यांनी दिलेल्या प्रशंसेच्या चार शब्दांनी नवीन उत्साह येतो. असंच चालू असताना एक दिवशी हे सगळे प्रयोग ब्लॉग करायचा विचार आला आणि ह्या ब्लॉगचा जन्म झाला. बहुतेक पदार्थ मी आईला विचारून किंवा पुस्तके, इंटरनेटवरचे लेख, मासिके वाचून माझ्या चवीनुसार बनवले आहेत. आशा आहे की ह्या ब्लॉगचा तुम्हाला पण उपयोग होईल आणि नवीन पदार्थ बनविण्याचे प्रोत्साहन मिळेल.\nमी पाटीशाप्ता बनवलेले तेंव्हा त्याचे खोबऱ्याचे मिश्रण जास्त केलेले आणि मी त्याचे मोदक बनवण्याचा विचार करत होते पण अजॉयनी हे छोटे लाडू - नाडू बनवायला सांगितले.\n१ वाटी गुळाचे तुकडे\nगुळाचे तुकडे १.५ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.\nकढईमध्ये तो गरम केलेला गुळ, उरलेला गुळ किसून आणि खोबरे घालणे व सारखे ढवळत शिजवणे.\nमिश्रण एकसंध गोळा बनून आल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे\nहे लाडू मस्त कॅरॅमेल सारखे कुरकुरीत लागतात. नेहमीचे लाडू मऊ असतात पण मला हे असे कुरकुरीत जास्त आवडतात. ते मायक्रोवेव्ह मध्ये गुळ गरम केल्यानी असे बनतात. मला ते गॅसवर कसे बनवायचे माहित नाही त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर सांगणे.\nLabels: खोबरे, गुळ, गोड पकवान, नाश्ता, बंगाली\nमा हे खूपवेळा बनवतात. मी नेहमी हे बनवण्याचा विचार करते पण आज बनवण्याचा मुहूर्त लागला\n१/२ वाटी + थोडासा मैदा\n१ चमचा इडली रवा\nकिसलेले खोबरे आणि गुळ कढईत शिजवून बाजूला ठेवणे.\nएका भांड्यात रवा, इडली रवा, मैदा, साखर आणि दुध एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.\nतवा गरम करून त्यावर एखाद थेंब तेल सोडणे.\nभिजवलेल्या पीठाचे छोटे घावन काढणे व जेव्हा दोन्ही बाजूनी शिजेल तेंव्हा त्यावर गुळाचे मिश्रण ठेवून गुंडाळणे\nमी पीठ भिजवून ५-१० मिनिट बाजूला ठेवले त्यामुळे रवा पूर्ण भिजतो आणि पीठ जाड होते. १/२ चमचा पाणी मी दर २-३ घावानानंतर घालुन पीठ बरोबर करत होते\nLabels: इडली रवा, खोबरे, गुळ, गोड पकवान, तेल, दुध, नाश्ता, बंगाली, मैदा, रवा, साखर\nबरेच दिवस झाले मी नवीन पराठ्याचा प्रकार बनवून. काल मी पुदिना किंवा कॉर्न वापरून पराठा बनवण्याचा विचार करत असताना कॉर्न पराठ्याची कृती मिळाली, मी त्याला थोडी बदलून हा पराठा बनवलाय\n१ वाटी गव्हाचे पीठ\n१/४ चमचा आले पेस्ट\n२ चमचे कॉर्न फ्लौर\n१ चमचा चाट मसाला\nमैदा, गव्हाचे पीठ आणि एक चमचा तेल एकत्र करून पराठ्यासाठी पीठ भिजवणे.\nकॉर्न बारीक वाटून घेणे.\nबटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.\nकढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात बारीक वाटलेली हिरवी मिरची, हळद आणि आले पेस्ट घालणे व परतणे.\nत्यात साखर, मीठ आणि कॉर्न फ्लौर घालुन अजून थोडा वेळ शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.\nमिश्रण थंड झाल्यावर त्यात वाटलेले कॉर्न, किसलेला बाटतात, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि चाट मसाला घालणे.\nपराठ्याच्या पीठाचे २ गोळे घेवून ते वाटीच्या आकाराचे लाटणे.\nत्यावर कॉर्नच्या मिश्रणाचा गोळा ठेवून दुसरी पोळी ठेवणे व घट्ट बंद करणे.\nपराठा लाटून तव्यावर तेल लावून गुलाबी रंगावर भाजणे.\nपराठा भाजताना मी पहिल्यांदा दोन्ही बाजू तेलाशिवाय अर्ध्या भाजल्या आणि मग थोडेसे तेल लावून भाजल्या त्यामुळे पराठा एकदम हलका होतो\nमी जी कृती वाचलेली त्यात त्यानी १/४ वाटी सुके खोबरे पण वापरलेले पण माझ्याकडे ते नव्हते आणि मला ते फार काही आकर्षक वाटले नसल्यानी मी नाही वापरले.\nLabels: कॉर्न, तेल, नाश्ता, पराठे, पीठ, भाजी, मसाले, मैदा, साखर\nसगळ्या डाळीमध्ये हि डाळ आमच्या जेवणात जास्त असते कारण करायला सोप्पी आणि सगळ्यात आवडीची. आधी कधीच हि कृती पोस्ट करण्याचा विचार आला नाही पण माझ्या वाहिनीच्या काकांनी आमच्या कडे आल्यावर ह्या डाळीचे इतके कौतुक केले की मी हि कृती पोस्ट करण्याचा विचार केला. माझ्या आई बाबांना पण ह्या डाळीची चव आणि वास फार आवडतो\n३/४ वाटी मुंग डाळ\n१/२ चमचा लसूण पेस्ट\nडाळ कुकरमध्ये ४ शिट्ट्या काढून शिजवणे.\nकढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि म्हवरीची फोडणी करणे.\nत्यात कांदा घालुन त्याचा वास जाईपर्यंत शिजवणे.\nत्यात लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालुन १-२ मिनिट परतणे\nशिजवलेली डाळ घालुन ढवळणे व त्यात थोडे पाणी घालुन उकळी आणणे.\nमी कधी कधी ह्यात सुक्या लाल मिरचीचे तुकडे पण फोडणीत घालते. त्यामुळे डाळ दिसायला एकदम आकर्षक होते आणि चव पण छान येते\nवरून कोथिंबीर पण घालता येईल\nLabels: आमटी, डाळ, तूप, तोंडी लावायचे पदार्थ, भाजी, मसाले\nअजॉय फ्लॉवर फार वेळा आणतो त्यामुळे त्याचे काहीतरी नवनवीन करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. थोड्या दिवसांपूर्वी मी चिकन लॉलीपॉपची कृती वाचत होते आणि मग मी तसेच फ्लॉवरचे बनवायचे ठरवले.\n१ चमचा कॉर्न फ्लौर\n१ चमचा तांदुळ���चे पीठ\n१/२ चमचा जिरे पूड\n१/२ चमचा धने पूड\n१/२ चमचा गरम मसाला\nफ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करणे.\nबेसन, कॉर्न फ्लौर, तांदुळाचे पीठ, रवा, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला एकत्र करणे.\nत्यात मीठ आणि पाणी घालुन जाड पीठ भिजवणे.\nकढईत तेल गरम करून त्यातील चमचाभर तेल पिठात घालणे.\nफ्लॉवरचे तुकडे पिठात भिजवून गुलाबी रंगावर तळणे व देठाला अल्युमिनियम फॉइल लावून खायला देणे.\nमी पिठात थोडासा लाल रंग घातला कारण तिखटानी पुरेसा लाल रंग येत नाही\nLabels: तेल, तोंडी लावायचे पदार्थ, नाश्ता, पीठ, बेसन, भाजी, मसाले, रवा, स्टारटर\nमागच्या रविवारी मला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा होता पण माझ्याकडे केक बेक करण्यासाठी चांगले काचेचे भांडे नव्हते. साधारण १२ वाजता मी काचेचे भांडे घेण्यसाठी शोधाशोध चालू केली ती शेवटी रात्रीच्या १० वाजता संपली. आठवड्यातील दिवस फार कामाचे असल्यानी मला वेळ नाही मिळाला पण आज सकाळच्या नाश्त्यानंतर मी पहिल्यांदा केक बनवायला चालू केले. मी दोन्ही केक बनवले पण क्रीम इतके पातळ होते की ते केकवर घालताच खाली पडायला लागेले. अजॉयनी ताटलीत पडलेले क्रीम केकवर घालत राहणे चालू ठेवले आणि त्याचा निर्धार म्हणून हा प्रयोग वेगळाच पण चविष्ठ झाला.\n२ चमचे कोको पूड\n१ चमचा बेकिंग पूड\n१/४ चमचा खाण्याचा सोडा\n१/२ वाटी + ४ चमचे पिठी साखर\n१/४ चमचा व्हॅनिला इसेन्स\n१/२ वाटी फ्रेश क्रीम\n१ मध्यम आकाराची कॅडबरी\n१/४ वाटी टीनड चेरी\n२ चमचे चेरीचा पाक\nमैदा, कोको पूड, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र ८-१० वेळा चाळून घेणे.\nदुध उकळून त्यात लोणी घालणे.\nकेकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यावर बटर पेपर लावून तयार करून ठेवणे.\nओव्हन २००C वर गरम करणे.\nअंड्याचे पिवळे आणि पांढरे वेगळे करणे.\nअंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटणे.\nअंड्याच्या पिवळ्यात १/२ वाटी पीठ साखर चमचा चमचा एका वेळी घालत एकत्र करणे.\nत्यात चाललेले मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालणे व नंतर व्हॅनिला इसेन्स घालणे.\nअंड्याचे पांढरे घालुन एकत्र करणे.\nत्यात दुध आणि लोण्याचे मिश्रण घालुन एकत्र करणे.\nकेकच्या भांड्यात मिश्रण ओतून केक मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन मोड मध्ये १८०W १८०C वर १५ मिनिट भाजणे व थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.\nक्रीम आणि ४ चमचे साखर एकत्र फेटणे.\nकॅडबरी किसून बाजूला ठेवणे.\nकेक उभा कापून त्यावर चेरीचा पाक लावणे.\nअर्धे क्रीम, निम्म्या चेरी आणि निम्मी किसलेली कॅडबरी एका केकच्या भागावर लावणे व त्यावर दुसरा केकचा तुकडा ठेवणे.\nत्यावर उरलेले क्रीम, चेरी आणि कॅडबरी घालणे. जर क्रीम ताटलीत आले तर ते पुन्हा केकवर ओतणे.\nमी केक ओव्हल आकाराचा बनवलेला त्यामुळे तो दुबत्या बोटीसारखा दिसत होता\nदुध आणि अंड्याचे पांढरे एकत्र करताना एकदम हळूहळू एकत्र करणे\nLabels: अंडी, अंड्याचे केक, ईसेन्स, केक, क्रीम, चॉकलेट, दुध, फळं, मैदा, लोणी, साखर\nतोंडी लावायचे पदार्थ (63)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे\nपफ पेस्ट्री शीट (2)\nआप्पे आणि खोबऱ्याची चटणी\nवडा पाव आणि लसुणाची चटणी\nमाझ्या वाटी आणि चमचा ह्याचं प्रमाण साधारण असे आहे\n१ चमचा = ५ ml\n१ वाटी = १२५ ml\n॥ उगाच उवाच ॥\nअगा मज ज्ञाना भेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/ind-vs-aus-who-will-be-best-in-test/49276/", "date_download": "2018-12-11T23:27:37Z", "digest": "sha1:MH57EMTYB523K7BKXRXBBIRJPUW3FFDN", "length": 13706, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IND vs AUS : Who will be best in test ?", "raw_content": "\nघर क्रीडा IND vs AUS : कोण ठरणार ‘टेस्ट मे बेस्ट’ \nIND vs AUS : कोण ठरणार ‘टेस्ट मे बेस्ट’ \nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेपाच वाजता हा सामना सुरु होईल.\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला गुरुरवारपासून सुरुवात (सौ-Cricinfo)\nक्रिकेट चाहते ज्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते त्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे होणार आहे. या मालिकेत बॉल टॅम्परिंगमुळे बंदी घातलेले ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळू शकणार नसल्याने भारताचे पारडे जड मानले जात आहे. पण भारतीय संघाला मागील काही काळात परदेशात सातत्यपूर्ण कामगिरी करता न आल्याने ऑस्ट्रेलियालासुद्धा ही मालिका जिंकण्याची संधी आहे.\nभारताचा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड चांगला नाही\nभारताची ऑस्ट्रेलियातील कामगिरी चांगली नाही. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी ५ सामने भारताने जिंकले आहेत, तर २८ सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ११ सामने हे अनिर्णित संपले आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियात एकूण १२ कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी ९ मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत, तर ३ मालिका बरोबरीत संपल्या आहेत. भारताला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र भारताला यावेळी हा रेकॉर्ड बदलण्याची चांगली संधी आहे.\nअॅडलेडची खेळपट्टीवर जास्त गवत\nया मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे होणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी ही साधारणपणे फिरकी गोलंदाजांना मदत देणारी असते. पण भारताकडे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव सारखे फिरकीपटू असल्यामुळे अॅडलेडच्या खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्याचा निर्णय क्युरेटरने घेतला आहे. असे असले तरी भारतीय वेगवान गोलंदाजांनी मागील काही काळात परदेशात ज्याप्रकारे प्रदर्शन केले आहे ते लक्षात घेता ते ही या खेळपट्टीचा फायदा घेऊ शकतील. भारतीय संघ या सामन्यात ३ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांचे संघातील स्थान जवळपास निश्चित आहे, तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजांचे स्थान मोहम्मद शमी किंवा भुवनेश्वर कुमारला मिळण्याची शक्यता आहे.\nफलंदाजांना खेळ उंचावण्याची गरज\nभारतीय कर्णधार विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्यातच कसोटी मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात युवा सलामीवीर पृथ्वी शॉ ला दुखापत झाल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. या दोघांनाही सातत्याने धावा करण्यात अपयश आले आहे. पण सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी चांगली फलंदाजी करून आपण कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. मधल्या फळीत अनुभवी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळतील. सहाव्या क्रमांकावर हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर यष्टिरक्षणाची धुरा रिषभ पंत सांभाळेल. स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत झाली असली तरी त्यांची गोलंदाजी पूर्वीइतकीच मजबूत आहे. त्यांच्याकडे मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नेथन लायनसारखे घातक गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nएचआयव्ही बाधित महिलेने तलावात उडी घेतल्याने तलाव केला रिकामा\n‘सुरक्षित, दर्जेदार इलेक्ट्रिक साधन निर्मितीवर कंपन्यांनी भर द्यावा’\nभारतीय हॉकी प्रशिक्षकांना पुरेसा वेळ मिळायला हवा – भास्करन\nपाकिस्तानमध्ये क्रीडा क्षेत्राला अवकळा – तौकीर दार, पाकिस्तान हॉकी प्रशिक्षक\nIND vs AUS : धोनीकडून खूप काही शिकलो \nICC Test Rankings : पुजाराची चौथ्या स्थानी झेप\nहॉकीतील बदल स्वागतार्ह – दिलीप तिर्की\nIND vs AUS : कांगारूंवर भारताची स्वारी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2018-12-11T22:40:33Z", "digest": "sha1:6K3IQHCRKBRUC5H4LZMNWKIASD537GTC", "length": 7826, "nlines": 353, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संगीत - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► राष्ट्रीयत्वानुसार संगीत‎ (३ क)\n► संगीतकार‎ (४ क, २४ प)\n► ए.आर.रहमान संगीतसंग्रह‎ (१ प)\n► गाणी‎ (२ क, ३ प)\n► गायन‎ (५ क, १ प)\n► संगीत महोत्सव‎ (२ क, ३ प)\n► वाद्ये‎ (९ क, ४८ प)\n► शास्त्रीय संगीत‎ (३ क, १२ प)\n► संगीताचे प्रकार‎ (१ क)\nएकूण ३७ पैकी खालील ३७ पाने या वर्गात आहेत.\nकन्फेशन्स ऑन अ डान्स फ्लोर\nग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-11T22:36:21Z", "digest": "sha1:N3HI6QU35H7UPPRRVZ57X73URIQMGWTJ", "length": 1793, "nlines": 12, "source_domain": "marathiinternet.in", "title": "माहित�� – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nविकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. तो मराठी, इंग्लिशसहित जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकिपीडियाचा प्रकल्प हा उत्स्फुर्तपणे चालवला जातो. देणगीच्या स्वरुपात मिळालेल्या पैशांतून …\nहॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, गूगल प्लस, टम्बलर अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील दिसू लागला …\nइंटरनेट आणि डेटा सेंटर\nआपण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपली स्थिती अद्यान्वित करतो, छायाचित्र अपलोड करतो; पण ही सर्व माहिती नक्की कुठे साठवली जात असेल\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-shahid-afridi-shares-daughter-picture-with-lion-on-social-media-292384.html", "date_download": "2018-12-11T23:35:15Z", "digest": "sha1:LK52IMYGR4ZMDGEBENOF5LSUVAWJBXHD", "length": 12326, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह ?", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nशाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह \nपाकिस्तान, 11 जून : पाकिस्तानचा माजी आॅलराऊंडर क्रिकेटर शाहिद आफ्रिदी क्रिकेट जगतात चांगलाच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही त्याचा चांगला चाहता वर्ग आहे. अशातच एका फोटोमुळे शाहीद भलताच चर्चेत आलाय.\nत्याचंच झालं असं की, आफ्रिदीला चार मुली आहे. अक्सा, अजवा, अंशा आणि अस्मारा असं या चार मुलींची नाव आहे. शाहीदने आपल्या टि्वटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमुळे वादळ उठलंय.\nया फोटोखाली त्याने लिहिलंय, \"आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे मला चांगलं वाटतं. मी जेव्हा विकेट घेतो त्याची नकल माझ्या मुलीने केलीये. याची आनंद वेगळाच आहे. आणि हो, प्राण्याची काळजी घेणं विसरू नका, ते आपल्या प्रेमा आणि देखभालीसाठी लायक आहे\" असं लिहिलंय. पण गमंत म्हणजे, या फोटोत त्याचा मुलीमागे एक सिंह निवांत बसलेला आहे. त्यामुळे शाहीदच्या घरी सिंह आहे हे या फोटोवरून स्पष्ट होतंय. कारण हा फोटो त्याच्याच घरचा आहे. अशाच एका फोटोमध्ये शाहीद हरणीला दूध पाजतोय.\nत्याच्या फोटोमुळे टि्वटरवर एकच संशयकल्लोळ उडालाय. शाहीदच्या घरी खरंच सिंह आहे का , हा सिंह त्याने पाळला आहे का , हा सिंह त्याने पाळला आहे का , असे सवाल विचारले जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-12-11T23:32:10Z", "digest": "sha1:HS6UXG3W3ZUE2C2U4YKCO7JYVTGX5VZG", "length": 10384, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nवसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.\nशंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे होते. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.\nमार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. ��७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.\nफेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.\nशेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.\nविकिपीडिया मुखपृष्ठ सदर २०१८\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/google-gifts-you-santa-tracker/48942/", "date_download": "2018-12-11T23:06:12Z", "digest": "sha1:2WDXUJ3KNEBCKWK7CUAIYDIHAOZXZNC6", "length": 9037, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Google gifts you santa tracker", "raw_content": "\nघर टेक-वेक आला गुगल ‘सँटा ट्रॅकर’\nआला गुगल ‘सँटा ट्रॅकर’\nगुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे खेळ खेळू शकणा आहात.\nइथे आहे गुगलचा सँटा ट्रॅकर\nडिसेंबर महिन्यात येणारा नाताळ सण लहान मुलांचा आवडता. लाल डगला, पांढरी दाढी असलेला सँटा क्लॉज त्याच्या पोथडीतून काढून लहान मुलांना गिफ्ट देतो. म्हणून लहान मुले सँटाक्लॉजची वाट पाहत असतात. पण आता २५ डिसेंबर पर्यंत सँटाची वाट पाहण्याची गरज नाही. कारण गुगलने खास तुमच्यासाठी सँटा लवकर आणला आहे. आता कसा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल नाही का तर गुगलने खास लहानमुलांसाठी नाताळविशेष गेम्स आणले आहेत. ज्याचा आनंद लहान मुलांना लुटता येणार आहे.\nगुगलच्या होमपेजवर गेम खेळण्यासाठी इथे क्लिक करा\nगुगल दरवर्षी डिसेंबर महिन्यात लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या गोष्टी करत असते. यंदा देखील काही खास ऑनलाईन खेळ लहान मुलांसाठी आणले आहेत. हे खेळ नुसतेच मनोरंजन करणारे नाहीत. तर मुलांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत. यात गणित, बुद्धिमत्ता, चित्रकला असे अनेक विषय आहेत.\nगुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे खेळ खेळू शकणा आहात. लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही हे खेळ रोखून धरतात. मुळात विचार करुन हे सगळे खेळ खेळण्याचे असल्यामुळे लहान काय मोठे काय हे खेळ खेळायसा मजा येते हे मात्र नक्की \nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमोदींनी ‘अनिल अंबानी की जय’ म्हणावं – राहुल गांधी\nप्रियंका – निकचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन\nभाजपच्या सत्तेला गेला तडा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र\nTRS celebertion: केक कापून जल्लोष साजरा\nतेलंगणामध्ये सर ‘कार’ तेजीत; महाआघाडी मागे\nTelangana result 2018: ओवेसींचा सलग पाचवा विजय\nTelangana Results 2018: राज्यात पुन्हा ‘टीआरएस’च\nविजय माल्ल्या भारतात येणार; लंडन कोर्टाच��� मंजुरी\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/articlelist/47414330.cms?curpg=7", "date_download": "2018-12-11T23:55:30Z", "digest": "sha1:ILKHPGIG3AMDN2C2GW3DEUKCVH54X5JB", "length": 7852, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 7- Other Marathi News,Mumbai News,Cricket News | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषण\nLIVE: ५ राज्यांचे निकाल आणि विश्लेषणWATCH LIVE TV\nअरविंद जोशीवयाच्या विसाव्या वर्षी मी नोकरीला लागलो आईनं माझं लग्न ठरवलं; पण मला ती मुलगी काहीशी बालिश वाटल्यामुळे मी तिला नकार दिला...\nप्रेक्षकांमुळे मिळतो उत्साहUpdated: Oct 5, 2018, 04.00AM IST\nलग्नाच्या पार्टीत दीपिका- रणवीरचा डान्स\nवर्ध्याच्या शस्त्रागारातील स्फोटामागचं सत्य\nकोल्हापूर: आमदार मुश्रीफ-डीवायएसपी यांच्यात ख...\nजी-मेल अकाउंटची सुरक्षितता आता आपल्या हाती\nमुंबई: १७ वर्षांच्या मुलाशी लग्न; महिलेला बेड...\nनगर: पालकमंत्री राम शिंदेंचा शेतकऱ्यांना अजब ...\nमुंबई पुणे मुंबई ३\n​२ डिसेंबरला झाले हिंदू विधी\nहिंदू लग्नसोहळ्यात अशी सजली प्रियांका\nजोडा अगदी शोभून दिसतोय\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/contact/", "date_download": "2018-12-11T22:12:42Z", "digest": "sha1:DP647EL2J6BIN6VRPT3W2EZMN5LPOD5S", "length": 11059, "nlines": 147, "source_domain": "pcbtoday.in", "title": "Contact | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार क���कडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- ���शोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) - आगामी काळात मोदी, भाजप-शिवसेना यांचा पराभव करायचा हे एकच ध्येय असले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या पराभवाचे माध्यम ठरला...\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z70921122816/view", "date_download": "2018-12-11T22:40:04Z", "digest": "sha1:IBBESIREUEIRONSLO5KNVVYNAWDEPWE4", "length": 7926, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कागदी फुलें", "raw_content": "\nमृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|\nप्रीतिची हूल फुकट ना तरी \nथांब थांब, बाले आतां------\nस्मृती माझी परि नसे तुला बाई '\nस्वर्ग दोनच बोटें उरला \nप्रीतीची त-हाच उलटी असे \nमीं म्हटलें गाइन १\nमीं म्हटलें गाइन २\nदिवाळी, तो आणि मी\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\n31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.\nनळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस\nबेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर\nमी करितों तुजवर प्रेम\nअनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.\nकिति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;\nअर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.\nपरि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,\nह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;\n\"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं \nअमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी.\"\nहोऊन राहिलों अमर्याद काल मी.\nकागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,\nअर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी \nकाळजास डसले सहस्त्र विंचू मम,\nजगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.\nदुखवितां नाग उभवितो फणा आपुली,\nउसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,\n\"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,\nजाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं \nकवी - अनंत काणेकर\nदिनांक - २० नोव्हेंबर १९३५\nपु. एकी ; एकमत ; जूट ; संघटना . राष्ट्राच्या अभ्युदयाकरितां एकोप्यानें प्रयत्न करण्याची जरुरी आहे . - टि ३ . २४६ . [ एक + उप ; सं . एकात्मता - एकाप्पआं - एकापा - एकोपा . - भाअ १८३४ . ]\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/neha-dhupia-and-angad-bedi-blessed-with-a-baby-girl-7687.html", "date_download": "2018-12-11T22:17:09Z", "digest": "sha1:HMPZUNAJDJDTXPP3K3KW4JHSDY3BUQLL", "length": 18815, "nlines": 156, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नेहा धूपिया झाली आई, अंगद बेदी बाबा; लग्नाला अवघे 6 महिने | LatestLY", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nAssembly Elections Results 2018: 'पर्याय कोण' या प्रश्नात न अडकता मतदारांचा धाडसी निर्णय- उद्धव ठाकरे\nपाच राज्यांतील पराभवर म्हणजे मोदी, शाहांच्या जुलमी राजवटीला चपराक: राज ठाकरे\nAssembly Elections Results 2018: मोदी जाने वाले है, राहुलजी आनेवाले है- अशोक चव्हाण\nपैशांसाठी आईने मुलाला विकले, आरोपीला अटक\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nLalit Modi यांच्या पत्नीचे निधन\nAssembly Elections Results 2018 : विधानसभा निवडणूक निकालामधील भाजपच्या पिछाडीवर शशी थरूर यांचं खोचक ट्विट\n 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'\nविदेशातील पैसा मायदेशी पाठवण्यात भारतीय आघाडीवर: जागतिक बँक\nहवेत इंधन भरताना दोन अमेरिकन विमानांची टक्कर; सात नौसैनिक बेपत्ता\nYouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी\nकर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या\nGoogle चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा\n Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले\nVodafone ची बंपर ऑफर Prepaid ग्राहकांना 100 % कॅशबॅक मिळवण्याची संधी\nलवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप\nMaurti Cars 1 जानेवारीपासून महागणार; 'या' कार्सच्या किंमती वाढणार\nएप्रिल 2019 पासून वाहनांना High Security Number Plates लावणं बंधनकारक , ऑनलाईन ट्रॅकिंगमुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित\nIsuzu च्या गाड्या नववर्षापासून महागणार; लाखभराने वाढणार किंमती\nनवीन Bike घेत आहात 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक\nDrone च्या सहाय्याने रुग्णांना मिळणार जीवनदान\nVideo: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार\nIndia vs Australia 1st Test मॅचच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरला 2003च्या सामान्याची झाली आठवण, ट्विट् करुन जुन्या आठवणींना उजाळा\nIndia Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम\nIndia Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघावर 31 धावांनी मात करत भारताची विजयी सलामी\nIndia Vs Australia 1st Test: चौथ्या दिवसाखेरीज भारतीय संघ मजबूत स्थितीत; विजयासाठी 6 विकेट्सची गरज\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nDilip Kumar Birthday Special : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी\nKapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात (Photos)\nVirushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)\nPhotos : अभिनेता अनिकेत विश्वासराव आज या अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ\nजमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहिती आहेत का\nWedding Insurance : आता लग्न निर्विघ्न पार पडावे म्हणून काढा लग्न विमा आणि राहा निर्धास्त\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nHuman Rights Day 2018 : अशी ��ाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्याची सुरूवात \nIsha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल\nAssembly Elections Results 2018: भाजपच्या पिछाडीवर जबरदस्त मीम्स व्हायरल\n 'येथे' मिळत आहे तुम्हाला नोकरी\nViral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का\nAlien पृथ्वीवर येऊन गेले असू शकतात - NASA च्या वैज्ञानिकाचा दावा\nViral Video : जेव्हा Live Anchoring दरम्यान पाकिस्तानी पत्रकारावर आला आगीचा गोळा\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nMiss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon हिचे हटके आणि बोल्ड फोटो\nDeepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन\nEngagement Photo : इशा अंबानी आणि आनंद पिरामल\nफोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक\nनेहा धूपिया झाली आई, अंगद बेदी बाबा; लग्नाला अवघे 6 महिने\nबॉलिवूड अण्णासाहेब चवरे Nov 18, 2018 01:12 PM IST\nअभिनेत्री आणि मॉडेल नेहा धूपियाला बडती मिळाली आहे. ती आई झाली आहे. अंगद बेदी बाबा झाला आहे. आज (18 नोव्हेंबर) सकाळी एका कन्यारत्नाने नेहाच्या पोटी जन्म घेतला. नेहाने मुंबईच्या खार येथील महिला रुग्णालयात बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे नेहाने काही महिन्यांपूरर्वीच (मे 2018) विवाह केला होता. तिच्या लग्नाला अवघे सहाच महिने झाले असून, अल्पावधीतच तिने आईच्या रुपात बडती मिळवली आहे.\nप्रसारमाध्यमांनी दिलेली माहिती अशी की, लग्नापूर्वीच नेहा प्रेग्नंट होती. मात्र, प्रेंग्नंसीच्या कारणामुळे तिने गुपचूप विवाह आटोपला होता. दरम्यान, नेहाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपण लवकरच आई होणार असल्याचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवासात तिचा पती अंगदनेही नेहा प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते.\nसुरुवातीला अंगद आणि नेहाच्या मधूर संबंधांची फारशी चर्चा नव्हती. पण, क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी नोव्हेंबर 2018मध्ये विवाहे केला. त्यांनी विवाहानंतर ठेवलेल्या रिसेप्शनला नेहा आणि अंगद एकत्र पोहोचले होते. तेव्हापासून हे कपल चर्चेत आले. विशेष म्हणजे तोपर्यंत उभयतांकडून (नेहा आणि अंगद) डेटींगबद्धलही काही खुलासा झाला नव्हता. मात्र, एक वर्ष एकमेकांना डेटींग केल्यानंतर दोघांनी गुपचूप लग्न केले.\nनेहा धुपियाने शेअर केली मुलीची पहिली गोंडस झलक आणि नाव\nPriyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो\nAssembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य\nChhattisgarh Assembly Elections Results 2018 : मुख्यमंत्री Raman Singh यांनी स्वीकारला पराभव; पाठवून दिला राजीनामा\nShaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती\nगोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिम थांबवणे आपल्या हातात नाही : पालकमंत्री\nTelangana Assembly Election Results 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल,TRS चा बहुमताचा आकडा पार, चंद्रशेखर रावदेखील आघाडीवर\nRajasthan Assembly Elections Results 2018: राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल इथे पाहा ठळक घडामोडी\nChhattisgarh Assembly Elections Results 2018: छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा; पाहा अपडेट्स\nविधानसभा-निवडणूक-2018 metoo बुलंदशहर-हिंसाचार बिग-बॉस-12 प्रियंका चोप्रा राहुल गांधी isha-anand-wedding विधानसभा-निवडणूक-निकाल-2018\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-gramvikas-63292", "date_download": "2018-12-11T22:49:31Z", "digest": "sha1:DB7QAYD4RRG2KFGG7LFGJGR2LJHFJM3N", "length": 20333, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news gramvikas ग्रामविकासामध्ये मिळाली ‘लुपिन`ची साथ | eSakal", "raw_content": "\nग्रामविकासामध्ये मिळाली ‘लुपिन`ची साथ\nरविवार, 30 जुलै 2017\nग्रामीण भागाच्या एकात्मिक विकासासाठी लुपिन फाउंडेशनच्या वतीने कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, आराेग्य, राेजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत काम सुरू आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक गावांना विकासाची दिशा मिळाली आहे.\nलुपिन उद्याेग समूहाचे अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी २ आॅक्टाेबर १९८८ मध्ये लुपिन ह्युमन वेलफेअर ॲण्ड रीसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. फाउंडेशच्या माध्यमातून शाश्‍वत ग्रामविकासाचे कार्य हाती घेतले. फाउंडेशनच्या वतीने नऊ राज्यांतील ३,३०० खेड्यांमध्ये तर २००० सालापासून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये फाउंडेशनचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली १,४०२ दुर्गम गावांमध्ये विकासाची विविध कामे सुरू आहेत. या गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील ५२ गावांचा समावेश आहे.\nशाश्‍वत सिंचन सुविधांसाठी प्रयत्न\nआदिवासी शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाच्या साेयीसाठी पुणे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये छाेट्या क्षमतेच्या अकरा उपसा सिंचन याेजना उभारण्यात आल्या. या प्रकल्पामुळे केवळ भात पिकेच घेणारे शेतकरी आता भाजीपाला लागवड करू लागले आहेत. माणिकडाेह धरणातून उपसा सिंचन याेजना सुरू आहे. पाच-सहा शेतकऱ्यांसाठी एक उपसा सिंचन याेजना राबविण्यात आली. या याेजनेमुळे ६० शेतकऱ्यांना लाभ झाला असून २५० एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. यातील ६० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे.\nसोळा गावांमध्ये २ ते ३ शेतकऱ्यांचा गट करून संस्थेने ८१ विद्युत पंपाचे वाटप केले. या शेतकऱ्यांनी श्रमदानाने पाइपलाइन करून सिंचनाच्या सुविधा तयार केल्या. याचा फायदा १६२ शेतकऱ्यांना झाला असून, सुमारे ४०५ एकर क्षेत्र आेलिताखाली आले. सुमारे १६२ एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली. संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील दहा आदिवासी गावांच्यामध्ये २१ गट विहिरी झाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी फायदा झाला.\nफळबाग लागवडीसाठी वाडी प्रकल्प\nनाबार्डच्या सहकार्याने २००९ आणि २०१४ या दाेन टप्प्यांमध्ये वाडी प्रकल्प राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यासाठी ३ काेटी ७१ लाख २७ हजार तर दुसऱ्या टप्प्यासाठी २ काेटी ४४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मिळाला. या निधीमधील ७० टक्के हिस्सा नाबार्ड, तर ३० टक्के लुपिनचा हाेता. या प्रकल्पाच्या दाेन टप्प्यांमध्ये १,५०० एकरांवर फळबाग लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, काजू, पेरू आदी फळझाडांचा समावेश आहे. संस्थेने विविध गावांमध्ये वनीकरण मोहिम राबविली आहे.\nराेजगाराअभावी शहरात हाेणारे स्थलांतर राेखण्यासाठी ग्रामीण भागात राेजगारनिर्मितीसाठी फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकल्प राबविले जातात. यामध्ये मुलींना नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, शिवणकला, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राबविले जातात. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींना व्यवसाय कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले जाते.\nपाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात\nफाउंडेशनने नाबार्डच्या सहकार्याने राज्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यात मढ (ता.जुन्नर) येथे माळशेज शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. कंपनीचे ५०० सभासद असून, यामधील ९० टक्के सभासद आदिवासी आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला कंपनीच्या वतीने कृषी सेवा कें��्र सुरू केले. मार्च, २०१७ अखेर या सेवा केंद्राने ५५ लाख रुपयांची उलाढाल केली. या उलाढालीतून कंपनीला ४ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला.\nमहिला बचत गटातून आर्थिक विकास\nमहिलांना आर्थिक स्वंयपूर्ण बनविण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने ४०० बचत गट स्थापन करण्यात आले. यामध्ये जुन्नर तालुक्यात १३० आणि मुळशी तालुक्यात २७० बचत गट आहेत. गटांना व्यवसायासाठी नाबार्डच्या नॅफिन्स या पतपुरवठा सेवेद्वारे २०१६-१७ या वर्षात १ काेटी ७० लाखांचा कर्ज पुरवठा झाला. या कर्जाच्या परताव्याची हमी लुपिन फाउंडेशनने घेतली. तसेच खासगी बॅंकांद्वारे बचत गटांनी अर्थसाहाय्य मिळावे यासाठी देखील फाउंडेशनचे प्रयत्न आहेत. मुळशी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाला २५ हजार रुपयांपासून सहा वेळा कर्ज पुरवठा केला. त्यांची आता ५० लाखांपर्यंत उलाढाल वाढली आहे. या कर्जातून चार महिलांनी हाॅटेल, पॉलिहाऊस आणि चहा नाष्ट्यासाठीची हातगाडी व्यवसाय सुरू केला. गाेपालबुवा महिला बचत गटाला (रिहे, पडळवाडी, ता.मुळशी) २००९ पासून पुणे जिल्हा सहकारी बॅंक, आयसीआयसीआय आणि नाबार्डकडून विविध टप्प्यांवर सुमारे साडेतीन लाखांचा कर्ज पुरवठा करण्यात आला. यातून काही महिलांनी पशुपालन सुरू केले आहे.\nमहिलांना शेळी, कोंबडी, म्हैसवाटप\nपतीच्या अकाली निधनानंतर लहान मुले असणाऱ्या भूमिहीन विधवा महिलांच्या चरितार्थासाठी फाउंडेशनच्या वतीने शेळी, कोंबड्यांच्या बराेबरच म्हशींचे वाटप करण्यात येते. यामध्ये प्रत्येक महिलेला चार शेळ्यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप करत असताना २५ हजार रुपये फाउंडेशन आणि नाबार्डच्या वतीने, तर ५ हजार रुपये लाभार्थ्यांने द्यावयाचे असतात. शेळी व्यवसायातून आठ महिन्यांमध्ये उत्पन्न सुरु हाेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा २४ गावांतील ५५ महिलांना लाभ झाला आहे.\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भार��ीय जनता...\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nवाघोली - गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुणांचाही सहभाग\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या...\nगोव्यातील खाण अवलंबितांचे रामलिला मैदानावर आंदोलन\nपणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर...\nसोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-sanjay-miskin-writes-about-midc-land-issue-65177", "date_download": "2018-12-11T22:49:45Z", "digest": "sha1:UJKWPR2RWVGXF3WLGUO7ASEF7AER7ZJA", "length": 17606, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra news Sanjay Miskin writes about MIDC land issue 'एमआयडीसी'चे 30 हजार एकरांवर पाणी; भूखंडाची सोडली मालकी | eSakal", "raw_content": "\n'एमआयडीसी'चे 30 हजार एकरांवर पाणी; भूखंडाची सोडली मालकी\nमंगळवार, 8 ऑगस्ट 2017\nपनवेल, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक यांसारख्या भागातील एमआयडीसीने अधिसूचित केलेल्या या जमिनी आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकरणांत संयुक्‍त मोजणीस विरोध असल्याने या जमिनी पुन्हा मूळ मालकांना बहाल करण्यात येत असल्याचे कारण एमआयडीसीने दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nमुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार जेरीस आलेले असताना आता एमआयडीसीच्या भूखंडाची सरकारी मालकी खासगी व्यक्‍ती व संस्थांच्या नावे बहाल करणारा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्राला उद्योगराष्ट्र करण्यासाठी एमआयडीसीने अधिसूचित केलेली तब्बल 12 हजार 421 हेक्‍टर ( 31 हजार एकर) जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे बहाल केली आहे. त्यामुळे राज्यातील 25 औद्योगिक वसाहतींच्या उभारणीला खीळ बसली असून, उद्योगांसाठी संपादित करण्यात आलेल्या जागेची मालकी खासगी विकसक व बिल्डरांकडे गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या अधिसूचित जमिनी बहुतांश शहरालगत असल्याने त्यांच्या विनाअधिसूचित करण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधक विधिमंडळात करणार असल्याचे संकेत आहेत.\nपनवेल, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक यांसारख्या भागातील एमआयडीसीने अधिसूचित केलेल्या या जमिनी आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकरणांत संयुक्‍त मोजणीस विरोध असल्याने या जमिनी पुन्हा मूळ मालकांना बहाल करण्यात येत असल्याचे कारण एमआयडीसीने दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.\nप्रकाश महेता यांच्या प्रकरणाने भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडलेला असताना आता एमआयडीसीमधील भूखंड प्रकरणानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबरच शिवसेनेची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. हे प्रकरण विरोधकांनी विधिमंडळात लावून धरले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा मोठा दबाव येण्याची शक्‍यता आहे. महेता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत. त्यातच उद्योगमंत्र्यांचा राजीनामा विरोधकांनी मागितला, तर मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.\nइगतपुरीच्या गोंदे दुमाला येथील 30.68 हेक्‍टर जमीन 21 एप्रिल 2016 मध्ये 'स्वस्तिक प्रॉपर्टीज'साठी दिल्याचे उघड झाल्यानंतर राज्यातील 25 औद्योगिक वसाहतींमधील 31 हजार एकर जमीन अशाच प्रकारे एमआयडीसीने रिकामी केल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत.\n'सकाळ'ला मिळालेल्या कागदपत्रांनुसार एमआयडीसीचे ठिकाण, त्यासाठी अधिसूचित करण्यात आलेली सरकारी व खासगी जमीन आणि त्यानंतर विनाअधिसूचित (डिनोटिफाय) केलेल्या जमिनीचा आकार यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.\nप्रादेशिक कार्यालय : एमआयडीसी : विनाअधिसूचित केलेली जमीन :\nपनवेल : 1) वारळ औद्योगिक क्षेत्र : 378.329 हेक्‍टर\nरत्नागिरी : 1) कासाडे : 1393.46 हेक्‍टर\n2) अति. लोटे परशुराम : 0.38 हेक्‍टर\nपुणे (1) : 1) चाकण टप्पा क्र. 4 : 56.600 हेक्‍टर\n2) रांजणगाव टप्पा क्र. 3 : 811.73\n3) तळेगाव टप्पा क्र. 1 : 51.42\n4) तळेगाव टप्पा क्र. 2 : 10 हेक्‍टर\n5) तळेगाव टप्पा क्र. 5 : 43.08 हेक्‍टर\nपुणे (2) : कार्ला औद्योगिक क्षेत्र : 1165 हेक्‍टर\n: खंड विशेष आर्थिक टप्पा 3 : 1866 हेक्‍टर\n: इंदापूर-लोणी देवकर : 4.43 हेक्‍टर\nकोल्हापूर : अतिरिक्‍त शिरोली : 440.76 हेक्‍टर\nधनगरवाडी (खंडाळा टप्पा) : 0.73 हेक्‍टर\nवाठार तर्फ वडगाव : 106.43 हेक्‍टर\nवडगाव कसबा पेठ : 334 हेक्‍टर\nखंडाळा टप्पा-3, बावडा : 18.50 हेक्‍टर\nखंडाळा टप्पा-3, शिवाजीनगर : 31.36 हेक्‍टर\nखंडाळा टप्पा-3, अहिरे : 25.32 हेक्‍टर\nकोरेगाव भाटमवाडी : 17.91 हेक्‍कर\nसांगली : शिराळा विकास केंद्र : 11.79 हे.\nनियोजित पेठ व अतिरिक्‍त पेठ : 184.71 हे.\nअतिरिक्‍त कडेगाव : 28.81\nअतिरिक्‍त विटा : 189.96 हे.\nपेठ टप्पा क्र.2 : 164.62 हे.\nमालेगाव : 3494 हे.\nगोंदे दुमाला : 30.68 हे.\nउस्मानाबाद विमानतळ विस्तारीकरण : 78.12 हे.\nनळदुर्ग : 24.00 हे.\nअतिरिक्‍त लातूर मौजे साखरा : 193.97 हे.\nमारतळा : 582.89 हे.\nनांदेड विमानतळ विस्तारीकरण : 191 हे.\n1) कोपरना, चंद्रपूर : 904 हे.\nरसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव\nरसायनी (रायगड) - रसायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची...\nरसायानीसाठीच्या बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजी\nरसायानी (रायगड) - परिसरात पनवेल एस टी आगाराच्या वतीने एस टी बसच्या फे-या चालविण्यात येत आहे. त्यापैकी काही एस टी बसच्या फे-या साधारण दहा दिवसापासुन...\nदुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा\nपालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम...\nमिरचीचा भाव घसरल्याने चाकणला शेतकरी नाराज\nचाकण - येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला एका किलोला फक्त सोळा ते अठरा...\nगुरुवार, ता. २२. वेळ : दुपारी २ ची. स्थळ : ओरियन मॉल. हे पनवेल शहरातील एक सर्वांत गजबजलेले ठिकाण. या चारमजली इमारतीत सुमारे शंभराहून अधिक दुकाने आणि...\nमुंबई - मुंबई परिसराची झपाट्याने होणारी वाढ सुयोग्य, तसेच नियोजनबद्ध व्हावी, या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-baramati-news-pulaksagarji-maharaj-64299", "date_download": "2018-12-11T23:19:55Z", "digest": "sha1:4G3UACECKVTDB5FLJTJRPSP7P65PZUYV", "length": 16415, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news Baramati news Pulaksagarji maharaj नेचर बदलो, फ्यूचर बदल जायेगा: पुलकसागरजी महाराज | eSakal", "raw_content": "\nनेचर बदलो, फ्यूचर बदल जायेगा: पुलकसागरजी महाराज\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nनेल्सन मंडेला, मदर तेरेसा किंवा लता मंगेशकर यांच्याकडे सौंदर्य नव्हते पण त्यांचे कर्तृत्वच इतके महान होते की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्याची दखल जगाला घ्यायला लावली, त्या मुळे जोडीदार भलेही फार सुंदर किंवा श्रीमंत नसला तरी चालेल पण कुटुंबियांना सांभाळून घेणारा हवा, असे महाराजांनी सांगितले.\nललिता पवार नव्हे निरुपा रॉय बना....\nबारामती : स्वतःच्या स्वभावात आणि दैनंदिन व्यवहारात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश प्राप्त झाले, तर माणसाचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. कोणताही तंत्र मंत्र नाही तर आपल्या स्वभावातील चांगला बदलच आपले नशीब बदलवू शकतो, नेचर बदलो...फ्यूचर बदल जायेगा....असा संदेश राष्ट्रसंत 108 पुलकसागरजी महाराजांनी दिला.\nबारामतीत चार्तुमासानिमित्त दिगंबर जैन बांधवांच्या वतीने सुरु असलेल्या ज्ञानगंगा महोत्सवात ते बोलत होते. मुलीचे घर कसे सुरक्षित ठेवाल हा महाराजांच्या व्याख्यानाचा विषय होता. बहुसंख्य मुली ज्या सासरी जातात ते सासर खराब नसते तर मुलीवर आई वडीलांनी केलेले संस्कार व्यवस्थित नसतात त्या मुळेच मुलीला अडचणींना सामोरे जावे लागते, असे महाराज म्हणाले. सासरी गेल्यानंतर त्या घराला स्वर्ग बनवायचे की नरक हे त्या मुलीच्याच हातात असते आणि त्या मुलीच्या आईवडीलांची मनोधारण आणि तिच्यावर झालेले संस्कारच हे निश्चित करतात.\nमुलांना आणि मुलींनाही सुंदर किंवा पैसा असणारा जोडीदार हवा असतो ही गैरसमजूत आहे, आपल्या जोडीदाराला समजून घेणारा आणि माया करणारा जोडीदारच प्���त्येकाला अपेक्षित असतो ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे महाराजांनी नमूद केले. आपल्या मुलीचे लाड जरुर करा, तिच्या गरजाही पूर्ण करा पण मोठ्यांचा आदर, परस्परांप्रती स्नेह ठेवण्यासह दुस-याच्या घरात गेल्यावर समजून घेण्याची सवय आपल्या मुलीला आई वडीलांनी लावायला हवी, अन्यथा लग्नानंतर मुलीचे सासर हे स्वर्ग बनू शकणार नाही.\nनेल्सन मंडेला, मदर तेरेसा किंवा लता मंगेशकर यांच्याकडे सौंदर्य नव्हते पण त्यांचे कर्तृत्वच इतके महान होते की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्याची दखल जगाला घ्यायला लावली, त्या मुळे जोडीदार भलेही फार सुंदर किंवा श्रीमंत नसला तरी चालेल पण कुटुंबियांना सांभाळून घेणारा हवा, असे महाराजांनी सांगितले.\nललिता पवार नव्हे निरुपा रॉय बना....\nसूनेवर प्रेम करायला सासूने शिकायला हवे आणि सासू सासरेही जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांनी सूनेसाठी काहीतरी भेटवस्तू आठवणीने आणायला हवी, यातून स्नेह वाढतो, प्रेम वाढते, असे सांगत महाराजांनी सासूने ललिता पवार सारखी नाही तर निरुपा रॉय सारखी सासू बनण्याचा प्रयत्न करा, असे उदाहरण या वेळी दिले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nआंबोली: दारुच्या नशेत युवक पडले दरीत (व्हिडिओ)\nसत्ताधाऱ्यांचा बहिष्कार कायम; विधानपरिषद तहकूब\nकाश्मीर: दहशतवाद्यांच्या गोळीबारात मेजरसह जवान हुतात्मा\nमराठा क्रांती मोर्चा म्हणजे दाबून ठेवलेल्या असंतोषाचा उद्रेक\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करा: सचिनपोटे\nकऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू​\nकोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nधुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार​\n\"सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीची निविदा​\nडोकलाम: चीनची पुन्हा धमकी; भारताचाही ठाम नकार​\nनितीशबाबूंचे नवे सरकार जास्त कलंकित​\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\n11 डिसेंबर पासुन महाडमधील रस्ते व नागरिक मोकळा श्वास घेणार\nमहाड : महाड शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी महाड नगरपालिकेने 11 डिसेंबर पासुन मोहिम होती घेण्याचे निश्चित केले असुन 13...\nऔरंगाबाद - शिवाजीनगर परिसरातील भुयारी मार्गाचा प्रश्‍न सुटणार\nऔरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी...\nमनसेच्या ‘पायाभरणी’वर भाजपचे इमले..\nशहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात...\nआकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी तरुणांमध्ये \"डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड\nपुणे : सुंदर दिसण्यासाठी \"डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड तरुणांमध्ये सध्या लोकप्रिय होऊ लागला आहे. गालावरचे पिंपल्स काढण्यापासून ते त्वचा...\nस्टॅच्यु ऑफ युनिटीमुळे गुजरातमध्ये पर्यटनाच्या नव्या संधी : कमलेश पटेल\nपुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-11T22:51:00Z", "digest": "sha1:OGEP5RAXGKURM324YY3N6K4UWPJIP7TD", "length": 3157, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "गप्पा | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nजीटॉक मित्र विनंती आणि गुप्त चॅट\nजीटॉक ही गूगल मार्फत पुरवली जाणारी चॅट सुविधा आहे. मित्रांशी इंटरनेटच्या माध्यमातून गप्पा मारण्यासाठी जीटॉक हे एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेकजण जीमेलच्या …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2010/01/blog-post_04.html", "date_download": "2018-12-11T23:47:11Z", "digest": "sha1:7AK4J3ZFKCERTYWW44HX3QBQJ4DFK2PT", "length": 24991, "nlines": 192, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : भारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे, १९९३", "raw_content": "\nभारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे, १९९३\nमाझा एक मित्र अमेरिकेत राहतो. त्याने एकदा आपल्या मुलीला भारतात पाठविले. भारत पहायला. आपला देश कसा आहे, आपला गाव कसा आहे, तेथील लोक कसे आहे, निसर्ग कसा आहे, नद्या कशा आहे, वगैरे अनेक गोष्टी तिने पहाव्यात अशी त्याची इच्छा होती. मुलगी दहा बारा वर्षांची, अमेरिकेत शिकलेली, वाढलेली. विमानातून मुंबईत उतरली. काही दिवसांनी आमच्या गावी आली. काही दिवसताच कंटाळी. कोणकोणत्या गोष्टी तिला आवडल्या नाहीत, हे मी सांगण्याची गरज नाही. आपण कल्पनेने सहज ओळखू शकाल.\nपण महत्त्वाची बाब होती ती म्हणजे भाषा. तिला मराठी बऱ्यापैकी येत नव्हती त्यामुळे तिचा कोंडमारा झाला होता. तिच्या अनेक शंका होत्या. त्यांचे निरसन करणे मला कठिण जात होते. एकेदिवशी तिने `म्हैस अशी असते' असा प्रश्न विचारला आणि आश्चर्य व्यक्त केले. `आम्ही चहासाठी दूध वापरतो, ते याच म्हशीचे ', असे जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा ``शीऽऽ'' असा उद्‍गारच तिच्या तोंडून बाहेर पडला. शिवाय तिचे तोंड पहाण्यासारखे झाले होते.\n``अंकल, असल्या घाणेरड्या, काळ्या , डर्टी प्राण्याचे दूध तुम्ही चहासाठी वापरता म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता'' असे तिने एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. आपण असला चहा यापुढे पिणार नाही. तिने असा निश्चय का करू नये'' असे तिने एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. आपण असला चहा यापु��े पिणार नाही. तिने असा निश्चय का करू नये अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष तिचे जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले. शिवाय तिच्या आईवडिलांनी तिच्यामनात स्वदेशाबद्दल स्वाभिमान. प्रेम निर्माणच केले नसेल तर तिचादोष काय तिचे जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले. शिवाय तिच्या आईवडिलांनी तिच्यामनात स्वदेशाबद्दल स्वाभिमान. प्रेम निर्माणच केले नसेल तर तिचादोष काय आपण भारतीय लोक स्वदेशाबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल कितीसे भरभरून बोलतो, कितीसए जिव्हाळ्याचे बोलतो आपण भारतीय लोक स्वदेशाबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल कितीसे भरभरून बोलतो, कितीसए जिव्हाळ्याचे बोलतो त्या मुलीने मात्र मला विचार करायला लावले.\nमाझे मन `इंग्रजांच्या' नव्या संस्कृतीविषयी विचार करू लागले. आम्हा भारतीयांना परक्यांच्या गोष्टी फार आवडतात. इंग्रजांची भाषा आपल्याला मोहिनी घालते की नाही ही एकच गोष्ट अशी आहे की, या देशातले भलेभले तिच्या प्रेमात पडले आनि प्रेमासाठी मेल. श्रीकृष्णाने पूतना मावशीला मारले ही एक पुराणातली गोष्ट. इंग्रजी भाषा ही आपली मावशी आहे, असा अनेकांचा समज आहे. आजचे श्रीकृष्ण `आई मरो अन्‌ मावशी जगो' असेच म्हणतात. मागील शतकात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी याच मावशीला डोक्यावर घेतलेहोते. इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध म्हणून तिचा गौरव केला होता. तो गौरव आजही चालू आहे. किंबहुना या मावशीबद्दलचे लोकांचे प्रेम वाढतच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक वाढत आहे. वाढो बापडे. भारतात `इंडिया' नावाचा देश आहे. त्या देशातील लोकांना इंडियन्स्‌ म्हणतात. तेही स्वतःला इंडियन्स्‌ म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असतील तर इतरांनी बोटे का मोडवीत ही एकच गोष्ट अशी आहे की, या देशातले भलेभले तिच्या प्रेमात पडले आनि प्रेमासाठी मेल. श्रीकृष्णाने पूतना मावशीला मारले ही एक पुराणातली गोष्ट. इंग्रजी भाषा ही आपली मावशी आहे, असा अनेकांचा समज आहे. आजचे श्रीकृष्ण `आई मरो अन्‌ मावशी जगो' असेच म्हणतात. मागील शतकात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी याच मावशीला डोक्यावर घेतलेहोते. इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध म्हणून तिचा गौरव के���ा होता. तो गौरव आजही चालू आहे. किंबहुना या मावशीबद्दलचे लोकांचे प्रेम वाढतच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक वाढत आहे. वाढो बापडे. भारतात `इंडिया' नावाचा देश आहे. त्या देशातील लोकांना इंडियन्स्‌ म्हणतात. तेही स्वतःला इंडियन्स्‌ म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असतील तर इतरांनी बोटे का मोडवीत तेली का तेल जले, मशालजीका जी जले तेली का तेल जले, मशालजीका जी जले इंडियातले हे तेली आणि मशालजी एकच आहेत.\nविष्णुशास्त्री चिपळूणकर खरा थोर माणूस, मराठी भाषा ही त्यांना एखाद्या चिखलात बसलेल्या, रूतलेल्या म्हशीसारखे वाटली असेल काय तसे म्हणावे तर कठीण. कारण पुन्हा ते स्वतःला मराठीचे शिवाजी म्हणवत असत. आपण भारतीय लोक एकदम हुशार. `परभाषा' `स्वभाषा' करून घेण्यात केवढं औदार्य दाखवितो तसे म्हणावे तर कठीण. कारण पुन्हा ते स्वतःला मराठीचे शिवाजी म्हणवत असत. आपण भारतीय लोक एकदम हुशार. `परभाषा' `स्वभाषा' करून घेण्यात केवढं औदार्य दाखवितो आता तर इंग्रजीसारख्या भाषेशिवाय आणकी एकादी भाषा जगात असू शाकते, यावर या मंडळींचा विश्वासच नाही. त्यांची नैतिकता एवडी उंचावली आहे की बोलून सोय नाही.\nजगाच्या पाठीवर स्वभाषा नसलेला देश म्हणजे भारत. असे का आक्रमकांची भाषा स्वीकारायची ही इतल्या शासकवर्गाचा नित्याचा नियम आहे. शासक हे सत्तेचे महत्त्वाचे स्थान बाळगून असतात. त्यांनी स्वतःच्या स्थानांपलीकडे देशाला काही स्थान आहे, स्वभाषेला काही स्थान आहे, असे का मानावे आक्रमकांची भाषा स्वीकारायची ही इतल्या शासकवर्गाचा नित्याचा नियम आहे. शासक हे सत्तेचे महत्त्वाचे स्थान बाळगून असतात. त्यांनी स्वतःच्या स्थानांपलीकडे देशाला काही स्थान आहे, स्वभाषेला काही स्थान आहे, असे का मानावे असे मानल्यामुळे आपल्या पदरात असे काय मोठे पडणार आहे असे मानल्यामुळे आपल्या पदरात असे काय मोठे पडणार आहे स्वतःचा देश नसलेले लोक, स्वतःची भाषा नसलेले लोक, स्वतःची संस्कृती नसलेले लोक, असे आम्हाला कोणी हिणविले म्हणून आमचे काय वाकडे होणार आहे स्वतःचा देश नसलेले लोक, स्वतःची भाषा नसलेले लोक, स्वतःची संस्कृती नसलेले लोक, असे आम्हाला कोणी हिणविले म्हणून आमचे काय वाकडे होणार आहे आपण नित्यनियमाने वाघिणीचे दूध पीत राहू या आपण नित्यनियमाने वाघिणीचे दूध पीत राहू या लोकांना काय वाटते, याचा विचाअ करण्याचे कारण नाही.\nनिर्लज्ज माणूस सदासुखी असतोच का नाही आपण अकारण `इंडिया'चा उद्धार करीत राहतो. भारत हा काही `इंडिया पेक्षा मोठा नाही. `ब्रिटीश' `इंडियन' सरकारचा विजय असो.\nरशियात झालेल्या एका भाषापरिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती मालतीबाई बेडेकर यांनी एक आठवण सांगितली होती. ती मोठी मार्मिक आहे. भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या लेखककवींना या परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. परिषद संपली तेव्ह सर्व भारतीय कविलेखक एकत्र आले आणि इंग्रजीत बोलू लागले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका रशियन लेखकाने त्यांना विचारले, ``तुमच्या देशाला स्वतंत्र भाषा नाही काय तुम्ही सारेजण इंग्रजीसारख्य़ा परकीय भाषेत का बोलता तुम्ही सारेजण इंग्रजीसारख्य़ा परकीय भाषेत का बोलता ही तर तुम्हांला, तुमच्या देशाला गुलाम करणाऱ्या देशाची भाषा ही तर तुम्हांला, तुमच्या देशाला गुलाम करणाऱ्या देशाची भाषा'' हे ऐकून सर्व भारतीय कवि, लेखक निरूत्तर झाले होते. आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असे मालतीबाई बेडेकरांनी सांगितले.\nआम्हाला आमच्या भाषेत बोलायला कमीपणा वाटतो, हे त्याचे कारण असेल का मग रशिया, फ्रांस, जपान, चीन या देशांचे पंतप्रधान आमच्या देशात आल्यावर आपापल्या भाषेत का बोलतात मग रशिया, फ्रांस, जपान, चीन या देशांचे पंतप्रधान आमच्या देशात आल्यावर आपापल्या भाषेत का बोलतात त्यांना कमीपणा वाटत नाही काय\nमुंबईच्या एका संस्थेत रशियन भाषा शिकविण्याचे वर्ग चालतात. तेथे मी कधी कधी जात असे. एकदा एका मुलीला सहज गमतीने प्रश्न विचारला.\n`काय ग, तू रशियन का शिकतेस\n`रशियाचं आपल्या देशावर कधीकाळी राज्य आलं तर चटकन नोकरी मिळेल' असं त्या मुलीन उत्तर दिलं होतं. या तिच्या उत्तरात भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंब उमटलं आहे. मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता' असं त्या मुलीन उत्तर दिलं होतं. या तिच्या उत्तरात भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंब उमटलं आहे. मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता तेव्ह त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच असतं. मुलांच्या आईवडीलांची मनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते हे याचे कारण आहे.\nइंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकर���' हेच असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढा धसका का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते. `मी ज्ञानासाठी शिकतो' `ज्ञान विचाअ करायला शिकविते,' म्हणून शिकतो' असे कोनीही उत्तर देत नाही. `भाकरी आणि भाकरी' मिळविणे एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळेच मिलते हा लोकांचा समज आहे. आणि तो त्यांनीच पसरविलेला आहे. भारतातील हे इंडियन लोक धन्य होत. याला विनाशकाले विपरीत बुद्धई म्हणता येईल. समाजातील `महाजन' ज्या वाटा मिळतात, त्याच बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर अशी धारणा होते., नव्हे असते.\nशिवाय अशा शाळांत राष्ट्रीय एकात्मता फार लवकर येते. राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रचाराची नव्याने गरज भासत नाही. फक्त हवा तो भरपूर पैसा इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा कॉन्व्हॅट स्कूल म्हणजे प्रतिष्ठेची केंद्रे. एरव्ही ज्यांना फी भरणे परवडत नाही तेही या शाळांत आपल्या मुलांना घालतात, फी भरतात, म्हणेल ती फी किंवा मागाल ती फी विना तक्रार भरण्याची तयारि दाखवितात. बाकी `नेटीव्ह' लोकांच्य शाळा नेट लावून चालवायच्या, तेथे पाच रुपये मदत करा म्हटले तरी लोक नाराज होतात. पैसे नसतात. ते तरी काय करणार\n`मटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले आणि `झटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले अगदी शेजारी- शेजारी बसू शकतात. `पॉकेटमार' किंवा `काळाबाजार ' करणाऱ्यांची मुले सुद्धा शेजारी शेजारी बसु शकतात. धर्म, भाषा, प्रांत, वर्ण यांच्या भिंती कोसळतात. अगदी सरकारी क्लासवन ऑफिसरचा मुलगा आणि त्याच्याच शिपायाची मुलगी शेजारी शेजारी बसु शकतात. डॉक्टर, वकील, व्यापारी या सर्वांनाच वाटते की इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी मिळवून देणारी ती गुरूकिल्ली आहे. इंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही हेच खरे आहे. आपण आजही इंग्लडंच्या राणीचा राज्यकारभार तर सांभाळीत नाही ना पुन्हा जर इंग्रजांचे राज्य आलेच तर अडचण नको. आयतीच भाषा उपयोगी पडेल.\nसाहित्य, सर्व प्रकारच्या कला, थोरांची चरित्रे ही तर ज्ञान संपादनाची, संस्कृतीच्या संवर्धनाची, अभ्यासाची साधने. यांचे पुढे काय होणार ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांचे काय करणार ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांचे काय करणार आधुनिक कविलेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेचे काय होणार आधुनिक कविलेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेचे काय होणार कॉमिक्सच्या चाऱ्यावर वाढणारी ही मुले पुढल्या आयुष्यात `ढिशॉंनऽऽ ढिशॉंनऽऽ' च्या वाटेने तर जाणार नाहीत ना कॉमिक्सच्या चाऱ्यावर वाढणारी ही मुले पुढल्या आयुष्यात `ढिशॉंनऽऽ ढिशॉंनऽऽ' च्या वाटेने तर जाणार नाहीत ना शिवाय आमची मुले मराठी म्हशींचे दूध पिऊन वाघाची डरकाळी कशी फोडणाअ शिवाय आमची मुले मराठी म्हशींचे दूध पिऊन वाघाची डरकाळी कशी फोडणाअ `काहीही होवो, तुम्हांला या उठाठेवी हव्यात कशाला `काहीही होवो, तुम्हांला या उठाठेवी हव्यात कशाला' असा माझा आतला आवाज मला अलीकडे सतावू लागला आहे.\n--डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे, १९९३\nविशेष आभार: रवींद्र पवार\n[सदर लेख ए-मेल द्वारे मिळालेला आहे ]\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:23 PM\nखूप बरे वाटले लेख ब्लोग वर टाकल्याबद्दल\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nप्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या ...\nपुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा \nभिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन आणि ...\nअंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, पुणे...\nमराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण अस...\nराष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती\nमराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना\nथ्रीच नाही, अनेक इडीयट आहेत या देशात\nभारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे...\nक्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्य हार्...\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-chief-ministers-instructions-gst-grants-66379", "date_download": "2018-12-11T23:17:33Z", "digest": "sha1:LH6FOMVZK2NARLDMQYDZ2HD34ERQEMJ4", "length": 16179, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Chief Minister's instructions on GST grants जीएसटी अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर | eSakal", "raw_content": "\nजीएसटी अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nनागपूर - नागपूर महापालिकेला २०१२-१३ या वर्षातील जकात कर व त्यावर दरवर्षी १७ टक्के वाढीनुसार जीएसटी अनुदान देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त व नगरविकास विभागाला दिले होते. मात्र, या उभय विभागांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर बसविल्याचे सूत्राने नमूद केले.\nनागपूर - नागपूर महापालिकेला २०१२-१३ या वर्षातील जकात कर व त्यावर दरवर्षी १७ टक्के वाढीनुसार जीएसटी अनुदान देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त व नगरविकास विभागाला दिले होते. मात्र, या उभय विभागांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर बसविल्याचे सूत्राने नमूद केले.\nजुलै महिन्यातील ४२.४४ या अनुदानात १८ कोटींची वाढ करून ऑगस्टमध्ये ६०.२८ कोटी दिले. परंतु, महापालिकेने दरवर्षी १०६७ कोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेला दरमहा ९१ कोटी मिळणे अपेक्षित असल्याचे उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. महापालिकांना राज्य शासनाकडून एलबीटी व जकातीची भरपाई म्हणून जीएसटी अनुदान देणे मागील महिन्यापासून सुरू झाले. एलबीटी सुरू झाल्यानंतर नागपुरातूनच त्याविरुद्ध मोठे आंदोलन झाले. अनेकांनी नोंदणीच केली नाही तर काही व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेला त्याचा मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटी अनुदानासाठी महापालिकेला मिळणाऱ्या एलबीटीऐवजी २०१२-१३ या वर्षात मिळालेल्या ४४५ कोटींचा जकात कर व दरवर्षी त्यात १७ टक्‍क्‍यांच्या वाढीचा आधार घेण्याची विनंती महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. मात्र, जीएसटी अनुदान देताना वित्त व नगर विकास विभागाने एलबीटीमुळे फटका बसलेल्या महापालिकेच्या उत्पन्नाचा आधार न घेता औरंगाबाद, नाशिकसारख्या एलटीबीचा लाभ झालेल्या महापालिकेच्या उत्पन्नाच्या आधार घेतल्याचे सूत्राने सांगितले. त्यामुळेच नागपूर महापालिकेला अंदाजापेक्षाही अल्प अर्थात जुलै महिन्यात ४२.४४ कोटी मिळाले. त्यामुळे महापौर नंदा जिचकार व इतर पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जकातीचा आधार घेऊनच नागपूर महापालिकेला अनुदान देण्याची बाब पटली. त्यांनी वित्त व नगर विकास विभागाला जकातीचा आधाराने जीएसटी अनुदान देण्याचे निर्देश दिले होते. वित्त व नगर विकास विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार वाढ केली, परंतु तीही अल्प असल्याचे सूत्राने सांगितले.\nअशी होती मनपाची मागणी\n२०१२-१३ या वर्षात मिळालेला ४४५ कोटींचा जकात कर व दरवर्षी त्यात १७ टक्‍क्‍यांच्या वाढीचा आधार घेत जीएसटी अनुदान देण्याची विनंती महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. ही मागणी वार्षिक १०६७ कोटींची होती. अर्थात महापालिकेला दरमहा ९१ कोटी मिळणे अपेक्षित होते.\nजुलै महिन्यात राज्य शासनाने ४२.४४ कोटी रुपये अनुदान दिले. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली. शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर राज्य शासनाने ऑगस्टचे अनुदान वाढवून ६०.२८ कोटी दिले. मात्र, अद्याप दरमहा ३० कोटींचा फटका महापालिकेला बसत आहे.\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\n12 हजार मातांचे बाळंतपण घरीच\nनागपूर - प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक...\n25 वर्षांनंतर ब्रह्मपुरीत कॉंग्रेसची सत्ता\nनागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी...\n12 हजार मातांचे बाळंतपण घरीच\nनागपूर : प्रगतिशील महाराष्ट्रातील दुर्गम भाग, तांडे, आदिवासी पाडे तसेच झोपडपट्ट्यांमध्ये यावर्षी 12 हजार 820 मातांचे बाळंतपण घरीच झाल्याची सार्वजनिक...\nपुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर ज��ल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली...\nनागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathiinternet.in/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-12-11T22:00:03Z", "digest": "sha1:TH5TJWTDEJYVYAX7L7557KWN4XIPKYKC", "length": 6319, "nlines": 31, "source_domain": "marathiinternet.in", "title": "अनुप्रयोग – मराठी इंटरनेट अनुदिनी", "raw_content": "\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nवेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url …\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nया अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.\nआजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …\nआता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी …\nस्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप\nस्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा …\n‘ईमेल’ व ‘मोबाईल क्रमांक’वर पैसे पाठवणे\nआजकाल ‘ऑनलाईन शॉपिंग’ आणि ‘इंटरनेट बँकिंग’चा वापर वाढू लागला आहे. अजूनही काही लोक इंटरनेट बँकिंगबाबत साशंक आहेत. पण एकंदरित समाजाचा विचार करता …\nबिल भरायला विसरु नका\nलाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, ��त्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श्युरन्स, अँटिव्हायरस, …\nशिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग\n‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी …\nमला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी …\nहळूहळू इंटरनेटचे जगभरातील जाळे वाढत चालले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, चित्रफीत, असे माध्यमप्रकार हे आता आपल्या सोयीनुसार व सवडीनुसार उपलब्ध होऊ लागले आहेत. …\nग्रहतार्‍यांचा अवकाशातील प्रवास लहानपणी मी तासंतास पहात रहायचो. पण आपण जो ग्रह किंवा तारा पहात आहोत, तो नेमका कोणता आहे\nमानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत …\n© कॉपिराईट २०१५ - marathiinternet.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gst-bad-timing-clock-56696", "date_download": "2018-12-11T23:36:00Z", "digest": "sha1:PSEHGRIFK55GCDADBFXHSDIYRKN5XUDS", "length": 13144, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "GST: bad timing of clock! जीएसटी: घड्याळाची वाईट वेळ सुरू! | eSakal", "raw_content": "\nजीएसटी: घड्याळाची वाईट वेळ सुरू\nशनिवार, 1 जुलै 2017\nपुणे: 'एक देश, एक बाजारपेठ, एक कर' हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्योत्तर काळातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या मांडणीतील सर्वांत महत्त्वाचा बदल आजपासून झाला आहे. वस्तू व सेवाकर (जीएसटी) देशभरात लागू झाला आहे. मात्र घड्याळाची वाईट वेळ सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी वेळ आता महागणार आहे. कारण जीएसटीनंतर हातातील घड्याळ्यावरील कर वाढणार आहे.\nहातातील घड्याळ्यावरील कर आधी 20.64 टक्के होता. तो आता 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. त्यामुळेच आता वेळ महागणार आहे, असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.\nपुणे: 'एक देश, एक बाजारपेठ, एक कर' हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्योत्तर काळातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या मांडणीतील सर्वांत महत्त्वाचा बद�� आजपासून झाला आहे. वस्तू व सेवाकर (जीएसटी) देशभरात लागू झाला आहे. मात्र घड्याळाची वाईट वेळ सुरू झाली आहे. त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे वापरायची सवय आहे त्यांच्यासाठी वेळ आता महागणार आहे. कारण जीएसटीनंतर हातातील घड्याळ्यावरील कर वाढणार आहे.\nहातातील घड्याळ्यावरील कर आधी 20.64 टक्के होता. तो आता 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. त्यामुळेच आता वेळ महागणार आहे, असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.\nसर्व शेतमाल, अन्नधान्यावर जीएसटी लावला जाणार नाही, हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात बाजारपेठेत 95 टक्के विकल्या जाणाऱ्या ब्रॅंडेड मालाला पाच टक्के कर लागू झाला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये भेसळ होऊ नये म्हणून या संदर्भात कायदा करण्यात आला होता. त्यामुळे या वस्तू पॅकबंद स्वरूपात विकल्या जातात. तरीही त्यावर पाच टक्के कर आकारला जात असल्याने सामान्य माणसाच्या हिताच्याविरुद्ध ही आकारणी ठरावी. ब्रॅंडेड वस्तू आजकाल सर्वच मध्यमवर्गीय घेत असल्याने त्यांना या वाढीव दरामुळे महागाईचा सामना करावा लागणार आहे. साखर, बेदाणे, काजू यावरही पाच टक्के कर बसविला आहे, तर तुपावरील कर पाच टक्‍क्‍यांवरून बारा टक्के केला आहे. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयांचा दर दिवसाचा खर्चाचा भार वाढेल.\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nपिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्���ात...\nजीएसटी पद्धत अन्यायकारक - सुप्रिया सुळे\nजेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bmc-balance-amount-1644429/", "date_download": "2018-12-11T22:43:03Z", "digest": "sha1:74OXXA5ULS64C65G2TDPYPX5N63FHEJ3", "length": 12309, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BMC balance amount | बडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nबडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले\nबडय़ा कंपन्या, विकासकांनी पालिकेचे ४५०० कोटी थकविले\nआपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये रवी राजा यांनी वरील गौप्यस्फोट केला.\nमुंबई महानगरपालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचा गौप्यस्फोट\nवस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणीनंतर जकात बंद झाली आणि मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनला. मात्र बडय़ा कंपन्या आणि विकासकांबरोबर अन्य १०० जणांनी तब्बल ४५०० कोटी रुपये मालमत्ता कर बुडविला असून त्यामध्ये भारत डायमंड, कोहिनूर मॉल, रिलायन्स आदींचा समावेश असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सोमवारी पालिका सभागहात केला.\nपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे सादर केला होता. गेल्या आठवडय़ात रमेश कोरगावकर यांनी आगामी वर्षांचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पावर सोमवारी पालिका सभागृहात चर्चा सुरू झाली. आपल्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये रवी राजा यांनी वरील गौप्यस्फोट केला.\nप्रशासनाने चालू आर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता करापोटी ५४०१ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष निश्चित केले होते. मात्र ५ मार्चपर्यंत पालिकेला ३७८६ कोटी ८५ लाख रुपये कर वसूल करण्यात आला असून उर्वरित १६१५ कोटी ६४ लाख रुपये १८ दिवसांमध्ये कसे वसूल करण्यात येणार, असा सवाल रवी राजा यांनी केला.\nमालमत्ता कराची तब्बल ४५०० कोटी रुपयांची थकबाकी वादामुळे वसूल होऊ शकलेली नाही. वादात असलेली ही रक्कम वाढतच आहे. या रकमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.\nवस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर जकात कर बंद करण्यात आला. त्यामुळे जकात कर विभागातील तब्बल ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची करनिर्धारण व संकलन विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करुनही प्रशासनाला चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात निश्चित केलेले कराच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठता आलेले नाही, अशी खंतही रवी राजा यांनी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-11T23:56:13Z", "digest": "sha1:55OWWU3CVLJTZPBDNRE4U6X7PFFIYKXT", "length": 6269, "nlines": 119, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "सेवा | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व अपील केसेस पुरवठा न्यायालयीन महसूल प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा\nजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे न्यायालयातील अपील केसेसचे निर्णय\nमहास्वयम रोजगार महाराष्ट्र शासन\nऑनलाईन तक्रार दाखल करणे .\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 10, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-shivaji-university-sub-division-khanapur-113432", "date_download": "2018-12-11T22:56:30Z", "digest": "sha1:K7JKNKUYNYSHREQ7MWASHAGOWC73KPMC", "length": 13947, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Shivaji University sub division to Khanapur खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र देण्याबाबत नगरपंचायतीत ठराव | eSakal", "raw_content": "\nखानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र देण्याबाबत नगरपंचायतीत ठराव\nबुधवार, 2 मे 2018\nखानापूर - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे.\nखानापूर - नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतीने उपकेंद्र व जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव केला. उपकेंद्रासाठीच्या निकषानुसार नगरपंचायतीने सर्व मदत व सहकार्य देण्याचे ठरवले आहे. नगरपंचायतीत सर्वप्रथम ठराव करून पहिले पाऊल उचलले.\nखानापूर घाटमाथ्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. घाटमाथ्यावरील मोठी बाजारपेठ आहे. खानापूर गाव विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर आहे. उपकेंद्र झाल्यास घाटमाथ्यावरती मोठी शैक्षणिक क्रांती होईल. या भागाचा भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे.\nउपकेंद्रासाठी खानापूरमध्ये १०० एकरवर जागा.\nविजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत ठिकाण.\nमोठा पाझर तलाव जवळ, मुबलक पाणी उपलब्ध.\nटेंभू योजनेचेही पाणी येणार असल्याने अडचण नाही.\nमाजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी घाटमाथ्यावरील सर्व ग्रामपंचायतींना असे आवाहन केले, त्यांनी म्हटले आहे, की उद्या (ता. एक मे) प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामसभेत ‘घाटमाथ्यावरील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे’, अशा आशयाचा ठराव करून घ्यावा. जेणेकरून उपकेंद्र होण्यास अडचण येणार नाही. उपकेंद्र घाटमाथ्याला वरदान ठरणारे आहे.\nनिकषानुसार खानापूरमध्ये उपकेंद्र होण्यास अडचण नाही, असे सुहास शिंदे यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेतली आहे. घाटमाथ्यावर एकाच वेळी जलक्रांती व शैक्षणिक क्रांती होण्यासाठी सकारात्मक पावले पडत असल्याचे चित्र आहे.\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅ��ेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nहमीभावासाठी \"राष्ट्रवादी'चे आज \"रास्ता रोको'\nचांदवड (जि. नाशिक) - राज्य सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या...\nगाड्यांचे पार्किंग अतिक्रमण हटवा\nडेक्कन : पुणे शहरातील प्रसिद्ध डेक्कन बसस्टॉप येथील सर्व अतिक्रमणे काढून प्रशासनाने या ठिकाणी होणारे अनुचित प्रकारांना आळा घातला होता. परंतु या...\nमनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nमनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ...\nमोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजूर, पण मावेजा कमी\nमोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे...\nद्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन\nनवी दिल्ली : देशातील सर्वाधिक गजबजलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असून, तब्बल 65 टक्के मोटार आणि जीपचालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mandeshi.in/Place/Mahimangad", "date_download": "2018-12-11T23:44:07Z", "digest": "sha1:TWQ77XXANZWPJWDPANJJDRTVNXHYYPQC", "length": 4406, "nlines": 29, "source_domain": "mandeshi.in", "title": "Mahimangad - Place In Mandesh", "raw_content": "स्वगृह | आमच्याविषयी | संपर्क करा\nमाणदेशी म्हणून तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो का\nदहिवडी पासून १२ कि.मी.\nदहिवडी आणि सातारा पासून बसेस उपलब्ध\nदहिवडी-सातारा सातारा मार्गावर दहिवडी पासून पश्चिमेस १२ कि.मी. अंतरावर एक डोंगरावर वसलेला हा किल्ला शिवाजी महाराजांनी पूर्वेकडील स्वराज्याच्या रक्षणाकरिता बांधला असे नमूद केले गेले आहे. या किल्ल्यावर महार व रामोशी जातीचे सैनिक शत्रूंच्या हालचालीवर पाळत ठेवण्याकरिता व रक्षणाकरिता ठेवले जात असत. किल्ल्यावर जाण्यासाठी दहिवडी-सातारा रस्त्यावर महिमानगड फाट्यावर उतरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महिमानगड गावात जाता येते, गावातून किल्ल्याकडी जाणाऱ्या पायवाटेणे डोंगर चढून २० टे २५ मिनिटांत किल्ल्यावर पोहचता येते. डोंगर चढून प्रेवेश द्वारातून प्रवेश करता पुढे बुरुज आणि हनुमानाचे मंदिर पहावयास मिळते. या किल्ल्यावर जुन्या वास्तू अस्तित्वात नसून वाड्याचे अवशेष इतरत्र नजरेस पडतात. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहे. गडावर असलेल्या तलावामध्ये बारमाही पाणी टिकते. किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही.\nमहिमानगड किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव वसले आहे, किल्ल्यामुळेच या गावाला महिमानगड असे नाव पडले आहे. या गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. महिमानगड गावामध्ये जुन्या काळातील असंख्य वाडे पहावयास मिळतील..या वाड्यांची बांधणी, त्यामध्ये असलेली भुयारे हे त्यांचे खास वैशिष्ठय आहे...\nमहिमानगड मध्ये पूर्वी घोंगडी बनविण्याचा उद्योग चालत असे..आजही काही घरांमधून हा उद्योग पहावयास मिळतो....\n© माणदेशी.कॉम सर्व हक्क सुरक्षित | स्वगृह | संपर्क करा | मत दया | मित्रांना सांगा\nवेबसाईट बनविली आहे अमर ढेंबरे यांनी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---------35.html", "date_download": "2018-12-11T23:29:16Z", "digest": "sha1:TQ67KUDD3JMMCQPWZVFYHC2XRMG3TVEN", "length": 18139, "nlines": 387, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "नंदुरबार", "raw_content": "\nसारंगखेडा म्हटले कि आपल्याला आठवतो तो इथला घोडेबाजार. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे. पण सारंगखेडा येथे असलेली रावळाची गढी मात्र सहसा कोणाला माहित नाही. अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्ण नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित ���वशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. सांरंगखेडा गढी हि त्यापैकी एक. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. सांरंगखेडा गढी दक्षिण नंदुरबार भागात शहादा तालुक्यात शहादा पासुन १५ कि.मी. अंतरावर तर नंदुरबारपासुन ४२ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या एका टोकाला तापी नदीकाठी हि गढी असुन गढीच्या आत रावळ परिवारांची घरे आहेत. गढीची तापी नदीच्या दिशेला असलेली तटबंदी नदीच्या पाण्यामुळे पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ दोन बाजुची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. गढीच्या तटबंदीत एकही बुरुज दिसुन येत नाही. रावळ परिवारांच्या वाढत्या घरांनी आतील संपुर्ण परीसर व्यापलेला असुन गढीतील मुळ अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. साधारण पाउण एकरमध्ये पसरलेल्या या गढीच्या उत्तरेला एका कोपऱ्यात मुख्य दरवाजा असुन हा फारसा जुना असल्याचे जाणवत नाही. गढीच्या आत एका घुमटीत शेंदुर फासलेले तांदळा दिसुन येतात. तटबंदीची उंची १०-१५ फुट असुन तटबंदीचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. गढीच्या पूर्वेकडील तटबंदीबाहेर तटबंदीला लागुन एका चौथऱ्यावर बांधलेल्या तीन घुमटीवजा समाधी आहेत. येथुन नदीपात्राकडे जाणारी वाट असुन वाटेच्या दुसऱ्या बाजुला एका उंचवट्यावर एक लहानसे जुने शिवमंदीर आहे. नदीपात्रातून सावरखेडा व टाकरखेडा यामध्ये तापी नदीवर असलेल्या धरणाचे सुंदर दर्शन होते. गढीत पाण्यासाठी विहिरीची सोय दिसुन येत नाही. गढीतील उंचवट्यावरून तापी नदीचे दूरवर पसरलेले पात्र व लांबवरचा प्रदेश दिसुन येती. गढीत असलेल्या वस्तीमुळे आपल्याला थोडक्यात गडफेरी आटोपती घ्यावी लागते. खानदेश प्रांत साडे बारा रावळाचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील वतनदाराना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी,परमार,प्रतिहार अशा वेगवेगळ्या कुळांचा समावेश होतो. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०.हातमोइदा ११.रनाळे १२.मा���जरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावळाच्या अधिकारात त्यावेळेस सत्तेवर आलेल्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही. यात सामील नसलेले आणखी एक वतन म्हणजे तोरखेडा. एकेकाळी रावळाचे वतन असलेला हा परीसर मराठयांच्या ताब्यात आल्यावर तोरखेड,रनाळे हा प्रांत सरदार कदमबांडे यांच्या जहागिरीचा भाग बनले. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. यात १३ व्या शतकात तंवर परिवारातील संग्रामसिंह रावल यांनी नंदुरबारवर हल्ला केला व तेथील गवळी शासकाला हरवुन सत्ता ताब्यात घेतली. त्यांचे वंशज जयसिंह रावळ यांनी भोंगरा गाव वसवून तापी नदीकाठी सारंगखेडा येथे आपली जहागीर स्थापना केर्ली. -------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/students-got-injured-in-school-van-accident1-died-in-gondia/49091/", "date_download": "2018-12-11T22:23:43Z", "digest": "sha1:TMAFQ7BOO6WTUP65ZGSG7C4TASLEAJ7M", "length": 10508, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Students got injured in school van accident,1 died in gondia", "raw_content": "\nघर महाराष्ट्र स्कूल व्हॅन उलटून चिमुरडीचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी\nस्कूल व्हॅन उलटून चिमुरडीचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी\nगोंदिया जिल्ह्याच्या भानपूर गावात स्कूल व्हॅनला अपघात झाला आहे. या अपघातात एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातील चालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.\nगोंदिया येथील स्कूल व्हॅनला भीषण अपघात\nगोंदिया जिल्ह्याच्या गंगाझरी येथील एम.आय. डी.सी. रोड वर आज सकाळी अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एका चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोंदिया येथील बाई गंगा बाई शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चिमुरड्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.\nगोंदिया जिल्ह्याच्या भानपूर गावात स्कूल ऑफ इंटिलीजन्स शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांन शाळेत सोडण्यासाठी स्कूल व्हॅन लावण्यात आली होती. मात्र हा चालक संस्था चालकाच्या नियमाची पायमल्ली करीत स्कूल व्हॅन ऐवजी गावातील एक खाजगी टाटा सुमो भाड्यावर घेत शाळेत मुलांना नेण्याआणण्यासाठी वापरायचा. तसेच या गाडीचा दर आठ पंधरा दिवसात चालक देखील बदलत होता. त्यामुळे पालकांची दिशाभूल होत होती. मात्र आज सकाळी नेहमीप्रमाणे चालक स्कूल व्हॅन घेऊन आला. मुलांना सेसगाव आणि मुंडीपार गावातून घेत भानपुरच्या दिशेने निघाला असता तिरोडा -गोंदिया एम आय डीसी रोड वर पोहोचला. त्यादरम्यान स्कूल व्हॅनच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून व्हॅन उलटली. या अपघातात नैत्री मेंढे या चार वर्षीय चिमुरडीचा त्याच गाडीखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून स्कूल संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तर पसार असलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.\nवाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात; २ जणांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअनुसूचित जातीमध्ये ख्रिस्ती समाजाला समाविष्ट करा\n‘बहिणाबाई यांच्या काव्यात गीतेचे तत्त्वज्ञान’\nघराघरांत लपलेल्या श्वापदांचे काय\n‘मोहन टू महात्मा’ स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी दिला शांतीचा संदेश\nशेतकऱ्यांचे खावटी कर्ज होणार माफ\nस्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट जॅकेट घातलेले पंतप्रधान मिळाले – छगन भुजबळ\nभाजपाचा पराभव राष्ट्रवादी करणार – अजित पवार\nElection Results : लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nआता लोकांना बदल हवाय – अशोक चव्हाण\nरामदास कदम यांचा भाजपावर हल्लाबोल\nराज ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेसच्या पप्पूचा आता परमपूज्य झालाय\nविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण\nठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nकॅन्सर पासून दूर ठेवतात हे उपाय\nईशा – आनंदच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी\nहृदयला आजारांपासून दूर ठेवतात हे सोपे उपाय\nईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’\nमोदकासारखे मोमोज खाणे घातक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A5%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-12-11T22:37:06Z", "digest": "sha1:MIGAVCWJ5PQ4V7N3GDPJCMOFUFRXZFT5", "length": 11130, "nlines": 46, "source_domain": "2know.in", "title": "२जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी", "raw_content": "\n��जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी\nRohan March 2, 2012 अँड्रॉईड, अ‍ॅप्लिकेशन, ऑनलाईन गाणी, मोबाईल, सावन, स्मार्ट फोन\nआपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक्शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं खूपच स्वस्त आहे. ३जी डेटा नेटवर्कची गती ही अधिक असते, पण त्याचप्रमाणात ते महागही आहे. त्यामुळे सध्यातरी ३जी इंटरनेटचा मनसोक्त वापर करणं शक्य नाही. यु ट्युब वर व्हिडिओ पाहणे, ऑलाईन गाणी ऐकणे, असा इंटरनेटचा मनमुराद आनंद घेणं हे अनलिमिटेड इंटरनेट प्लॅनच्या माध्यमातूनच शक्य आहे. चांगली गोष्ट ही आहे की, २जी इंटरनेटचे प्लॅन हे इतके स्वस्त आहेत, की आपल्याकडे अमर्याद २जी इंटरनेट डेटा आहे, असं म्हणायला हरकत नाही.\nआज आपण २जी मोबाईल डेडा कनेक्शनचा वापर करुन आपल्या स्मार्ट फोनवर जवळपास कोणतेही हिंदी गाणे कसे ऐकू शकतो ते पाहणार आहोत. हे फारच सोपं आहे. पण त्यासाठी आपल्याकडे एक अँड्रॉईड फोन किंवा आय फोन असणं आवश्यक आहे. अर्थात एक चांगला २जी इंटरनेट डेटा प्लॅन आपल्या मोबाईलवर कार्यान्वित असणं हे तर गरजेचं आहेच. त्यानंतर आपल्याला आपल्या स्मार्ट मोबाईल फोनवर Saavn हे अ‍ॅप्लिकेशन इंन्स्टॉल करावं लागेल. ते आपल्याला या इथे मिळेल – saavn.com/mobile. किंवा आपल्या स्मार्ट फोनच्या अ‍ॅप्लिकेशन मार्केट मध्ये जाऊन तिथे Saavn हे अ‍ॅप्लिकेशन सर्च करा, त्यानंतर ते आपल्या मोबाईलवर इंन्स्टॉल करुन घ्या.\nसावन अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनवर घेतल्यानंतर ते उघडा. आपण जर हे अ‍ॅप्लिकेशन ३जी कनेक्शनच्या माध्यमातून किंवा ब्रॉडबँड वाय-फाय च्या माध्यमातून वापरणार असाल, तर काहीच समस्या नाही. आपल्या हवे ते गाणे आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय ऐकू शकाल, कारण ३जी आणि ब्रॉडबँड कनेक्शनची गती अधिक असते. पण आपण जर २जी कनेक्शन वापरत असाल, तर मात्र एखादे गाणे अखंड ऐकण्याकरीता आपल्याला त्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये थोडीशी सेटींग करावी लागेल.\n२जी इंटरनेटचा वापर करुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी कशी ऐकता येतील\n२जी मोबाईलवर ऑनलाईन गाणी\nमी असं गृहित धरतो की आपण आपल्या मोबाईलवर सावन हे अ‍ॅप्लिकेशन उघडलेलं आहे. आता आपल्या फोनचं Menu हे बटण दाबा. त्यानंतर Settings मध्ये शिरा. तिथे Mobile Data Streaming संबंधीत सेटींग आपल्याला करायची आहे. Mobile Data Streaming वर क्लिक करा. इथे Songs Quality Settings मध्���े चार पर्याय आपल्या समोर आहेत. High Quality, Medium Quality, Low Quality आणि Poor Quality. यातील हाय क्वालिटी हा पर्याय केवळ ३जी आणि ब्रॉडबँड कनेक्शनसाठी उपयुक्त आहे. आपण जर २जी कनेक्शन वापरत असाल, तर उरलेल्या तीन पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करण्यास हरकत नाही. पण आपण या इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे २जी इंटरनेटची गती ही स्थळ आणि काळानुरुप बदलत राहते. तेंव्हा आत्ता आपल्या २जी इंटरनेटची गती कशी आहे त्यानुसार क्वालिटीची निवड करा. कधी आपण मिडियम क्वालिटीची अखंड गाणी ऐकू शकतो, तर कधी आपल्याला लो क्वालिटीवरच समाधान मानावे लागेल. पण या पर्यायांचा वापर करुन आपण २जी नेटवर्कच्या माध्यमातूनदेखील आपल्या मनातील कोणतेही हिंदी गाणे ऑनलाईन ऐकू शकाल.\nआपल्याला हवे असे प्रत्येक गाणे आपल्या फोनच्या मेमरी कार्डवर असेलच असे नाही. तेंव्हा त्या गाण्याचा आनंद आपण ऑनलाईन स्ट्रिमिंगच्या माध्यमातून घेऊ शकतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराई�� २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A6.html", "date_download": "2018-12-11T23:13:30Z", "digest": "sha1:O6M4WZUVJRFHKZLWYASWR26TSUIA3YGY", "length": 26666, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | समता, बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » समता, बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती\nसमता, बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती\n=लंडन येथील लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस यांचे प्रतिपादन=\nलंडन, [१४ नोव्हेंबर] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून महाराष्ट्र सरकारने आज या महान नेत्याला अनोखी मानवंदना दिली. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बाबासाहेबांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता आणि बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती होऊ शकेल, अशा भावना अभिप्राय स्वरूपात शब्दबद्ध केल्या.\nपंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले निवासस्थान स्मारक म्हणून सामान्य जनतेसाठी आज खुले करण्यात आले. या छोटेखानी पण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कार्यक्रमाला या दोन्ही नेत्यांसह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nलंडनमधील किंग हेन्री मार्गावरील या ऐतिहासिक वास्तूत पंतप्रधानांचे आगमन झाले, तेव्हा जयभीमच्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून ग���ला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी या निवासस्थानाला भेट दिल्यानंतर त्याठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तुंची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले. या वास्तुची पाच मिनिटे पाहणी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी बाहेर येऊन या स्मारकासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्याहीवेळी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानामुळे समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश कायम जगाला प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्हिजिटर बुकमध्ये नोंदविल्या. त्यात ते म्हणतात की, एक ऐतिहासिक दिवस भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण ग्रहण केले, ते घर आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते स्मारक रूपाने जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो, हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मा. बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्राला माझी वंदना. पंतप्रधान मुंबईत इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनीही हे निमंत्रण सहर्ष स्वीकारून त्यानुसार आपल्या लंडन दौर्‍यात त्यांनी या कार्यक्रमाचा समावेश केला आणि हा ऐतिहासिक दिवस आज संपूर्ण जगाला पहायला मिळाला.\nपॅरिस हल्ल्यानंतर राज्यातील स्थितीचा आढावा\nपॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लंडनहून राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून राज्यातील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतला. राज्यात सर्वार्थाने सतर्कता बाळगून आणि कुठलीही अनुचित परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी पोलिस दलाने काळजी घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिस महासंचालकांना दिले.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बा��गा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्क��तिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1251 of 2483 articles)\nअनेकांनी घेतला सोशल मीडियाचा आधार\nपॅरिस, [१४ नोव्हेंबर] - पॅरिस येथील अतिरेकी हल्ल्यानंतर एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेल्या फ्रेंच नागरिकांनी आपले मित्र, आप्तेष्टांशी संवाद साधण्यासाठी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.mukhyamantri.com/2013/10/", "date_download": "2018-12-11T23:48:41Z", "digest": "sha1:TFDU7LD7QGLP5BJA2YHM3AEWUB7QICPS", "length": 25634, "nlines": 205, "source_domain": "www.mukhyamantri.com", "title": "मुख्यमंत्री डॉट कॉम : October 2013", "raw_content": "\nरागा आणि नमो - आंधळे दळतेय कुत्रे पीठ खातेय - फक्त धडांचा देश\nबुद्धिवंतांची भारतात कमी नाही. आमच्यासारखे तर गल्लोगल्ली आणि फेसबुकवर हजारो मिळतील. पण हे सगळ बाजूला ठेवून खरच किती दूरगामी परिणाम करणार आहे हे -आपण हौस म्हणून वैचारिक बोलणे, याचा विचार नाही.\nतर या असल्या वैचारिक बोलण्याचा काठ गाठणारे, एक तर काहीच नाही किंवा असलेच तर फ़ौल असे कर्तब असणारे दोन महाशय या देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतायेत.\nजवळपास सगळा देश आणि मेडिया सुद्धा हे दोघेच लायक आहेत अशा भ्रमात यान पैकी कौन अशी ओरळ उठवतोय. आणि यांपैकीच कुणी होणार असेल तर तो रागा असेल याचीच शक्यता जास्त.\nआता नमो सारखा प्रचारकी माणूस रागाच्या पुढे उभा केल्यास तितकी क्षमता नसणारा रागा सुद्धा चमकून निघतोय. नुसताच रागा आणि त्या समोर अडवाणी उभे केले असते तर लोकांनी रागा साठी 'हा आणि पंतप्रधान' असे विचारले असते, कारण अडवाणी सारख्या मात्तबर नेत्यापुढे, रागा ची कार्कीद्र आणि अनुभव काहीच नाही. असो. राजकारणाच्या मार्केट मध्ये रागा एकटाच उभा राहीला असता आणि त्याच्या समोर बीजेपी ने असाच कुणी तरी उभा केला असता, अडवाणी/नमो सोडून, तर रागा चा कुणी पंतप्रधान म्हणून टेकर नसता. पण जसे 'एकाच कंपनीचा प्रोडक्ट समोर असेल तर घेणारा हाच विचार करतो कि घेऊच की नको' असे विचारले असते, कारण अडवाणी सारख्या मात्तबर नेत्यापुढे, रागा ची कार्कीद्र आणि अनुभव काहीच नाही. असो. राजकारणाच्या मार्केट मध्ये रागा एकटाच उभा राहीला असता आणि त्याच्या समोर बीजेपी ने असाच कुणी तरी उभा केला असता, अडवाणी/नमो सोडून, तर रागा चा कुणी पंतप्रधान म्हणून टेकर नसता. पण जसे 'एकाच कंपनीचा प्रोडक्ट समोर असेल तर घेणारा हाच विचार करतो कि घेऊच की नको'. पण तिथेच 'एका समोर एक असे दोन किंवा अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट असतील, तर तिथे घेणारा कमीत कमी काहीना काही घ्ययचेयच'. पण तिथेच 'एका समोर एक असे दोन किंवा अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट असतील, तर तिथे घेणारा कमीत कमी काहीना काही घ्ययचेयच' हा विचार करून असतो. म्हणूनच रागा समोर नमो असल्याने रागा 'सारख्यालाही' लोकांनी पंतप्रधान म्हणून घेण्यासाठी मानसिकता सुरु केली आहे. आणि शेवटी रागा कोन्ग्रेस सारख्या 'देश-व्यापी आणि काही अंशी धर्मनिरपेक्ष' असलेल्या पक्षात असल्याने उद्या तोच पंतप्रधान होणार याचीच जास्त शक्यता वाटते.\nपण ते थोडे परवडण्यासारखे आहे. कारण ज्याचे काहीच कर्तब नाही तो कदाचित उद्या कर्तब दाखवेल. पण ज्याची काम करण्याची पद्धतच 'आतंकवादाचे हिटलारी' स्वरूप आहे तो विनाश सोडले तर इतर कुठेच घेऊन जाणार नाही.\nपण भारता सारखा देश या दोघांना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यापेक्षा कूप जास्त 'डीजर्व्ह' करतो. इथ अनुभवी पण निर्णय घेण्याची धमक असणारा हवा. सोबतच संवेदनशील आणि 'पूर्णतः धर्मनिरपेक्ष' असावा. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला अंतिम मानणारा असावा. आणि या दोघांतही ही कुवत नाही. दिल्ली आणि अहमदाबाद मध्ये भारत संपत नाही. त्यांना सोडून ही आपल्याकडे अनेक नेतृत्व आहेत. माध्यमांनी सामाजिक जबाबदारी म्हणून इतर पर्यायांचाही विचार करावा.\nनसता जनता दळतेय आणि हे लोक देश खातायेतही परिस्थिती येईल. आपण धडावर डोके असल्यासारखे विचार करू म्हणजे पुन्हा 'मै ये हुं, मी वो हुं' म्हणून टोप्या घालून मिरवावे लागणार नाही.\nकाल परवाच तिसर्या आघाडी सारख काही तरी होऊ शकते याची ही शक्यता समोर आलेली आहे\nखाली मागे एकदा सीताराम येचुरींचे या बद्दलचे बोलणे फार आवडले. खुपच संयमी आणि राकाराण्याच्या फंडामेंटल वर प्रकाश टाकणारी मुलाखत.\nटीप: माझा 'खरच' कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही :)\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 11:40 PM 0 प्रतिक्रिया\nमी आणि आशा वाघमारेने प्रेम विवाह केला. मी मुस्लीम घरात जम्नालो... अ��र हबीब\nअमर हबीब यांना एक लाखाचा पुरस्कार 'आम्ही सारे' या संघटनेने नुकताच दिला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्दे. हे शेखर सोनाळकर यांनी लिहून काढले आहेत.\n“मी आणि आशा वाघमारेने प्रेम विवाह केला. मी मुस्लीम घरात जम्नालो. ती ख्रिश्चन. दोघांनीही धर्म बदलला नाही. प्रेम कोणातही होऊ शकते. ती एक भावना आहे. आज जर कोण दोन भिन्न धर्मियांना लग्न करायचे असेल तर धार्मिक पद्धतीने तत्काळ करता येते. एकाचा धर्म बदलून मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये लगेच लग्न करता येते. पण स्पेशल मारेज एक्ट खाली लग्न करायचे असेल. प्रेमात, लग्नात धर्म भादालाण्याची अट नको असे वाटत असेल, तर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. हा एक महिना घरच्यांना दबाव आणण्यासाठी,लग्न मोडण्यासाठी मिळतो. हे चुकीचे आहे.\"\n\"मला पहिली मुलगी झाली. तरंग. मी तिचे नाव बालवाडीत टाकायचे ठरविले. आशाची भाषा मराठी. आम्ही दिल्लीकडचे आमच्या घरात उर्दू बोलली जात असे. माझी मातृभाषा उर्दू. पण मी ठरविले घरात आईची भाषा चालली पाहिजे. आणि मी ठरवून घरात मराठीत बोलायचो. यामुळे तरंग आणि सारंगचे नाव मी मराठी शाळेत घालायचे ठरविले. एका ख्यातनाम शाळेत गेलो. समोरच देवी सरस्वतीचा पुतळा. मला मुख्याध्यापक म्हणाले आम्ही तर रोज सरस्वतीची प्रार्थना घेतो. दुसऱ्या शाळेत रोज तीन हिंदू देवाच्या प्रार्थना. मी वैतागलो. अखेरील घराच्या सर्वात जवाच्या शाळेत नाव टाकले. माझी साडेचार वर्षाची तरंग एक दिवस शाळेतून आली आणि घडाघडा गायत्री मंत्र म्हणून दाखवला. माझी सून मुस्लीम. तिची मातृभाषा उर्दू. मी ठरविले नातवाला उर्दू शाळेत घालायचे. तेथे त्याला बालवयात इस्लाम व कलमा शिकवल्या जातात. का असे सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळात आपापला धर्म जबरदस्तीने का लादला जातो असे सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळात आपापला धर्म जबरदस्तीने का लादला जातो मला माझ्या मुलांना चवदा वर्षांचे होइपर्यंत धर्म शिकवायचा नव्हता. १४ वर्षानंतर त्यांना समज येते. त्यांनी त्यांचा मुक्त मनाने धर्म ठरवावा. अशी एकही शाळा नसावी की जेथे धर्माची जबरदस्ती नसेल.\"\n\"मला सगळे विचारतात की तु मुसलमानांसाठी काय केलेस का हा प्रश्न ही मंडळी चंद्रकांत वानखडेला विचारीत नाहीत की तु मराठ्यांसाठी काय केलेस शेखर सोनाळकरला विचारीत नाहीत की तु सीकेप्यांसाठी काय केलेस शेखर सोनाळकरला विचारीत नाहीत की तु सीकेप्यांसाठी काय केलेस मलाच काय विचारतात मी सर्व समाजाचा आहे.\"\n\"येत्या चार महिन्यात देशाला एका महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर द्यावयाचे आहे. पुन्हा १९४०च्या जर्मनीच्या वंशद्वेषाच्या मार्गाने आपल्याला जायचे आहे की भारतींय संविधानाच्या, स्वतंत्र चळवळीच्या विचाधारेच्या, सुसंस्कृत मार्गाने जायचे आहे \n(एका फाटक्या कार्यकर्त्याला विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ११ लाख रुपयाचा निधी जमा करून दिला. त्याने त्यातून स्वत:साठी एक पैसाही न घेता 'आम्ही सारे' प्रतिष्ठान बनवून त्या मार्फत दरवर्षी एका कार्यकर्त्याला १ लाख रुपयाचा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. त्या कार्यकर्त्याचे नाव चंद्रकांत वानखडे . कधी एके काळी वानखडे एका प्रतिष्ठानाकडून स्वत:साठी मदत घेत होते आणि त्यांच्या अटी जाचक वाटल्याने वर्षभरातच त्यांनी ती मदत घेणे सोडूनही दिले होते\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 1:36 AM 0 प्रतिक्रिया\nतरुण मतदार वळवायचे कसे\nमहाराष्ट्रात नवीन १.०५ करोड नवीन तरुण मतदार १४ च्या इलेक्शन मध्ये येणार आहेत. बघुत त्यांना खिशात कोण घालते\nया वर्गाला टार्गेट करण्यासाठी सोशल मेडिया ओळख चांगली करायला हवी. फेसबुक, ट्वीटर आणि इतर सोशल साईट वर पक्षांचा प्रेसेन्स असायला हवा.\nआम्ही लवकरच मुख्यमंत्री कडून राजकारणासाठी सोशल मेडिया स्त्रयाटेजी वर तज्ञांच्या लेखांची मालिका सुरु करणार आहोत. तर वाट पहा -तरुण मतदार वळवायचे कसे\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 9:37 PM 0 प्रतिक्रिया\nगान्धी : रामचन्द्र गुहा\nयांनी पोस्ट केले प्रकाश बा. पिंपळे वेळ 7:29 AM 0 प्रतिक्रिया\nफेसबुक वर असाल तर...\nदोन प्रत्येक मराठी मनाला भिडतील अशा कविता\nहवामान अंदाज : पाऊस पडेल काय कुठे पडेल आणि किती पडेल\nमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी\nमुख्यमंत्री कार्यकर्ता ला या विषयासंबंधी लोकांनी भेट दिली\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती\nपुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष (२०१२-२०१३)\nआरे आता तरी पेटून उठा .. का थंड पडला आहात एखाद्या मुडदया सारखे\nशेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं\nदेशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत\nई-मेल ने सबस्क्राईब व्हा\nआमची आवड [नक्की वाचावे असे]\nसोशल आणि टेक्नीकल ब्लॉग\nरागा आणि नमो - आंधळे दळतेय कुत्रे पीठ खातेय - फक्त...\nमी आणि आशा वाघमारेने प्रेम विवाह केला. मी मुस्लीम ...\nतरुण मतदार वळवायचे कसे\nगान्धी : रामचन्द्र गुहा\nनियमित वाचक व्हा [सबस्क्राईब करा]\nक्रियेटीव्ह कॉमन्सन्वे हक्क मर्यादित मुख्यमंत्री कार्यकर्ता.Blogger Templates created by Deluxe Templates. Design by BFT", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/502153", "date_download": "2018-12-11T22:49:14Z", "digest": "sha1:2D7DJZHYV3YIK7U6SYUCU2SWO4G52JOK", "length": 6204, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सावंतवाडीत वॉशिंग मशिनचा स्फोट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत वॉशिंग मशिनचा स्फोट\nसावंतवाडीत वॉशिंग मशिनचा स्फोट\nसावंतवाडी : स्फोटामुळे घरातील साहित्याची झालेली हानी.\nशहरातील भटवाडी येथील घरात वॉशिंग मशिनचा स्फोट होऊन मोठी हानी झाली. यावेळी कुटुंबीय बाजूच्या जुन्या घरात गेल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरुवारी दुपारी राजू सुभेदार यांच्या निवासस्थानी घडली. कुटुंबीय व आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग विझविली. या घटनेत सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nराजू सुभेदार यांच्या पत्नी स्नेहा यांनी आपल्या नवीन घरातील वॉशिंग मशिन सुरू केली. मशिन सुरू करून त्या आपल्या जुन्या घरात गेल्या. काहीवेळाने नवीन घरातून मोठा स्फोट होऊन खिडक्यांतून धूर आला. शेजारील रहिवाशांनी धूर येत असल्याचे पाहून सुभेदार यांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. तेव्हा वॉशिंग मशिन जळत असल्याचे दिसले. नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. मशिन पूर्णतः जळाली. स्फोटाने घरातील भिंतीही धुराने काळ्या झाल्या. आग तातडीने विझविल्याने घरातील अन्य वस्तू सुरक्षित राहिल्या. मात्र, स्फोटात सुभेदार यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.\nनगराध्यक्ष बबन साळगावकर, स्थानिक नगरसेविका दीपाली भालेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वॉशिंग मशिनचा स्फोट होऊ शकत नाही. पीसीपी शॉर्ट झाला तरच मोठा आवाज होऊन मशिन शॉर्ट होऊ शकते, असे वॉशिंग मशिन मेकॅनिक राजू पास्ते यांनी स्पष्ट केले. वॉशिंग मशिनचा कधी स्फोट झालेला पाहिलेला नाही. स्पार्किंगमुळे हे घडले असावे. या प्रकाराने कुणी घाबरून जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.\nकार्यकारिणी तीच असल्याने अध्यक्षही मीच\nनिरवडेत ��ाच बंद बंगले फोडले\nआचरा येथे कापड दुकानास आग\nग्रामस्थांकडून वन विभागच आरोपीच्या पिंजऱयात\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nबस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण\nतिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/dhamneers-work-has-been-done-by-other-villages/05191647", "date_download": "2018-12-11T22:10:59Z", "digest": "sha1:6WR5EU2OSPUYP6G3ZMXXUPQUFPV4QXNH", "length": 15296, "nlines": 88, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nइतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसातारा : राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासाठी धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.\nकोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. या���ंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल काम केलेले आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरे तर मीच गावाचे अभिनंदन आणि आभार मानायला हवेत,असे भावोद्गार काढून, त्यांनी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आपली गावे आपण कशी चांगली करु शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे धामणेर आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गावांना आदर्श घालून दिला आहे.\nराज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभे राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.\nसरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, चंद्रशेखर जगताप, आनंद भंडारी, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पावसकर, अतुल भोसले, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे, आनंदराव कणसे, निवृत्त भारतीय कर अधिकारी अनिल पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगुढ्या उभारुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेर ग्रामस्थांनी सर्व घरावर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे आपल्या गावात स्वागत केले.\nमुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद\nप्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळ���लेल्या लाभार्थी शालिनी पवार यांच्याशी अगदी आस्थेवाईक विचारपूस करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. शौचालयाचा नियमीत वापर करा. परिसर स्वच्छ ठेवा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\nजिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार सन 2016-17.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार सन 2016-17\nसंत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2001-02\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2003-04\nसंत ग्राडगेबाबा ग्राम स्वच्छताअभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2004-05\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरावर द्वितीय पुरस्कार सन 2004-05\nमाजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2005 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार.\nजिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मूलन प्रथम पुरस्कार सन 2002\nयशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर प्रथम पुरस्कार सन 2004-05\nविभागीयस्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार सन 2003-04\nशाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार सन 2006-07\nराज्यस्तरीय वनश्री प्रथम क्रमांक सन 2006-07\nपहली फिल्म र‍िलीज होने के बाद मंद‍िर पहुंचीं सारा\nबोल्डनेस के मामले में इस एक्ट्रेस का तोड़ नहीं, तस्वीरें देखते ही फैंस हो जाते हैं बेकाबू\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nपांच राज्यों का चुनाव परिणाम मोदी-शाह के अहंकार की हार – विलास मुत्तेमवार\nतीन दिनों में बकायेदारों में 135 करोड़ बांटेंगी मनपा\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nझाडांवरील जाहिरातींचे फलक काढले\nतीन दिनों में बकायेदारों में 135 करोड़ बांटेंगी मनपा\nबीजेपी नेता चिंतामण इवनाते का दिल का दौरा पड़ने से दिल्ली में निधन\nलसीकरणाबाबत पालकांच्या मनातील भीती घालवा\nप्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध\nझाडांवरील जाहिरातींचे फलक काढले\nनागपुर टुडे ईम्पैक्ट : अधिवक्ता धवड दाम्पत्य चा तपास अपराध शाखेकडे, 137 दिवसापासून लापत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/gharguti-upay-kaph-zalyavar", "date_download": "2018-12-11T23:31:47Z", "digest": "sha1:A6S56I66W43RS7WTTZFULQA2Q6FZLFHL", "length": 11355, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "कफ आल्यावर आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करा - Tinystep", "raw_content": "\nकफ आल्यावर आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करा\nअचानकपणे तुम्हाला कफाचा त्रास व्हायला लागला आणि श्वास घ्यायलाही अडचण येत आहे. आणि खूप कफ झाल्यासारखे वाटतं आहे. आणि हे अचानक कसे होत असते तर ह्याची कारणे म्हणजे, ऍलर्जी, बॅक्टरीयाचे इन्फेक्शन आणि फंगी (बुरशीमुळे) ह्या गोष्टीमुळे असा त्रास होत असतो. ह्या सर्व त्रासामुळे तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटत असते, काहीच काम न करता खूप थकल्यासारखे वाटते, कारण तुमच्या शरीराला ऑक्सिजन अपुरा पडत असतो. ह्यामुळे घशातही दुखायला लागते. खूप खोकला येतो. कधीतरी चक्करही येतात. तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याअगोदर ह्यावर काही घरगुती उपाय करता येतील.\nनमक (सॉल्ट) हे घरात उपलब्ध असणारे आणि ह्याद्वारे तुम्ही ह्यावरती उपाय करू शकता. त्यासाठी काय कृती करावी :\nसुरुवातीला, एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा नमक टाकावे. नमक पूर्णपणे पाण्यात विरघळू द्यावे. आणि ह्या पाण्याने दररोज २ ते ३ वेळा खळखळून गुळण्या करायच्या. ह्यामुळे तुम्हाला आराम मिळेल कारण मिठामुळे श्वसनविषयी समस्या दूर होते आणि गरम पाणी हे घशाला आराम देऊन त्याला बरे करते.\nआल्यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि इम्युनल बुस्टिंगचे गुण असतात. त्यास्तही काय कृती करावी : सुरुवातीला, एका कप गरम पाण्यात मॅश केलीले आले, टाकून द्यावे. आणि ते द्रावण ५ मिनिटपर्यँत सोडून द्यावे. त्यानंतर त्या द्रवात थोडेसे मध मिसळून द्या. आणि हे आल्याचे औषध दिवसातून २ ते ३ वेळा घ्या. आणि ह्यासोबत तुम्ही आले दिवसातून एकदा चघळू शकता. ह्यामुळे तुम्हाला आरामदायक आणि बरे वाटेल.\nकांद्यामध्ये Quercetin नावाचे द्रव असते. आणि हे स्नायू ला बळकट करत असते. आणि ह्यात अँटी - मायक्रोबियल घटक असल्याने कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शनपासून तुम्हाला दूर ठेवते. त्यासाठी घरगुती काय उपाय करता येईल :\nएक ग्लास पाण्यात थोडे कांद्याचे ज्यूस, लेमन ज्यूस, आणि त्यात मध टाकून त्या मिश्रणाला उकळून पुन्हा त्या द्रावणाला कोमट करून तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा घेऊ शकता.\nहळदीविषयी अगोदरच आम्ही ब्लॉग प्रकाशित केला आहे. त्यात तुम्ही काही फायदे व काही समस्यांवर उपाय स���चवला आहे तो तुम्ही बघू शकता. ह्या समस्येसाठी काय कृती कराल : अर्धा चम्म्मच हळद घ्यावी, ती एका ग्लास दुधात टाकून त्याला तापवावे. दोन चम्मच त्यात मध मिसळावे, चिमूटभर त्यात काळी मिरी टाकावी. आणि त्यानंतर त्या द्रावणाला २ ते ३ वेळा दिवसातून घेत जावे. लवकरच तुमची ही समस्या दूर होईल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-11T23:47:53Z", "digest": "sha1:YQ53NJM63HTJIGDUXXHONG4X5SEING4Q", "length": 5509, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "शोध | मराठी इंटरनेट", "raw_content": "\n2know.in या ‘मराठी साईट’ च्या वाटचालीचा आढावा\n१० जानेवारी २०१० साली 2know.in हे डोमेन नाव विकत घेऊन मी या ब्लॉगची सुरुवात केली. 2know.in ही साईट अगदी पहिल्या दिवसापासून toknow.in …\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\nसाधा-सोपा युजर फ्रेंडली इंटरफेस आणि अतिशय उपयुक्त सेवा, ही गुगलची ठळक दोन वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. गुगलच्या भारतीय लॅबने अशीच एक उत्तम सेवा …\nऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा\nकॅलक्युलेटर हे अनेक प्रकारचे असू शकतात, आपला नेहमीचा स्टँडर्ड क्यॅलक्युलेटर, करंसी कॅलक्युलेटर, टाईम कॅलक्युलेटर ते अगदी लव्ह कॅलक्युलेटर पर्यंत आज आपण पाहणार …\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nआज आपण बिंग, गुगल आणि याहू यांनी उपलब्ध करुन दिलेल्या व्हिडिओ सर्चची माहिती करुन घेणार आहोत. या तिघांमध्ये मला ‘बिंग’चा व्हिडिओ सर्च …\nPDF फाईल चा शोध घ्या, ई पुस्तक शोधा\nजालावरील असंख्य पानांमधून PDF (पी.डी.एफ.) फाईल्सचा शोध कसा घ्यायचा ते आपल्याला पाहायचं आहे. ई-पुस्तकं देखील PDF (पी.डी.एफ.) फॉरमॅटमध्येच असतात, त्यामुळे तुम्हाला जर …\nगुगल ट्रेंड्स वापरुन लोकांचा एकंदरीत कल जाणून घ्या\nलोक सर्च इंजिनचा वापर करुन कोणत्या शब्दाचा सर्वाधिक शोध घेतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का पडला असेल-नसेल काही हरकत नाही, …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nमराठी ईपुस्तकांचे वाचन व खरेदी\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://live.anandnagri.com/news/maharashtra/2341/index.php", "date_download": "2018-12-11T22:48:00Z", "digest": "sha1:4TO2S6ERDW5CK4ZGN5RFUBQPYW4SNMN3", "length": 5425, "nlines": 78, "source_domain": "live.anandnagri.com", "title": " ठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त - www.anandnagri.com", "raw_content": "\nजुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली\nसरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या\nबाबरीप्रकरणाचा 22 मार्चला निकाल\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nठाणे (वृत्तसंस्था)- ठाण्याच्या उपवन भागात सापळा रचून पोलिसांनी एक कोटींपेक्षा जास्तीच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या आहेत.\nठाण्यात महिंद्र गाडीतून जुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच एक वाहन जप्तही करण्यात आलं आहे. या जुन्या नोटा कुठे नेण्यात येत होत्या, तसंच एवढ्या नोटा कुठून आल्या, याचा अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.यापूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने गोल्डन डाईस नाक्यावर 50 लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या होत्या. या सर्व नोटा 500 रुपयांच्या होत्या. तसंच नौपाड्यातूनही 46 लाख रुपये युनिट 1 कडून जप्त करण्यात आले होते.\nअविनाश चव्हाण खुन प्रकरणात खळबळ\nम्हणून रणवीरवर बिग बी नाराज\nदीपिका झाली पुन्हा ऑनलाइन ट्रोलची शिकार\nया एका चुकीमुळे विवेक झाला ऐश्वर्या पासून दूर\nजालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर\nमैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड\n​कॉल करा आपल्या नंबरवरून, दिसेल दुसरा नंबर \nठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त\nकविता देवनपल्लीची गगन भरारी\nमोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://fbkavita.blogspot.com/2014/02/blog-post_3793.html", "date_download": "2018-12-11T22:38:39Z", "digest": "sha1:RFWLAKSRVR6GQB2LK5NS66E3JC433PHJ", "length": 8951, "nlines": 108, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "एक दिवस असा होता की, | ढापलेल्या कविता", "raw_content": "\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nएक दिवस असा होता की,\nत्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की,\nमला सर्व काही सांगायचं.....\nआज दिवस असा आहे की,\nकुणीतरी विणाकारण मला टाळायचं,\nनसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,\nवेळ देऊनही फोन नाही करायचं.....\nआज दिवस असा आहे की,\nमी माझं नातं मनापासुन जपायचं,\nमिळालेल्या वागणुकीतून मन मात्र\nमाझं हे दुःख कोणाला कळायचं.....\nआज प्रश्न असा आहे की,\nका कुणाशी स्वार्थासाठी नातं\nका प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र\nका स्वतःचं व दुस-याचं,\nमित्रा, आपल्याला नाही हे जमायचं.....\nदुःखातही आपण मात्र हसायचं,\nकधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,\nचेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....\nतुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे.. काबूत रहाव तुझ्या नेहमी.. असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे.. का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा ...\nतुझचं प्रे�� राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nतू हसली आणि रडलीस तरीही तुझं प्रेम तोलू शकत नाही..\nथोड उलट आहे माझं तुझ्या हसर्या चेहर्यापेक्षा मला तुझा रडवा चेहराच आवडतो,,,,,, मोहाच्या तीरापेक्षा त्यातला आपलेपणा मला जास्त भावतो तुझ...\nमाझा ही जीव तिच्यात दडलाय...\nतिला आवडतं माझ्याशी बोलायला कारण मी बोलका आहे तिच्या मनातला समजत नाही तिला… मी बोलून जातो तिच्या एक एक विचारांची वहीच मी उघडतो… ती म्हणते...\nसमुद्र..... दूरवर पसरलेला निळाभोर शांत पांढरी झाल पांघरलेला लाटांन मधेच रमणारा माणसांपासून अलिप्त राहणारा, पाण्यालाही सीमा बांधणारा असाच आहे...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nगुलाबी थंडी... का कोण जाणे कशी एकांतात ती आली.... लाडीक चाळे करत झोंबणा-या वा-यासह इकडे तिकडे शोधू लागलो आडोसा...लपण्यासाठी ...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\nमाझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे\nमाझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फ़िदा आहे तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील स्कार्फ़ तू लपेटून घे नसशील स...\n© 2015 ढापलेल्या कविता\nढापलेल्या कविता: एक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.patilsblog.in/stories/horror-suspense/page/3/", "date_download": "2018-12-11T22:21:12Z", "digest": "sha1:ITKFUU7VJJS6ATD67YR7OMNNSD752UPG", "length": 8302, "nlines": 137, "source_domain": "www.patilsblog.in", "title": "Horror & Suspense Category - Page 3 of 5 - Patil's Blog", "raw_content": "\nप्लानचेट बद्दल माहिती मराठी मध्ये ३० वर्षापूर्वी प्लानचेट च एक खूळ आल होत . घरोघरी प्लानचेट चे प्रयोग चालू होते असे म्हंटले तरी हरकत नाही . या साधनेसाठी एक गुळगुळीत फळी व तिवई यांचा...\nकथा:- मायेचा बंध – Mayecha Bandh – Marathi Horror Story (भाग-1) क���ाकार:- राकेश सहाय्यक :- ईश्वरी ————————————————————————- ट्रिंगsss ट्रिंगsss फोन एकसारखा खणखणत होता….घरात वाजणाऱ्या फोनचा आवाज लिफ्टमधून वर येत असलेल्या प्रियाच्या कानी पडत होता…...\n रात व्हाय पतूर आपल्यासनी गावात पहुचायचं हाय.. ” रामा आज दिवसाच आपल्या...\nअनाहूत – Anahut Marathi Horror Story Anahut Marathi Horror Story by Kavita Naik & My Horror Experience ‘अग निशू,अजून किती वेळ बाहेर खेळणार आहेस.चल आत ये पटकन..वाजले बघ किती.’ काव्या अक्षरशः वैतागली होती...\nNale Ba – Marathi Horror, Suspense & Thriller Story मित्रहो आजची हि कथा आहे बेळगावची. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेलं हे गाव… तेव्हा साधारण साल १९८९ असेल…. त्यावेळी हे गावच होत. रवींद्र आज...\nआभास हे भाग १ Abhas He – Marathi Horror, Suspense & Thriller Story काही दिवस असेच निघून गेले. सगळं व्यवस्थित चाललं होतं , इशिकाही तो प्रसंग आता ब-यापैकी विसरली होती. एक दिवस अचानक इशिकाच्या...\nAbhas He – Marathi Horror, Suspense & Thriller Story आज अर्णव आणि इशिका मरीन ड्राईव्हला आले होते फिरायला, गेल्या ४ महिन्यांपासून ते एकमेकांना ओळखत होते, अर्णव भेटल्यापासून तर इशिकाचं आयुष्याच बदलून गेलं होतं....\nघात भाग १ घात भाग २ एका मुलीने दरवाजा उघडला.. मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली… ” hiii… गायत्री इथेच रहाते ना….” हो म्हणत ती मुलगी संशयान पाहु लागली तोच पुन्हा वर्षाने परिस्थिति हाताळली.....\nघात भाग १ कधी ही रात्र संपते अस झाल होत… आज झोप येतच नव्हती… अस्वस्थ आणि उतावीळ मन थोड भुतकाळात गेल… मला आमची ती भेट आठवली… नेहमी प्रमाणे मी आणी मित्र गप्पा मारत होतो....\nजुलै महिण्यातील दाट ढगाळलेल आकाश आणि पावसाची बारीक रिप रिप सुरु होती… रस्त्याच्या दुतर्फा ऊंच आणि दाट झाडे. अशा निरव शांततेत आणि लख्ख काळोखात रस्त्याच्या बाजुला उभ्या एका झाडावर बसलेले घुबड आपल्या मोठ्याशा डोळ्यांनी...\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\nउत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-12-11T22:10:47Z", "digest": "sha1:52WPR2LUNZVGOGONRIJSRKFYBHLGH6UM", "length": 13985, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "महाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित शहा | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प…\nलोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये येतील – राधाकृष्ण विखे पाटील\nपाच राज्यांचे निकाल २०१९ च्या निवडणुकीसाठी चिंताजनक; खासदार काकडेंचा भाजपला घरचा…\nभोसरी मतदारसंघात रेडझोन हद्दीत प्लॉटिंगचा धंदा तेजीत; महापालिकेकडून भूमिफियांवर कारवाईऐवजी सामान्यांना…\nअखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द\nराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता आल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची…\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र…\nसंत तुकारामनगर येथे कार बाजुला घेण्यास सांगितल्याने टपरीचालकाला तिघांकडून जबर मारहाण\nलिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला लुटले; आरोपी अटक\nथेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने…\nपालापाचोळ्यापासून चितारलेल्या चित्रांचे चिंचवडमध्ये प्रदर्शन; नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या हस्ते उद्घाटन\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nपिंपळे गुरव येथील सायकलच्या दुकानातून ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nपिंपळे सौदागरमध्ये बँक खात्यातील गोपनीय माहिती घेऊन वृध्दाला ९८ हजारांना गंडा\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nजबरीचोरी गुन्ह्यातील फरार आरोपीस दिघीतून अटक\nचिंचवड केएसबी चौकात दहशत माजवण्यासाठी टोळक्यांकडून दुचाकीची तोडफोड\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: आरोपींविरोधातील सात हजार पानांचे आरोपपत्र राज्य शासनाने…\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nपुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nगांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार…\nआता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो…\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nश्रीपाद छिंदमविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट\n‘मोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं,’- अशोक चव्हाण\nपप्पू आता परमपूज्य झाला – राज ठाकरे\nशक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती\nमध्य प्रदेशात कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंदिया ; काँग्रेससमोर मुख्यमंत्रिपदाचा पेच\n‘भाजपाने पाच वर्षात काही न केल्यानेच त्यांना जनतेने नाकारले’- चंद्रबाबू नायडू\nसीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी…\nमोदींचा विजयरथ रोखण्यात अखेर काँग्रेसला यश\nमेक्सिकोच्या ‘व्हेनेसा पोन्स डी लिऑन’ने ‘मिस वर्ल्ड २०१८’ चा किताब पटकावला\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन\nकराची येथील चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला\nजगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती\nजकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले\nHome Notifications महाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित...\nमहाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित शहा\nमेरठ, दि. १२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या महाआघाडीला घाबरू नका, विरोधकांवर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा. त्याची चिंता तुम्ही करू नका’, असे सांगून ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मध्ये एक तरी जादा जागा जिंकून दाखवणारच’, असा निर्धार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) येथे केला.\nPrevious articleमहाआघाडीला घाबरू नका, त्यांच्यावर कशी मात करायची हे माझ्यावर सोडा – अमित शहा\nNext articleमाजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nदेहुरोडमधून दोघा मोबाईल चोरट्यांना ६९ हजारांच्या मोबाईलसह अटक\nलोणावळ्यातील धरणात तरुण बुडाला\nजे नको तेच मतदारांनी उखडून फेकले – उध्दव ठाकरे\nभाजप-शिवसेनेच्या पराभवाचे राष्ट्रवादी माध्यम ठरला पाहिजे – अजित पवार\nप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल\nभोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक\nमोशीत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार\nचारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा; पालक मंत्री राम शिंदेंचा...\nचाकणमध्ये देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक\nकणकवलीत भाजपचे संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा\nधक्कादायक : महिला शिपायाला शारीरीक संबंधासाठी एसीबीच्या अधिक्षकाची १ कोटींची ऑफर;...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसर्वोच्च न्यायालयाचा आदेश धार्मिक स्थळांना बंधनकारक\nसाडेसहा तासांनी जुना मुंबई -पुणे महामार्ग सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manatalkagadavar-news/articles-in-marathi-on-money-saving-shopping-tips-1612153/", "date_download": "2018-12-11T23:17:53Z", "digest": "sha1:NLZKBAGGSFLR5KQOSWJQYNDJP46PHFPO", "length": 23932, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Money Saving Shopping Tips | ‘नो शॉपिंग’चा संकल्प! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\n‘नो शॉपिंग’ अर्थात स्वत:साठी वैयक्तिक खरेदी न करण्याचा\nनवीन वर्ष सुरू झालं आहे. अनेकांनी नवे संकल्प सोडले असतील, त्यानुसार कामही सुरू झालं असेल. काहींनी गेल्या वर्षी केलेले, पण पूर्ण न झालेले संकल्प यंदा पुन्हा केले असतील. माझा गेल्या वर्षीचा संकल्प जरा हटके होता, ‘नो शॉपिंग’ अर्थात स्वत:साठी वैयक्तिक खरेदी न करण्याचा\nबरीच वर्ष असं करण्याचा विचार मनात घोळत होता, पण हिम्मत होत नव्हती. कारण एक वर्ष म्हणजे फार मोठा पल्ला आहे असं वाटत होतं. पण २०१६ च्या शेवटी शेवटी अनेक गोष्टी जुळून आल्या आणि अखेर मी धीर आणि धाडस करून संकल्प करून टाकला की २०१७ मध्ये स्वत:साठी नो शॉपिंग\nअर्थात त्यासाठी एक कारणही घडलं.. डिसेंबरमध्ये माझी ओळख पुण्यातल्या झोपडपट्टीतील एक विधवा आणि तिच्या वय वर्षे २ ते १५ दरम्यानच्या ४ मुलींच्या कुटुंबाशी झाली. त्यांची कहाणी ऐकून मन तर कळवळलंच, पण माणसं कशी, किती कमी पैशात जगतात याची बऱ्याच वर्षांनी खूप तीव्रतेने जाणीव झाली. गेली २८ वर्ष मी अमेरिकेत, तेसुद्धा अतिशय संपन्न अशा सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहते. इथली गरिबी म्हणजे इतर देशांना विनोदच वाटेल. आपल्यासारख्या पराकोटीच्या गरिबीच्या गोष्टी इथे नावालाही नाहीत. त्यामुळे गरिबीबद्दलच्या जाणिवा पूर्णपणे गेल्या नसल्या तरी थोडय़ाशा बोथट नक्कीच झाल्या होत्या. दुसरीकडे अमेरिका म्हणजे चंगळवादाची परिसीमा त्याला बळी पडून माझ्याही गरजा मी नकळत वाढवून ठेवल्या होत्या. पण या दोन्ही गोष्टींची मला तीव्रतेने जाणीव झाली या कुटुंबाच्या संपर्कात आल्यावर. तेव्हा, त्यांना मदत करण्याबरोबरच आपल्याही गरजा कमी करण्याचा मी निश्चय केला. आणि म्हणून हा वैयक्तिक खरेदी, शॉपिंग एक वर्षांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मी घेतला. पण खरंच कसं गेलं २०१७ हे वर्ष माझ्यासाठी\nपहिले सहा महिने तर छानच गेले. मी माझ्यासाठी काही कपडे, त्या अनुषंगाने लागणाऱ्या इतर वस्तू, म्हणजे चपला, पर्सेस, दागिने असं काही म्हणजे काही घेतलं नाही. मॉलमध्ये पाऊलही टाकलं नाही. किंवा टाकलं तरी ते कोणासाठी काही भेटवस्तू घ्यायला, स्वत:साठी नाही. वर्तमानपत्रातील जाहिराती बघणं मी सोडून दिलं. ऑनलाइन शॉपिंगही- स्वत:साठी- बंद झालं. त्यामुळे इंटरनेटवरचा वेळ वाचला. तो वेळ काही पुस्तकं वाचण्यात घालवता आला. काही मोहाचे क्षणही आले. पर्सेस, हॅण्डबॅग्सचा मोठा सेल लागला. मला हव्या त्या ब्रॅण्डची, हव्या त्या रंगाची, स्टाइलची पर्स सेलवर होती. पण मी मोठय़ा मुश्किलीने स्वत:वर ताबा मिळवला आणि पर्स विकत घेतली नाही. मी स्वत:वरच खूश झाले. आपल्याला हे जमतंय असं वाटायला लागलं.\nमग आला जुलै महिना. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून आम्ही पेरूला गेलो आणि तिथे माझ्या संकल्पाला पहिला सुरुंग लागला. पेरूची अल्पाका लोकर जगप्रसिद्ध आहे- आपल्या पश्मीनासारखीच. अमेरिकेत अल्पाका स्कार्फ वगैरे अवाच्या सवा किमतीला विकतात. मग वाजवी किमतीत अल्पाका स्कार्फ घेता यावा म्हणून, शिवाय आपण काही तिथे नेहमी जात नाही. म्हणून, असं हो नाही करीत, स्वत:ला बरीच कारणं देत मी एक अल्पाका स्कार्फ विकत घेतलाच\nपरत आल्यावर काही महिने बरे गेले. संकल्पाचं पालन सुरू होतं. पण संकल्पाला आणखी एक सुरुंग लागला. कारण माझी भारताची ट्रिप ठरली. त्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करताना संकल्प बाजूला पडणं अपरिहार्य होतंच. माझी जीन्स फाटल�� होती. भारत-भेटीच्या खरेदीबरोबर जीन्स आणि अशाच अजून एक-दोन गोष्टींची खरेदी झाली- सेल पण होता चांगला. नाही, मी विसरले नव्हते संकल्पाबद्दल. पण जीन्स तर निकडीचीच होती. पण एकदा नियम मोडल्यावर काय, एकदा मोडला काय आणि दोन-तीनदा मोडला काय, असं मला वाटायला लागलं. आणि सुरू झाली माझीच घसरगुंडी मग भारताच्या ट्रिपमध्ये इकडे घेऊन यायला दोन चपला-जोड घेतले. कारण पुढची ट्रिप कधी होईल काय माहीत मग भारताच्या ट्रिपमध्ये इकडे घेऊन यायला दोन चपला-जोड घेतले. कारण पुढची ट्रिप कधी होईल काय माहीत साडय़ा आणि ड्रेसेसची खरेदी मात्र केली नाही. परतल्यावर एका अमेरिकन लग्नाला जायला म्हणून पुन्हा एक ड्रेस आणि सँडल्स घेतल्या साडय़ा आणि ड्रेसेसची खरेदी मात्र केली नाही. परतल्यावर एका अमेरिकन लग्नाला जायला म्हणून पुन्हा एक ड्रेस आणि सँडल्स घेतल्या एकूण नोव्हेंबर महिना काही बरा गेला नाही. पुन्हा पुन्हा नियम मोडला गेला. त्यामुळे मीपण स्वत:वरच जरा वैतागले. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काही झेपत नाही हे एकूण नोव्हेंबर महिना काही बरा गेला नाही. पुन्हा पुन्हा नियम मोडला गेला. त्यामुळे मीपण स्वत:वरच जरा वैतागले. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काही झेपत नाही हे पण मग विचार केला की निदान या विकत घेतलेल्या गोष्टी हाताच्या बोटांवर मोजता येतायत. बाकीच्या कित्येक गोष्टींची इच्छा झाली तरी मी स्वत:वर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवू शकले आहे. आता वर्ष संपलंय. तसं माझ्या लिस्टवर खरं तर फक्त एक गोष्ट आहे, ज्याची मला खरोखर गरज आहे. ते म्हणजे माझे आत्ताचे वॉकिंग शूज. अगदी जुने झाले आहेत आणि थोडं लाइनिंग फाटलंय, पण काम चालून जातंय. नवऱ्याला सांगावे का की तू घेऊन दे म्हणून. पण ती पळवाट झाली असती म्हणून गप्प बसले.\nएका गोष्टीचा उल्लेख करायला हवा इथे. गेल्या वर्षांत मला जर कोणी काही भेट दिली, तर मी ती घेतली. म्हणजे काही नवीन वस्तू मी न घेताही मला मिळाल्या. इतरांना भेटवस्तू देण्यासाठी मी खरेदी करीत होते. त्यामुळे शॉपिंगच्या अनुभवापासून मी काही पूर्ण वंचित नव्हते. दैनंदिन जीवनात लागणारे किराणा सामानसुद्धा मी विकत घेत होते. पण मागे वळून बघताना मला वाटतं की, माझा नेम पाळण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झाले. पण माझी घसरगुंडी मी सहज टाळू शकले असते. अल्पाका स्कार्फ किंवा चपला काय, माझं काही नडलं नव्हतं त्यामुळे. संकल्प व��� नियम मोडण्याइतक्या या गोष्टी महत्त्वाच्या नक्कीच नव्हत्या. म्हणजे माझाच निर्धार कमी पडला. ते आता समजलं असल्यामुळे नवीन वर्षांचे सेल्स लागतील, तेव्हा चांगली कसोटीची वेळ आली तरी मी डळमळणार नाही आणि माझ्या निश्चयाशी ठाम राहू शकेन, असा मला विश्वास वाटतो.\nतशी मी मुळात फारशी खर्चीक नाही (म्हणजे असं मला वाटतं). शॉपिंगची मला फार हौस नाही. तरीही मी अनेक गोष्टी विकत घेत असते हे माझ्या लक्षात आलं. ज्या गोष्टी घ्यायची इच्छा झाली तरी केवळ माझ्या संकल्पामुळे त्या घेतल्या नाहीत त्यासुद्धा काही काळ गेल्यावर त्या घेण्याची इच्छाही गेली, म्हणजे मला तर आता आठवतसुद्धा नाहीत की कोणकोणत्या गोष्टी मला घ्याव्याशा वाटल्या मग त्या न मिळाल्याची खंत वगैरे तर दूरच. गरज तर बहुतेक वेळा नसतेच, आपण केवळ आपल्या इच्छेसाठी गोष्टी घेत असतो. उगीचच वस्तूंवर वस्तू, कपडय़ांवर कपडे घेऊन नुसता ढीग लावून ठेवतो.\nएकुणात काय, गेलं वर्ष बरंच काही शिकवून गेलं : एक लक्षात आलं की, खरेदी ही बहुतेक वेळा इच्छित गोष्टींसाठी असते, गरजेसाठी नाही. कित्येक वेळा आपण आपल्या इच्छेलाच गरज समजून बसतो. या दोन्हीतला फरक समजून घेण्याचा विवेक आपल्याकडे यायला पाहिजे. आर्थिक सुबत्ता असेल तर मनात येईल ते लगेच विकत घेता येतं, त्यामुळे हा असा विवेक असणं अजूनच कठीण. मग असा काही तरी नेम वा संकल्प करणे हाच एक उपाय आहे तो विवेक जागृत करायला. आणि एकदा का तो जागा झाला की आपल्या गरजा कमी होतील.\nएखादी वस्तू विकत न घेणं आणि ती विकत घेण्याची परिस्थिती नसणं यात खूप फरक आहे. केवळ खरेदी थांबवून आपल्याला गरिबांच्या दु:खाची अनुभूती येते असा माझा मुळीच दावा नाही. पण निदान त्याबद्दल विचार मनात आलं तरी आपण त्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललं असं मानायला हरकत नाही. मग त्यापुढचा प्रश्न आहे- खरेदी न करून जे पैसे वाचले ते सेवाभावी संस्था किंवा गरजू लोकांना दान करावेत का याचं उत्तर मला वाटतं प्रत्येकाने स्वत:चं स्वत:साठी शोधायचं आहे.\nजाता जाता आणखी एक फायदा- आपण आपला उपभोगवाद वा चंगळवाद कमी केला तर पर्यावरणासाठीही ते पोषकच ठरेल. ‘नो शॉपिंग’ संकल्पाचे फायदे खूप दिसतायत, तोटा मात्र एकही नाही. मग काय, सोडणार का ‘नो शॉपिंग’चा संकल्प यंदासाठी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्���ा का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n : नवरा जिवंत असतानाही पत्नीच्या खात्यात होतेय 'विधवा पेन्शन' जमा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nVideo : सदाबहार रेखा यांचा शाहरुखसोबत 'रश्के कमर'चा व्हिडिओ व्हायरल\n'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये लवकरच रामदास आठवले आणि आनंद शिंदे \nPhoto : सलमानच्या 'नोटबुक'मधून प्रनुतनचं बॉलिवूडमध्ये पदार्पण,पोस्टर प्रदर्शित\nईशा-आनंदच्या लग्नात क्वीन बियॉन्सेचा जबदस्त परफॉर्मन्स\nVideo : नेहाच्या अफलातून डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा\n‘इंग्रजी’ फुलपाखरांचे मराठी ‘बारसे’\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nविकास आराखडा सुनावणीविना सादर\nवॉटर एटीएमद्वारे २५ पैशांत एक लिटर शुद्ध पाणी\n१८ वर्षांपर्यंत मोफत उपचार\nमुंबईतील विशेष मोहिमेत ३० एचआयव्हीग्रस्तांचा शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-11T22:45:54Z", "digest": "sha1:G3YDSAEJVDICJC6BL4BR7P42SKK2LHS2", "length": 7161, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर मालीमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ल्यात 14 ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्तर मालीमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nबमाको – मालीच्या उत्तरेकडील एका लष्करी तळावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 14 सैनिक ठार झाले. सैन्याचे प्रवक्‍ते कर्नल दियारान कोन यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिबुक्‍लू भागामध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये 17 हल्लेखोरही मारले गेले आहेत. या धुमश्‍चक्रीनंतर या लष्करी तळावर पुन्हा एकदा माली सैन्याचा ताबा प्रस्थापित झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमालीच्या उत्तर भागामधून इस्लामी कट्टरवाद्यांना सत्तेवरून हुसकावून लावण्यासाठी फ्रेंच दूतावासाकडून झालेल्या कारवाईच्या पाचवा स्मृतीदिन मालीमध्ये नुकताच झाला. तेंव्हापासून मालीच्या लष्करावर तसेच संयुक्‍त राष्ट्राच्या शांतता फौजांवर कट्टरवाद्यांनी अधुनमधून हल्ले झाले आहेत. गेल्या जानेवारीमध्ये पूर्वेकडील गाओ शहरा���ध्ये लष्करी तळावर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 54 जण ठार झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleकर्नाटक निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करा – राहुल गांधी\nबांगला देश निवडणुकीत पाकिस्तानी हस्तक्षेप : बांगला देश\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाहितांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nभारत-चीन संयुक्त लष्करी सराव ‘हॅंड इन हॅंड’ 11 तारखेपासून\nपाकिस्तानला एक डॉलरही देण्याची गरज नाही : अमेरिका\nकटास राज मंदिरासाठी पाकचा 139 भारतीयांना व्हिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/indore-bhayyuji-maharaj-sucide-who-is-vinayak-kuhu-aayushi-sharma-292582.html", "date_download": "2018-12-11T23:11:43Z", "digest": "sha1:IFAEOZWCNM3WY2N3DS7YDFDUORRNMNGE", "length": 14453, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गां��ी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nकोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती \nसंपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहली आहे.\nइंदूर, 13 जून : भय्यूजी महाराज त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. पण आत्महत्येनंतर त्यांची आणखी एक सुसाईट नोट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे.\nत्यात त्यांनी त्यांची संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता त्यांचे सेवादार विनायक यांच्याकडे देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहली आहे.\n'विनायक माझ्या विश्वासार्ह आहे. विनायक माझ्या वित्त, मालमत्ता आणि बँक खात्याची सर्व जबाबदारी घेईल. हे कोणत्याही दबावाखाली लिहिलेले नाही.' असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आलं आहे.\nभय्यूजी महाराजांचे सगळ्यात जवळ असणारे हे विनायक मूळतः महाराष्ट्रातील अहमदनगरचे आहेत. दोन दशकापूर्वी विनायक इंदूरहून महाराष्ट्रात आले होते. काही दिवस इंदूरमध्ये राहिल्यानंतर तिथल्या स्थानिकांच्या मदतीने ते भय्यू���ी महाराज यांच्या संपर्कात आले. वेळेच्या पाठोपाठ, विनायक यांनी त्यांच्या कामाने भय्यूजी महाराज यांचा विश्वास जिंकला होता.\nकाही वर्षांत विनायक भय्यूजी महाराज यांचे सर्वात विश्वसनीय व्यक्ति बनले. खरंतर, विनायक यांच्या आधी एका दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. पण विवाह झाल्यानंतर त्यांनी महाराजांपासून लांब राहणं पसंत केलं आणि नंतर भय्यूजी महाराजांनी सर्व जबाबदाऱ्या विनायक यांच्याकडे सोपवल्या.\nभय्यूजी यांच्या आयुष्याशी संबंधित सगळ्या गोष्टी विनायक यांना माहित असायच्या. त्यांच्या प्रत्येक निर्णयात विनायक यांचा हस्तक्षेप असायचा. इतकंच काय तर भय्यूजींच्या पहिल्या पत्नीच्या निधनांतर त्यांच्या मुलीची जबाबदारीही विनायक यांनी उचलली.\nज्या वेळी भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळ्या घालून घेतल्या तेव्हीही विनायक घरीच होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nजुलमी राजवटीला ही चपराक - राज ठाकरे\nअखेर राहुल गांधी पास झाले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/trial-in-kathua-rape-murder-case-begins-today-118041600004_1.html", "date_download": "2018-12-11T22:12:44Z", "digest": "sha1:LAL4IB7SQ6EOQXZH6T62PZVE254JT6WQ", "length": 11890, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 डिसेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकठुआ बलात्कार, आज स्थानिक न्यायालयात सुनावणी\nजम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन या सुनावणीला सुरुवात होईल.\nजानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या राज्यात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.\nताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nमोदी लंडनमध्ये साजरी करणार आंबेडकर जयंती\nफेअरनेस क्रीम्स घेतांना विकत प्रिस्क्रिप्शन लागणार\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nLive updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि ...\nमध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम विधानसभा 2018 (assembly election ...\nमोदीजी जानेवाले हैं, राहुलजी आनेवाले हैं’ -कॉंग्रेस\nराज्यातील निवडणुका निकाल लागले आणि सर्वत्र त्याचे पडसाद दिसून येत असून, कॉंग्रेस भाजपवर ...\nओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन\nओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...\nनिवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु\nनुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...\nवसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची\nनेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...\nओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन\nओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...\nनिवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु\nनुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...\nवसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची\nनेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...\nशीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज\nअसे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...\nठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा\nपावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/620365", "date_download": "2018-12-11T23:42:53Z", "digest": "sha1:2XU7LQSKM4MIILPWHR2LUH4YLSLHUCNZ", "length": 5614, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नेता निवडण्याची क्षमता भाजपकडे तरी आहे का ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » नेता निवडण्याची क्षमता भाजपकडे तरी आहे का \nनेता निवडण्याची क्षमता भाजपकडे तरी आहे का \nभाजपकडे तरी नेता निवडण्याची क्षमता आहे, काय असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे केंद्रीय नेते चेल्लाकुमार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. काँग्रेसने अगोदर आपला नेता निवडावा व नंतरच सत्ता स्थापनेचा दावा करावा, अशी टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना चेल्लाकुमार यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.\nकाँग्रेसला नेता निवडण्याचा सल्ला देण्याऱया भाजपला नेता निवडता येतो का पर्रीकर वगळता दुसरा नेता निवडण्याच्या स्थितीत सध्या भाजप आहे काय पर्रीकर वगळता दुसरा नेता निवडण्याच्या स्थितीत सध्या भाजप आहे काय असा थेट सवाल चेल्लाकुमार यांनी केला आहे.\nराजकारणातील पारदर्शकतेबाबत पंतप्रधान मोदी सतत बोलत असतात. पण त्यांच्या स्वत:च्या पक्षाने तरी राजकीय पारदर्शकत��� पाळली का, असा प्रश्न चेल्लाकुमार यांनी केला. विशेष करून गोव्यातील कोणत्या निर्णयाबाबत पारदर्शकता पाळली हे मोदी यांनी स्पष्ट करावे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले काही महिने इस्पितळात आहेत. मात्र आजपर्यंत पर्रीकर यांना कोणता आजार आहे याबाबत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने स्वत: कधी राजकीय पारदर्शकता पाळली नाही हेच सिद्ध होते असेही ते म्हणाले.\nकोदाळ- कारापूर येथे दोन घरे चोरांनी फोडली\nविकासकामांच्या बाबतीत भेदभाव होणार नाही\n‘गोवा फॉरवर्ड’ने सरकारातून मगोच्या हकालपट्टीची मागणी करावी\nबिबटय़ाचे कातडे विक्रीप्रकरणी चौघांच्या कोठडीत वाढ\nमातोंड घोडेमुख जत्रोत्सव आज\nदुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले\nधनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल\nशेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांचे आज काम बंद\nसाळुंखे महाविद्यालयात मोडी वर्गास प्रारंभ\nगोवा-बेळगाव महामार्ग आजपासून बंद\nयावषी आंदोलनकर्त्यांची काहीशी पाठ\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/kingdom-hearts-union-x-cross-download-best-apps-for-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-12-11T23:39:58Z", "digest": "sha1:46I4G6IFFECZDGRT2J5P2LVNGDFG4B7Q", "length": 9737, "nlines": 144, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "किंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकिंगडम दिल केंद्रीय χ नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा [क्रॉस] APK फाइल\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] APK डाउनलोड\nडिस्ने जगातील ओलांडून साहसी\nकिंगडम दिल कथा येथे सुरू\nआपण आपल्या स्वत: च्या कथा नायक होण्यासाठी म्हणून पूर्ण परिचित आणि नवीन दोन्ही चेहरे\nसर्व स्टार कास्ट हळूच लढा\nटॅप करा आणि पराक्रमी हल्ला कार्यान्वित स्वाइप\nलढाई ��्यांची शक्ती कॉल प्रिय Disney आणि अंतिम कल्पनारम्य वर्ण असलेले वर्ण पदके सुसज्ज\nआपल्या उपकरणे सानुकूल करा आणि भयंकर शत्रू मात करण्यासाठी नवीन धोरण शोधण्यासाठी\nप्ले करण्यासाठी अनेक मार्ग पर्यंत खेळा 6 रिअल-टाइम खेळाडू शोध मध्ये मित्र\nटप्प्यात अन्वेषण आणि भयंकर शत्रूचा हाताळताना मित्र सहकार्य\nकथा देखणं माध्यमातून प्ले करून Coliseum अनलॉक आणि मतभेद विसरून चढणे इतरांशी स्पर्धा\nसानुकूल अवतार स्वत: ला व्यक्त\nभाग एक वाढत्या निवड आपण आपल्या स्वत: च्या अवतार करू देते\nआपण हंगामी निवडू म्हणून आपली निर्मितीक्षमता मुक्त चालू द्या, कार्यक्रम, आणि वर्ण-थीम असलेली अवतार भाग एकत्र एक अद्वितीय देखावा ठेवणे\nकिंगडम दिल केंद्रीय χ [क्रॉस] स्क्वेअर ENIX इन्क\nजीवन विचित्र APK डाउनलोड आहे\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस]\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] APK डाउनलोड\nGoogle जा APK डाउनलोड\nसुपरस्टार SMTOWN कडून APK डाउनलोड\nकिंगडम दिल केंद्रीय χ नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा [क्रॉस] APK येथे\nशेवटचे अद्यावत: जुलै 20, 2018\nफाईलचा आकार: 66 MB\nकिंगडम दिल केंद्रीय χ डाउनलोड करा [क्रॉस] .APK\nकिंगडम दिल केंद्रीय χ [क्रॉस] 2.6.0 .APK\nकिंगडम दिल केंद्रीय χ [क्रॉस] 2.5.1 .APK\nकिंगडम दिल केंद्रीय χ [क्रॉस] 2.5.0 .APK\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nTweet लक्षात असू दे\nडांबर 8 वैमानिक अद्ययावत APK + डेटा (अमर्यादित पैसे) डाउनलोड\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nस्वयंचलित कॉल रेकॉर्डर APK v5.26 मुक्त डाउनलोड & सर्व व्हॉइस कॉल रेकॉर्ड\nदोन बिंदू APK डाउनलोड – Android साठी मोफत कोडे खेळ – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकेलेली फाइंडर v3.2 – APK डाउनलोड करा\nYouTube .APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nमर्यादा नाही Android अद्ययावत गती आवश्यक + डेटा 2.9.1 APK – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nGoogle Play गेम्स APK डाउनलोड – मोफत मनोरंजन अॅप\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर जागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nSpeedtest APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nसमांतर ��ागा लाइट APK डाउनलोड करा सर्वोत्तम अनुप्रयोग…\nDragalia गमावले APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम…\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/staying-home-against-parents-wish-18719", "date_download": "2018-12-11T23:39:18Z", "digest": "sha1:INQQ63QEAR3QU62KDCVXGVWHJZUUWNUR", "length": 18838, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "staying at home against parents wish अग्रलेख : नातेसंबंधांची परवड | eSakal", "raw_content": "\nअग्रलेख : नातेसंबंधांची परवड\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nआई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची जबाबदारी कायदेशीर मार्गाने नव्हे, तर कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. पण त्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कारणांनी जन्मदात्यांचा छळ केला जातो. आता न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.\nआई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांची जबाबदारी कायदेशीर मार्गाने नव्हे, तर कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. पण त्याऐवजी कोणत्या ना कोणत्या कारणांनी जन्मदात्यांचा छळ केला जातो. आता न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.\nआपल्या जन्मदात्या माता-पित्यांच्या त्यांच्या मुलाबाळांनी केलेल्या छळवणुकीच्या कहाण्या नव्या नाहीत आणि जगभरातील अजरामर साहित्यकृतींमध्ये या विषयाला स्पर्श केलेला दिसतो. शेक्‍सपिअरचे \"किंग लिअर' असो की वि. वा. शिरवाडकर यांचे \"नटसम्राट', या नाट्यकृतींमध्ये जन्मदात्या मात्या-पित्यांची हीच कहाणी अधोरेखित करण्यात आली आहे. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निकालानुसार जन्मदात्यांचे निवासस्थान हे त्यांनी स्वत:च्या कमाईने खरेदी केलेले असल्यास, त्या घरात मुलांना राहू द्यायचे की नाही, हा अधिकार पूर्णपणे जन्मदात्यांचाच असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आई-वडिलांना वृद्धावस्थेत अतोनात मानसिक क्‍लेश देणाऱ्या मुला-मुलींना यामुळे लक्षात राहील, असा धडा मिळाला आहे. म्हातारपणी आपल्या मुला-मुलींनी आपली काठी बनून राहावे आणि आपल्याला किमान मानसिक समाधान द्यावे, अशी कोणत्याही जन्मदात्यांची इच्छा असते. मात्र, त्याऐवजी घर���घरांतून सतत विसंवादाचे सूर उमटताना दिसतात. केवळ \"टाइम्स हॅव चेंज्ड' या भावनेतून त्याकडे पाहून चालणार नाही. लहानपणी आपले लालनपोषण करणाऱ्या माता-पित्यांची जबाबदारी खरे तर, कोणत्याही कायदेशीर मार्गाने नव्हे तर केवळ कर्तव्यभावनेतून मुलांनी घ्यायला हवी. प्रत्यक्षात त्याऐवजी कधी इस्टेटीच्या नावाखाली, तर कधी अन्य कारणांनी आपल्याच जन्मदात्यांचा मुले छळ करतात, असे अनेक घटनांत दिसून आले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालामुळे अशा असंख्य माता-पित्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला असेल\nअलीकडे भारतीय संस्कृतीचे गोडवे उच्चरवाने गाण्यात एक मोठा जनसमूह धन्यता मानून घेत आहे आणि या वर्गात तरुण पिढीचा भरणाही मोठा आहे. मात्र, याच संस्कृतीने दिलेल्या \"मातृदेवो भव; पितृदेवो भव' या शिकवणुकीकडे हा वर्ग डोळेझाक करत असल्याचेही दिसते. अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये मुलांनी माता-पित्यांना घराबाहेर काढले आणि त्यांनाही \"कुणी घर देता का घर...' असा टाहो फोडत वणवण करावी लागल्याची उदाहरणे आहेत. उच्च न्यायालयाला या विषयात पडावे लागण्यामागील कहाणीही यापेक्षा फार वेगळी नाही. मुलगा आणि सून यांनी \"नरकयातना' दिल्यामुळे या माता-पित्यांनी, मुलगा तसेच सून वास्तव्य करत असलेला मजला रिकामा करण्याचा आदेश देण्यासाठी अर्ज केला होता. त्याआधी त्यांनी पोलिसांत तक्रारीही गुदरल्या होत्या. न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा आपण या मालमत्तेचे कायदेशीर वारस असल्याचा दावा मुलगा व सून यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने माता-पित्यांची बाजू मान्य केली आणि जागा रिकामी करण्याचे आदेश या दिवट्या चिरंजीवांना दिले' या शिकवणुकीकडे हा वर्ग डोळेझाक करत असल्याचेही दिसते. अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये मुलांनी माता-पित्यांना घराबाहेर काढले आणि त्यांनाही \"कुणी घर देता का घर...' असा टाहो फोडत वणवण करावी लागल्याची उदाहरणे आहेत. उच्च न्यायालयाला या विषयात पडावे लागण्यामागील कहाणीही यापेक्षा फार वेगळी नाही. मुलगा आणि सून यांनी \"नरकयातना' दिल्यामुळे या माता-पित्यांनी, मुलगा तसेच सून वास्तव्य करत असलेला मजला रिकामा करण्याचा आदेश देण्यासाठी अर्ज केला होता. त्याआधी त्यांनी पोलिसांत तक्रारीही गुदरल्या होत्या. न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा आपण या मालमत्तेचे कायदेशीर वारस असल्याचा ��ावा मुलगा व सून यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने माता-पित्यांची बाजू मान्य केली आणि जागा रिकामी करण्याचे आदेश या दिवट्या चिरंजीवांना दिले त्यानंतर हा मुलगा आणि त्याची पत्नी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुदैवाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा राणी यांनीही या ज्येष्ठ दाम्पत्याला मोठाच दिलासा दिला. या निकालात आणखी एक मुद्दा न्या. राणी यांनी अधोरेखित केला आहे आणि तोही महत्त्वाचा आहे. आपल्या स्वकष्टार्जित घरांतून मुलाला बाहेर काढण्याच्या अधिकाराला तो मुलगा विवाहित आहे, या कारणाने कोणतीही बाधा येत नाही, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.\nखरे तर हा विषय कोर्टाच्या चावडीवर जाणे, हेच मुळात अत्यंत वेदनादायक. वृद्धापकाळात माणसाला साहजिकच एकाकीपण येते. त्यास मानसिक कारणे जशी आहेत, त्याचबरोबर शारीरिकही असतात. अशा वेळी खरे तर मुलाबाळांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. त्याऐवजी अनेक उच्चभ्रू कुटुंबांत अशा माता-पित्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते वा प्रकरण अगदीच टोकाला गेले असल्यास त्यांना थेट घराबाहेर काढले जाते. आता न्यायालयाने यासंबंधात स्पष्ट आदेश दिले आहेत खरे; पण हा विषय त्यापलीकडला आणि तरुणांच्या मनोवृत्तीशी निगडित असा आहे. त्याच वेळी अशा ज्येष्ठ नागरिकांनी कृतीने नव्हे; पण मानसिक पातळीवर तरी वानप्रस्थाश्रम स्वीकारून मुलांना त्यांच्या हक्‍काचा अवकाश निर्माण करून द्यायला हवा. अन्यथा, न्यायालयाने कितीही आणि कसेही आदेश दिले, तरी ज्येष्ठ नागरिकांची परवड सुरू राहील.\nमाओवादी विचारांच्या संकेतस्थळावर निर्बंध\nमुंबई - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या बंदी असलेल्या पक्षाचे विचार \"बॅण्ड थॉट' या संकेतस्थळावरून...\n‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला\nबारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू मोठी चूक समजत होत्या... त्या मुली...\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nऔरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानि��� \"उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान...\nवरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे लष्कराच्या जवानांनी सादर केलेल्या पॅराशूटच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांची सर्वांसाठी अक्षरशा पर्वणी ठरली....\nयवतमाळच्या \"बुढीच्या चिवड्या'ची चव चटकदार\nयवतमाळ, ता. 11 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (ता. 10) असीम सरोदे यांच्या पुणे येथील घरी अनोखा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823705.4/wet/CC-MAIN-20181211215732-20181212001232-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-12T01:39:09Z", "digest": "sha1:RC6KTHP3GHXVQZNSR7DZAHMEXAX6M7IS", "length": 10005, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पंधरा दिवसांत सरकारी निवासस्थाने रिकामी करा – माजी मुख्यमंत्र्यांना नोटिसा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news पंधरा दिवसांत सरकारी निवासस्थाने रिकामी करा – माजी मुख्यमंत्र्यांना नोटिसा\nपंधरा दिवसांत सरकारी निवासस्थाने रिकामी करा – माजी मुख्यमंत्र्यांना नोटिसा\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील ज्या ६ माजी मुख्यमंत��र्यांनी आद्यापही सरकारी निवासस्थाने सोडलेले नाहीत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच फटकारले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटिसनुसार, यासाठी त्यांना पुढील १५ दिवसांत अवधी देण्यात आला आहे.\nमुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अद्यापही सरकारी निवासस्थानात आपले ठाण मांडून बसलेल्यांमघ्ये मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, एन.डी.तिवारी, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. सरकारी निवासासाठी या लोकांना नाममात्र भाडे अदा करावे लागते. यावरच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, पदावरून दूर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले दिले जाणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्याकडून बंगले खाली करवून घ्यावेत अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचा बंगल्यातील मुक्काम कायम राहण्यासाठी दुसरा पर्याय काढण्याची विनंती केली होती.\nआम्ही १०० टक्के बहुमत सिद्ध करुन दाखवणार – येडियुरप्पा\nमांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ��न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-12T01:26:03Z", "digest": "sha1:F4KX5Q2LMYMWCBOEYLHDWWWETLRFG2WP", "length": 7325, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्योगपती अनंत बजाज यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउद्योगपती अनंत बजाज यांचे निधन\nमुंबई – सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि शेखर बजाज यांचे पुत्र अनंत बजाज यांचे निधन झाले. अनंत बजाज हे बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक होते. ते 41 वर्षांचे होते. अनंत बजाज यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात आई, बहिण, पत्नी आणि मुलगा असे कुटुंब आहे.\nअनंत बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. अनंत बजाज यांचा जन्म 18 मे 1977 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी हसाराम रूजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्‍समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर एस. पी. जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.\n1999 मध्ये त्यांनी बजाज इलेक्‍ट्रिकल्समध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुरूवात केली. रांजणगावमध्ये 2001 मध्ये कंपनीचा एक मोठा प्लांट उभा करण्यात आला. यामध्ये अनंत बजाज यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक हे पद देण्यात आले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखासगी दूध संघांकडून शासनाच्या आदेशाला हारताळ\nNext articleभविष्यात पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार : राजेंद्र माहुलकर\nकाश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार\nउद्धव ठाकरेंबरोबरच्या च���्चेत सहभागी होणार नाही\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nचंद्रपुर येथे रेल्वेच्या धडकेत दोन वाघांचा मृत्यू\nब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=41", "date_download": "2018-12-12T02:05:45Z", "digest": "sha1:WMJMOIH2LMSN7A7NFBDWN3ZGXP5LNKZT", "length": 23284, "nlines": 97, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nया देशात राहणारा आदिवासी बांधव हा या भूमीतला मुळ निवासी आहे. या मुळनिवासाला मान्यता देण्यात आली. त्याला घटनेत देखील विशेष मान्यता प्राप्त आहे असं असलं तरी या मुळ निवासी आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल होण्यास वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट या दिवशी अर्थातच जागतिक आदिवासी दिनी चिंतन आवश्यकच आहे.\nआदिवासी समाज परंपरागत पध्दतीने आजही बहुतांश प्रमाणात जंगलांमध्ये राहतो. ही जंगलं निबीड आहेत दुर्गम आहेत. यातील काही गावांची रचना त्यांच्या विकासात अडथळा झालेली आहे. हे त्यांच्या आधिवासावरुन स्पष्टच आहे.\nया आदिवासी समाजातीलं विविध जाती अर्थात अनुसूचित जमातींना मुख्य प्रवाहात सामिल होण्याच्या दृष्टीकोणातून त्यांना घटनेत आरक्षण उपलब्ध्‍ आहे. परंतु या आरक्षित पदांपर्यत त्यांच्या समाजाला पोहोचायचे असेल तर त्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा त्यांना मिळायला हव्या. या जमातींच्या विकासात मुळ अडचण आहे ती भाषेची आहे.\nदृर्गम भागात राहणारे आदिवासी गोंडी माडिया, कोरकू ,छत्तीसगढी अशा भाषा जाणणारे आहेत. या सर्वांना त्यांच्या भाषेत शिक्षण देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात आदिवासी बहुतांश मराठी माध्यमाच्या शाळांमधून मुलांना शिक्षण देत आहेत. त्या विद्यार्थ्यांची अडचण जाणून घेत शासनाने आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देणे. होतकरु हुशार विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून प्रवेश द्यायला सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम आता समोर येत आहे.अनेक आदिवासी गुणवंत या निमित्ताने समोर आले आणि आपल्या क्षेत्रात नाव कमावून आहेत. याची गती केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर वाढली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सत्तासूत्रे स्विकारली त्यावेळी सर्वसमावेशक विकास प्रक्रिया राबवणे आणि त्यात गडचिरोली सारख्या मागास भागास प्राधान्य देणे असे धोरण स्विकारले.\nराज्यात गेल्या चार वर्षात सर्वाधिक सकारात्मक विकास गडचिरोली सारख्या जिल्हयात झालाय. या जिल्हयाची निर्मिती होवून ३० वर्षात जी विकासकामे झाली नाहीत ती या चार वर्षांमध्ये झालेली आपणास दिसतील.\nजिल्हयात ७८ टक्के भाग वनक्षेत्राचा आहे यामुळे येथे सिंचन व्यवस्थेसाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नाही परिणामी खरिपात केवळ एक हंगामी धानशेती करुन येथे आठ महिने बिनाकाम बसणाऱ्या शेतकऱ्यांना या सरकारच्या जलयुक्त शिवार सारख्या उपक्रमांनी नवा मार्ग उपलब्ध करुन दिला आहे.\nया भागातील आदिवासी शेतकऱ्यांना योग्य मार्ग सापडताच त्यांनी देखील त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मागेल त्याला शेततळे या उपक्रमात शेतकऱ्यांना शेततळयासाठी अनुदान दिले जाते या जिल्हयाचे उद्दीष्ट १५०० असताना ८ हजार शेतकरी पुढे आले. सरकारनेही सकारात्मक भूमिकतून त्या सर्वांना मान्यता दिली आहे. याखेरीज सिंचनासाठीच्या संमांतर कार्यक्रमात ५००० सिंचन विहिरींचे काम पूणते कडे आहे.\nकेवळ पाण्याची उपलब्धता झाली म्हणून प्रगती होईल झाली असं होतं नाही तर त्या पाण्याचा वापर करणं शक्य व्हावं यासाठी शेतीपंप आवश्यक आहे. विविध योजनांची सांगड घालून शेतीपंप उपलब्ध करुन देणे जेथे वीज पुरवठा मिळणे\nशक्य नाही तेथे सोलार पंप देणे या माध्यमातून एकत्रित साधनांनी विकासाला गती देण्याचे काम सरकार करीत आहे.\nआता शेतकऱ्यांनी एक हंगामी विचारधारा सोडून दोन हंगाम तर काही भागात तीन हंगामात शेती करण्याची तयारी सूरु केली आहे. शेतीला यांत्रिकीकरण तसेच संशोधन यांची जोड देण्यासोबत ' मृदा कार्ड ' योजनेतून उत्पादन वृध्दी द्वारे उत्पन्नवृध्दीतून संपन्नता प्राप्त व्हावी. आणि शेतकरी समृध्द व्हावा असे अनोखे प्रयत्न सुरु झाले आहेत.\nमधल्या काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्यात आली याबाबत शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. इतर जिल्हयांच्या तुलनेत या जिल्हयात पीक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र कर्ज नसेल तर नुकसान झाल्याच्या स्थितीत संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विम्याचे छत्र वाढविण्याचे प्रयत्न सूरु आहेत.\nजिल्हयात कृषी सुविधे सोबतच आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी इतरही सुविधांवर लक्ष दिले जात आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे आदिवासींची उपनिविका होय.\n' पेसा ' कायद्यानुसार त्या ग्रामपंचायतींना गौण वन उपजावर अधिकार प्रदान करुन दिल्यानंतर आता बांबू वाहतुकीच्या नियमांना शिथिल केल्याने या ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढले आहे. तीच बाब तेंदूपत्ता संकलनाबाबत आहे. यातूनही ग्रामपंचायतींना कोटयवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.\nजिल्हयातील उपजिविकेच्या साधनांची वाढ करताना कुपोषाणही संपावं यासाठी निलक्रांती अंतर्गत तलाव तिथे मासोळी अभियान सुरु करुन ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील तलावांच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्न अशी दुहेरी संधी उपलब्ध झाली आहे.\nजुने गावतलाव, माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव या मत्स्यव्यवसायासाठी तर उपयोगी पडणार आहेत. सोबत यातून लघूसिंचन क्षमतेत देखील वाढ होत आहे. सिंचन हे यात पहिले उद्दीष्ट असले ती पोषण युक्त आहाराची उपलब्धता मोठया प्रमाणावर करुन देण्याची क्षमता या तलावांमध्ये आहे.\nया जिल्हयात असलेल्या वनक्षेत्रात जांभूळ, हिरडा , बेहडा , चारोळी सारखे वनउपज देखील मोठया प्रमाणावर होते यासाठी ' क्लटर बेस ' विपणन आराखडा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत कुरखेडा तालुक्यात जांभुळ विक्री व जांभुळ प्रक्रियेसाठी काही गट निर्माण करण्यात आले आहे.\nजिल्हयाच्या विकासासाठी वनक्षेत्राची अडचण न येता त्याचा अधिक फायदा करुन विकास पर्व या आदिवासी बहूल जिल्हयात सुरु झालाय.\n- प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nकुपोषण निर्मुलनासाठी पोषणद्रव्ये युक्त तांदूळ रास्त भाव दुकानातून: उद्या आरमोरी येथे शुभारंभ\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nमासळ (बुज) - मानेमोहाळी परिसरात वाघाची दहशत, शेळीची केली शिकार\nअस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी : चिमूर तालुक्यातील घटना\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nटीआरएसला तेलंगणात पुन्हा सत्ता राखण्यात यश\nअरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nडिझेलही प्रति लिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\nविद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यू : विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा बळी\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nदक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक : तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\nखमनचेरू प्रा.आ. उपकेंद्र���तील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा\nएकाच झाडाला गळफास घेऊन आत्या- भाचीने संपवली जीवनयात्रा\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nराजुरा तालुक्यातील रामपूर येथे लाईनमनची आत्महत्या\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पदयात्रेत सहभागी व्हा : आ.डाॅ. देवराव होळी\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nनागपूरमध्ये क्रेनच्या धडकेत तीन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:44:47Z", "digest": "sha1:IM66RW67BTT22FI3AZOFNTZS7NQGLIU6", "length": 38008, "nlines": 368, "source_domain": "mazespandan.com", "title": "कविता Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nवेडी ही बहीणीची माया..\nभावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.\nजरुर वाचा आणि मित्रांना पाठवा…\nहरवून बसला माझा भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nवाहिनी च्या पदरा आड लपला\nएक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nनको दादा साडी मला\nदेवा ला करते विनवणी\nसांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ….\nकाम गेलं तुझ्या दाजीचं\nम्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते\nतळ हातावरले फोड बघून\nदादा चढउतार होतात जीवनात\nतू घाबरुन नको जाऊ\nभेटायला कोण��्या पत्त्यावर येऊ. …\nउचलत नाहीस फोन म्हणून\nनसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nआई बाबा सोडून गेले\nवाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ….\nकाकूळती ला आला जीव\nमनात राग नको ठेऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाझं गाव विकताना पाहिलं\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nकुठे हजारात, कुठे पाचशेत\nगावाला घडवण्याचे अमीष दाखवुन\nगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलं\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी\nमाझं गाव विकताना पाहील\nइतक्या दिवस साड्या ओढणारं\nअचानक साड्या वाटताना दिसलं\nमटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,\nरात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nपैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला\nपुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला…\nत्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहीला\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nआता त्यांच्या पाया पडताना दिसला\nत्याचे जोडे केवढे घासले पण\nवरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला,\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं\nलोकशाही ढाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरीबांचे लचके\nआज दडपशाही मतदानाला आणली\nगावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी\nत्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली\nत्या वाहणा-या विषारी दारुत\nआज माझं गावही वाहिलं, मटनाच्या 2 चुऱ्यापाई, पुन्हा 5 वर्ष गरीबच राहीलं,,,\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझ गावं विकताना पाहिलं\nकुठे हजारात, कुठे पाचशेत\nआणि रात्री मी गांव माझं विकताना पाहिलं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्या��ली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Google Groups, कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके and tagged android, app, application, blogs, collection, dost, enjoy, facebook, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, लेख, लेखन, विनोदी, स्टेटस, स्पंदन on January 28, 2018 by mazespandan.\nपसायदान आणि त्याचा मराठी अर्थ…\nसंत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या आद्य रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळा ) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाक यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात ………\nआता विश्वात्मके देवे |\nयेणे वागज्ञे तोषावे |\nतोषोनि मज द्यावे पसायदान हे |\nआता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत कि त्याने ह्या वांग्मय यज्ञाने प्रसन्ना व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक हि उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात…\nजे खळांची व्यंकटी सांडो |\nतया सत्कर्मी रती वाढो |\nभूता परस्परे जडो मैत्र जीवांचे |\nजे चा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचे दान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे…\nखल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात…\nदुरितांचे तिमिर जावो |\nविश्व स्वधर्मसूर्ये पाहो |\nजो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात|\nदुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.\nसत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.\nवर्षत सकल मंगली |\nईश्वर निष्ठांची मांदियाळी |\nअनवरत भूमंडली | भेटतु या भूता |\nया पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, ��ण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वत:चे उदाहरण दिले आहे. गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.\nचला कल्पतरूंचे आरव |\nचेतना चिंतामणीचे गाव |\nबोलते जे अर्णव | पीयूषांचे |\nईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत.\nअमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात.\nचंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |\nतेसर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |\nयेथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे . जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.\nपूर्ण होऊनी तिन्ही लोकी |\nभजिजो आदिपुरुषी | अखंडित |\nस्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर क��तात. दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.\nआणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इये |\nदृष्ठादृष्ठविजयें | होआवें जी |\nआणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देते तेच त्याचे वेगळेपण आहे.\nतेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |\nहा होईल दान पसावो |\nयेणे वरे ज्ञान देओ | सुखिया झाला |\nतेंव्हा विश्वाचे राजे म्हणले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे. ते म्हणाले कि ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वां पर्यंत पोहोचो की जग सुखमय होवो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n“बापाला शहरात करमत नाही…”\nतसा भरभरून येतो बाप\nराबूनही बांधता आल्या नाहीत\nआणि चार वर्षात बांधलं पोरानं\nजीव हरखून जातो त्याचा.\nपीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-\nदहा लाख देतात दोन दिवसात घर\nहे ऐकून अचंबीत होतो बाप \n‘व्याज खाणं हे पाप आहे \nहे पक्क बसलेल्या त्यांच्या डोक्यात\nशिरत नाही बँकांचं कौटिल्यीय\nजन्माला आला नाही अद्याप\nतो बसतो सर्वांग चोरून\nरंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून,\nतो सांगू शकत नाही\nफाटक्या चड्डीत अनवाणी पायानं\nआणि झालेली जीवाची घालमेल.\nरात्री तो पाहू शकत नाही\n‘अनवांटेड सेव्हन्टी टू ‘सारख्या\nमग ‘बेसिनमध्ये थुंकू नका ‘\nही समज आठवत ,\nतो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत\nटिपूसभर पाण्याला तरसणारा बाप\nसकाळी फुरके मारून चहा पिताना\nसुटत नाही त्याच्या नजरेतून\nनातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू ,\nमग सुरु होते त्याची लगबग\nबाप आता थांबणारच नाही\nपोरगा आग्रहाने म्हणतो –\n‘ आला आहात तर थांबा\nहसतो आणि म्हणतो –\n‘बेटा ,मला खेडयात रहायची सवय ‘\nशहरात मला करमत नाही…’\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49246", "date_download": "2018-12-12T00:35:51Z", "digest": "sha1:5IBLHIO5VZLDUSD56KJCVCQ3HSBH2Z7T", "length": 7341, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nलाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nतब्बल ४० वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी / हिंदी सिनेमा, मालिकांमधील चतुरस्त्र अभिनेता #AshokSaraf यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.\nअशोक मामांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा \nअशोक सराफ यांना जन्मदिवसाच्या\nअशोक सराफ यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा.\nत्यांना शुभेच्छा.. आताच वंदना\nत्यांना शुभेच्छा.. आताच वंदना गुप्ते सोबत नवा चित्रपट आला आहे ना \n\"धनंजय माने\" यांना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ..\nअशोक मामांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा \nएक खरेखुरे अष्टपैलू अभिनेते\nएक खरेखुरे अष्टपैलू अभिनेते अशोकमामा सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nधनंजय माने\" यांना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा>>>>> माझ्या कडुनही शुभेच्छा... ( तुम्ही केला होता काय कधी अभ्यास )\nअशोक मामांना वाढदिवसाच्या \"विखि विखु व्हखा\"\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्मित\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-142/", "date_download": "2018-12-12T01:04:07Z", "digest": "sha1:L262JGXM2PNCEU3GE6OHSTG5HKKXQXEO", "length": 9948, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिंगवे तुकाई ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिंगवे तुकाई ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन\nशिंगवे तुकाई (ता. नेवासे) : पाणीपुरवठा सुरू करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.\nपाणी योजना सुरू करण्याची मागणी : लोकप्रतिनिधीं विरोधात घोषणाबाजी\nनेवासा – नेवासा तालुक्‍यातील शिंगवे तुकाई येथील ग्रामस्थांनी पाणी योजना सुरू करावी, या मागणीसाठी 100 फूट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. पाण्याच्या प्रश्‍नावर ग्रामस्थ दोन दिवसांपासून उपोषणला बसले होते. परंतु लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली.\nशासनाने 20 कोटी रुपये खर्च करुन चांद्यासह 5 गावे आणि 15 वाड्यांसाठी उभारलेली पाणी योजना वीजबिलाअभावी ऐन दुष्काळात बंद पडली आहे. त्यामुळे 20 ते 22 हजार लाभधारकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरळीत करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शिंगवे तुकाई येथील तुकाई देवी मंदिरात दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. आज तिसऱ्यादिवशी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.\nया योजनेत सामाविष्ट असणारी 5 गावे व 15 वाड्या कायमस्वरुपी दुष्काळी आहेत. चांद्याचा काही भाग सोडला, तर सर्व परिसर कायमस्वरुपी दुष्काळी आहे. या योजनेत चांदा, शिंगवे तुकाई, मांडे मोरगव्हाण, राजेगाव, लोहारवाडी या पाच गावांसह पंधरा वाड्यांचा सा���ावेश आहे.\nपाणी मिळेपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 18 लाख 60 हजार रुपये वीजबिल थकीत असल्याने ही योजना बंद असल्याने लोकप्रतिनिधी आणि शासनाने त्वरीत दखल घेऊन पाणी योजना सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेल टू हेड मार्गावरील उद्‌भव भरून द्यावेत\nNext articleचिंबळी, कुरुळी परिसर भक्‍तीरसात न्हाला\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nखा. गांधी समर्थक उमेदवार चारीमुंड्या चित\nकेडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला बेचिराख\n…अन्‌ गल्लीत मात्र पडला सुवेंद्र\nऊसवाहतूक ट्रॉलीखाली चिरडून मुलाचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nतेलंगणात टीआरएसने राखला गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/will-virat-take-revenge-by-defeating-england-in-ongoing-test-series/", "date_download": "2018-12-12T01:41:13Z", "digest": "sha1:RYWOV5SJFBH2LXHAVB4N4MQZT4RNKXUK", "length": 8435, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Video: विराट २०१४चा सूड उगवणार का?? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#Video: विराट २०१४चा सूड उगवणार का\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. २०१४ च्या कसोटी मालिकेत भारताला ३-१ अश्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.\n२०१४च्या मालिकेत भारताच्या पराभवाचे मोठे कारण म्हणजे भारतीय बलाढ्य फलंदाजांना आलेले अपयश होते. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील सर्व जबाबदारी विराट कोहली याच्यावर होती. परंतु विराट या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्याने भारताला या मालिकेत प्रभावी कामगिरीने करता आली नाही.\nत्या मालिकेत विराट आप���्या कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी करीत होता. त्याचबरोबर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीतील उणिवा बाहेर आणल्या. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंना खेळताना तो सतत बाद होत होता. जेम्स अँडरसन आणि स्टुवर्ट ब्रॉड त्याला मैदानावर टिकू देत नव्हते. पण सध्याचा विराट हा खूप बदलेला आहे. या वर्षीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ विराट टेस्टमध्ये खोऱ्याने धाव जमवतो आहे. ६६ कसोटीमध्ये त्याने ५३ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.\nमागील दौऱ्यात विराट आला होता तेव्हा त्याच्यासाठी इंग्लंडमधील वातावरण नवखे होते आणि तो देखील खूप प्रगल्भ झाला नव्हता. परंतु मागील काही वर्षातील त्याची कामगिरी पाहता आपणास सहज लक्षात येईल की तो या वेळी मागील पराभवाचे उट्टे काढण्यास सज्ज आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रशासन विभागातील लुडबुडीला लगाम\nNext articleपहिली कसोटी: चहापानानंतर इंग्लड ३ बाद २१५\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2018-12-12T00:23:05Z", "digest": "sha1:ZXRZ4OO533TSUYGYZAQOT7PEZNKV5O2B", "length": 7720, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रडत बसू नका, हसत हसत जीवन जगा- वसंत हंकारे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरडत बसू नका, हसत हसत जीवन जगा- वसंत हंकारे\nलोणी काळभोर- जगात प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात दुःख असून त्यासाठी रडत न बसता हसत हसत जीवन जगण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्‍त केले. आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रसिध्द व्याख्यानकर्ते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आय���जित केला होता. आयुष्य रडत रडत न जगता कशापद्धतीने हसत हसत आनंदाने जगावं या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 1993 ते 2018 या दरम्यानच्या सर्व माजी विर्द्यार्थ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या 25 वर्षांत शाळेतून घडून गेलेले विद्यार्थी या ठिकाणी जमले होते. यामध्ये अनेक शेतकरी, डॉक्‍टर, शिक्षक, इंजिनियर, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव कमावलेले विद्यार्थी उपस्थित होते. 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या बाकावर बसलो त्या वर्गामध्ये बसण्याचा व जुन्या वर्ग मित्रांना भेटण्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 2004 मध्ये 10 वी होऊन बाहेर पडलेल्या बॅचने शाळेतील विद्यार्थ्यासाठी 250 लिटर क्षमता असलेला पाण्याचा फिल्टर भेट म्हणून दिला. 25 वर्षांतील प्रत्येक बॅचने शाळेस मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शाळेतील सर्व माजी शिक्षक एकत्र आले होते. 25 वर्षांनंतर विद्यार्थ्याना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.\nयाप्रसंगी संस्थेचे चीफ ट्रस्टी मारुती हरपळे, कार्यकारी अध्यक्ष दादा कामठे, राजेंद्र शहा, मुख्याध्यापक देशमुख सर, चौधरी सर, नामदास सर, नळे सर, मेमाने सर, नातू सर,बाजारे सर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपच्या विजयाचा झेंडा फडकविल्या शिवाय राहणार नाही – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/trupti-desai-returned-without-appearing/", "date_download": "2018-12-12T00:21:14Z", "digest": "sha1:YQZCMBLL2KYG26TTUQAYE66WHHFT2YDR", "length": 8675, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दर्शन न घेताच तृप्ती देसाई परतल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदर्शन न घेताच तृप्ती देसाई परतल्या\nशबरीमला प्रकरण : आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nकोची – केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन तणाव वाढत आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज केरळमध्ये दाखल झाल्या. मात्र, कोची विमानतळावरच त्यांना आंदोलकांनी रोखल्याने दर्शन न घेताच त्यांना माघारी परतावे लागले.\nतृप्ती देसाई आपल्या सहका-यांसह आज पहाटे कोची विमानतळावर पोहचल्या. परंतु आंदोलकांनी त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू दिले नाही. विमानतळाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमल्याने विमानतळ परिसरात तणाव वाढला होता.\nकोची विमानतळाबाहेर सुमारे 50 कि.मी. अंतरापर्यत आंदोलकांनी निदर्शने केली. यात भाजप, संघ, अयप्पा धर्म सेनेचे कार्यकर्ते आणि भक्‍तगण सहभागी झाले होते.\nयावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तृप्ती देसाई यांना रोखणा-या 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, तणाव वाढल्याने पोलिसांनी तृप्ती देसाई यांना परत माघारी जाण्याची विनंती केली. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी सायंकाळी साडेसहा वाजता परत येण्याचा निर्णय घेतला. यावेळी अयप्पा धर्म सेनेचे राहुल ईश्वर यांनी तृप्ती देसाई यांना मंदिरात न येण्याची धमकी दिली. ते म्हणाले, “”आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करु. परंतु कोणत्याही परिस्थितीत देसाई यांना मंदिरात प्रवेश करु देणार नाही.”\nदरम्यान, तृप्ती देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर 16 ते 20 नोव्हेंबरदरम्यान शबरीमला मंदिरात प्रवेश करेन, असे सांगत मुख्यमंत्री विजयन यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी केरळमध्ये प्रवेश करण्यापासून ते परत घरी जाईपर्यंत सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवरायांना अभिवादन करुन मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nछळवणूक प्रकरणी सीपीएम आमदाराची 6 महिन्यांसाठी पक्षातून हकालपट्टी\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन\nशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाईंना विमानतळावरच अडवले\nशबरीमलाबाबत सर्वपक्षीय बैठक अपयशी\nमुस्लिम लीगचा आमदार ठरला अपात्र\nशबरीमला बाहेर महिलांना रोखण्यासाठी पुन्हा आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/what-north-indians-think-on-raj-thackerays-speech-321194.html", "date_download": "2018-12-12T01:49:17Z", "digest": "sha1:KPAYAKDXEEUR7X356TBQDL4CP3KIIZBX", "length": 15660, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं?", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरका��च्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं\nVIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं\nमुंबई, 03 डिसेंबर : राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हिंदीतून भाषण करत उत्तर भारतीयांना खडेबोल सुनावले. मुंबईतल्या कांदिवलीत उत्तर भारतीय महापंचायतीमध्ये ते बोलत होते. बिहार, यूपीतल्या राज्यकर्त्यांमुळे तुम्हाला इतर राज्यांची वाट धरावी लागते. तुमचा स्वाभिमान कसा दुखावला जात नाही असा सवाल करत राज यांनी उत्तर भारतीयांच्या मर्मावर बोट ठेवलं. पण यासगळ्यात राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात.\nIsha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना\nट्रॅकरला बांधून तरुणाला काठी तुटेपर्यंत मारलं, VIDEO आला समोर\nVideo : परीक्षेवेळी केलं Facebook Live, अपलोड केली सेल्फी\nबुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल\nVideo : गावकऱ्यांच्या विचित्र हट्टापायी केला हा अख्खा तलाव रिकामा\nVIDEO : ही २८७ कोटींची मालकीण आहे सर्वांत तरुण उमेदवार\nराज VS ओवेसी : 'प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंंची माझ्यावर टीका'\nधक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण\nगोमांसाच्या अफवेत पोलिसाला झाडल्या गोळ्या, पाहा हा खळबळजनक VIDEO\nVideo : तेलंगणाचे 'उल्लू के पठ्ठे' : घुबडांविषयी हे ऐकाल तर व्हाल अवाक\nVideo : IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, पती-पत्नीने घरातच छापल्या 5 कोटींच्या नकली नोटा\nVIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार\n'ईव्हीएमजवळ कोणी आल्यास गोळी घाला', जिल्हाधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल\n मानवी वस्तीत घुसला भलामोठा अजगर आणि...\nसंगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल\nओवेसींचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, पाहा VIDEO\nVIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'\nVIDEO : दीड वर्षाच्या चिमुकलीला बाईकची धडक, कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार\nVIDEO भयानक : मुक्या जनावरावर केले त्यानं चाकूने सपासप वार\nVideo : सीमेपलीकडून हिमालय ओलांडून आले हे परदेशी पाहुणे\nVideos : राहुल गांधींना टक्कर देत आता अमित शहांनी देखील गाठली 'खाऊगल्ली'\nधक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा\n'विषयाचा खेळ न करता लवकरात लवकर राम मंदिर बांधलंच पाहिजे'\nराम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन\nअयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'\nVIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत\n...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-16-%E0%A4%9C%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-12T00:57:18Z", "digest": "sha1:5WE3TVH2UX32UJXLJY7YLJOCWOPRPW5M", "length": 8473, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news खाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी\nखाजगी लक्‍झरी बस उलटून 16 जण जखमी\nकोल्हापूर – कोल्हापूर जवळ खाजगी लक्‍झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले आहेत. हि घटना मलकापूर जवळील आंबवडे गावा जवळ चालकाचा बस वरील ताबा सुटून सायंकाळी घडली आहे.\nन्यू इंग्लिश स्कूल सातारा इथल्या सन 1977 च्या बॅचच्या गेट टुगेदर पन्हाळा येथे होता. तो कार्यक्रम आटोपून परतातना हा अपघात झाला आहे.\nसर्व जखमी बेंगलोर, मुंबई, पुणे , नासिक, सातारा चे रहिवाशी असून त्यां���्यावर प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nतळेगावच्या उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडेची बिनविरोध निवड\nकोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला ;ग्रामस्थांची तक्रार\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/?page=2", "date_download": "2018-12-12T00:30:46Z", "digest": "sha1:EMEW7FSG6ECG6E2ZKASPL5PYPYZUXXCZ", "length": 23591, "nlines": 151, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान : पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: यमुना नदीत महाराष्ट्रातील भाविकांची बोट उलटली, ३ महिलांचा मृत्य���, ५ बेपत्ता \nVNX ठळक बातम्या : :: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात \nVNX ठळक बातम्या : :: तेलंगणमध्ये पहिला कल टीआरएसच्या बाजूने \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थानमध्ये काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर तर भाजपला ३४ जागांची आघाडी \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान, मध्यप्रदेशसह चार राज्यांत काँग्रेस आघाडीवर \nबातम्या - Rajy | बातमीची तारीख : 11 Dec 2018\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \n- धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करा – गोपीचंद पडळकर\nविशेष प्रतिनिधी / पुणे / मुंबई : जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने 'मेगाभरती' रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलर�..\nतालुका प्रतिनिधी / राजुरा : सीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामना सुरु होता त्यावेळेस प्रेक्षक गॅलरी चा लोखंडी कठडा खाली कोसळला. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला स्पर्धेच्या ठिकाणी पळापळी सुरु झाली. या घटनेत १०० च्या �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मि�..\n- पोलिस खबरी नसल्याची मिळाली माहिती\nतालुका प्रतिनिधी / कुरखेडा : नक्षल्यांनी तालुक्यातील खोब्रामेंढा येथील अंताराम पुडो यांची निर्घृन हत्या केली. पोलिस खबरी असल्याच्या संशयाने हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. मात्र अंताराम पुडो हे तेंदुपत्ता कंत�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - World | बातमीची तारीख : 10 Dec 2018\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राज�..\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि आरबीआय वादाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त समोर आले आहे. आरबीआयमध्ये गव्हर�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन�..\nविशेष प्रतिनिधी / अहेरी : तालुका मुख्यालयापासून पाच कीलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय आश्रम शाळा खमनचेरु येथील शाळा परिसराचे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तंबाखू जन्य (सुगंधीत तंबा���ू) पदार्थ विक्री करीत असलेल्या पाणठेला व दुकानावर साहाय्यक जिल्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे,..\nप्रतिनिधी / ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी तब्बल २७ वर्षांनी काँग्रेसच्या रिता उराडे ह्या ३ हजार ६०० मतांनी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसं�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nअवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ ..\nतालुका प्रतिनिधी / चिमूर : गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असून ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nआज सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामु�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेग�..\nप्रतिनिधी / खडसंगी : एका दुकानात नोकर असलेला इसम सकाळी शौचालयासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केल्याची धक्कादायक घटना ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्प बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nनक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेड..\nतालुका प्रतिनिधी / कुरखेडा : नक्षल्यांनी धारदार शस्त्राने इसमाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथे आज १० डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अंताराम पुडो (५५) रा. खोब्रामेंढा असे हत्या केलेल्या इस�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यां..\nमनिष येमुलवार/ भामरागड : अतिदुर्गम भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांकडे पशुधनाची संख्या मोठी आहे. या पशुधनावर उपचारासाठी तालुक्यात १५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र यापैकी केवळ चार पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अ�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त..\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी..\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष..\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजका��णाच्या चर्चा \nसामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर नांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळब..\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nसास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nयुवकांनी वॉर्डातील समस्यांना वाचा फोडावी : जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nआवलमारी ग्रामपंचायत वर आविसचा झेंडा : निवडणुकीत आविसच्या सरपंचा सह ८ सदस्य विजयी\nपोलीसांना गुटखा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाहीच\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\nनिहायकल जंगलातील चकमकीत ठार झालेल्या एका नक्षलीची ओळख पटली\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्य��� दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nबसमधील प्रवाशांसाठी युवकच ठरले देवदूत, प्रवासी आणि नागरिकांनीही अनुभवला मृत्यूचा थरार\nएसडीओंच्या आदेशानंतर ‘त्या’ मुलीचे पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nसहा हजारांची लाच स्वीकारताना विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nमासळ - मदनापूर जि.प.क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात पडला जागतिक शौचालय दिनाचा विसर\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\nभारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा\nसमाजांनी संघटीत राहून सामाजिक कार्य करावे : पालकमंत्री ना. आत्राम\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nन्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना न्याय मिळवून देणार : नाना पटोले\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nवाघाने हल्ला चढवून इसमाच्या शरीराचे केले तीन तुकडे\nभामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान\nअभिनेता चिरंजीवीने प्रेक्षकांसोबत बघितला चित्रपट\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nदारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे यांना चिरडले\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरतीला स्थगिती देणे योग्य आहे काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/city-council-started-working-all-parties-election/amp/", "date_download": "2018-12-12T02:00:10Z", "digest": "sha1:BL3XQE5BEDRW4UIGATXAIFPB7ZVHFVKH", "length": 7735, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The city council started working all the parties for the election | नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले कामाला | Lokmat.com", "raw_content": "\nनगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले कामाला\nनगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़\nलोकमत न्यूज नेटवर्क किनवट : नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़ ‘क’ वर्गात असलेल्या किनवट नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष आघाडीची सत्ता आहे़ नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ४, शिवसेना ४ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे़ नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीनंतर किनवट नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे़ २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही़ ही परिस्थिती लक्षात घेवून भाजपाने निवडणूक रणनीती आखली आहे़ नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत़ निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेना हे पक्ष प्रबळ राहणार आहेत़ राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आघाडी तसेच भाजपा - सेनेची युती झाल्यास खरी रंगत येणार आहे़ किनवट विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रदीप नाईक हे सलग तिसºयांदा निवडून आले आहेत़ या निवडणुकीत ते लक्ष केंद्रित करणार आहेत़ माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण व आ़ प्रदीप नाईक यांनी आघाडी करून निवडणूक लढवली तर ही नगरपालिका आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे़ कारण शिवसेना व भाजपात मधुर संब��ध राहिले नसल्याने आघाडीला याचा लाभ मिळणार आहे़ निवडणुकीत माकप, भाकप, भारिप, बसपा, मनसे, एमआयएम, पिरीपा, आरपीआय हे पक्ष तिसरी आघाडी करून रिंगणात उतरतील़ माजी आ़ भीमराव केराम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़\nवर्धन घोडे खून खटल्यात दोन्ही आरोपी दोषी; ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण\nआता दुकान, आस्थापनांना मनपाचा परवाना; सर्वसाधारण सभेसमोर येणार प्रशासकीय प्रस्ताव\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यास विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे समुपदेशन करणार\nवर्धन घोडे खून खटल्यात तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे जुळल्याने दोष सिद्ध\nविद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नऊ वर्षांत दोनशे विद्यार्थ्यांना ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती\nवर्धन घोडे खून खटल्यात दोन्ही आरोपी दोषी; ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण\nआता दुकान, आस्थापनांना मनपाचा परवाना; सर्वसाधारण सभेसमोर येणार प्रशासकीय प्रस्ताव\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यास विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे समुपदेशन करणार\nवर्धन घोडे खून खटल्यात तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे जुळल्याने दोष सिद्ध\nविद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नऊ वर्षांत दोनशे विद्यार्थ्यांना ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaedutechnet.org/cd_roms.htm", "date_download": "2018-12-12T01:20:54Z", "digest": "sha1:SFE6FNZTTVXUWE225UHHDLWMSRZVRMJF", "length": 2409, "nlines": 21, "source_domain": "mahaedutechnet.org", "title": "CD-ROMS", "raw_content": "ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल\n(परत पहिल्या पानाकडे) (सीडी/डिव्हिडि संचाची नोंदणी/खरेदी)\nशिष्यवृत्ती परीक्षा २०१५ (इ. ४/७) मराठी/इंग्रजी माध्यम मार्गदर्शक सीडी/डिव्हिडि संचाच्या नोंदणीवर आकर्षक सवलत -\nरु. १५०० च्या संचावर मोठा \"अर्ली बर्ड डिस्काउंट\"\nसीडी/डिव्हिडि संचासंबंधी अधिक माहिती\nस्कॉलरशिप डिव्हिडी पॅकमधील प्रोग्रॅम्स व कंटेंट New\n*** पारनेर पब्लीक स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश ***\nशिष्यवृत्ती परीक्षा : माईंड मॅप्स व २०१३ च्या प्रश्नपत्रिका - विश्लेषण (माईंडमॅप्स चे १०० टक्के यश)\n---७ वी स्कॉलरशिप २०१२ - कल्याण, जि. ठाणे येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश---\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/india/news/Arvind-Kejriwal", "date_download": "2018-12-12T00:49:43Z", "digest": "sha1:HLSL2XFWMVKR3GAW2UQBWLUBJHXK453Q", "length": 4561, "nlines": 110, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "केजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबाANN News", "raw_content": "\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा...\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\nअहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा दिल्यास 'पाटीदार अनामत आंदोलन समिती‘ केजरीवाल यांनाही पाठिंबा देईल, असे हार्दिक यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. याचबरोबर, गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने 'लोकशाही चिरडून टाकल्यामुळे‘ पाटीदार समुदायाचा मुद्दा दिल्लीमध्ये उपस्थित करावा, असे आवाहनही या पत्राच्या माध्यमामधून करण्यात आले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-12T00:55:09Z", "digest": "sha1:XDAOUJ4FJ67V2DXWDC33MGQLUYTZVHE3", "length": 12099, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय मुलीमुळे आयर्लंडमध्ये झाला मोठा बदल | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news भारतीय मुलीमुळे आयर्लंडमध्ये झाला मोठा बदल\nभारतीय मुलीमुळे आयर्लंडमध्ये झाला मोठा बदल\nनवी दिल्ली : आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत नोंदवत आपले समर्थन दर्शवले आहे. या निकालामुळे एका संघर्षाचा विजय झाला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यासच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते. मात्र बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती येथे नाही. दरम्यान, गर्भपातासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे भारताच्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला आहे.\nकर्नाटकमधील बेळगावातील सविता हलप्पनवारचे कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्याने तिचा आयर्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्याने सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता व येथून संघर्षास सुरुवात झाली.\nयेथील पंतप्रधान लिओ वरदकर यांनी शनिवारी जनमत चाचणीच्या निकालांची घोषणा केली. गर्भपातासंबंधी आलेल्या पहिल्या अधिकृत अहवालानुसार गर्भपातासंबंधी असलेले कठोर कायदे रद्द करण्यासाठी 66 जणांनी समर्थन दर्शवले आहे. वरदकर यांनी असेही सांगितले की, लोकांनी आपले मत जाहीरपणे मांडले आहे. एका आधुनिक देशासाठी आधुनिक संविधानाची आवश्यकता आहे.\nदरम्यान, या निकालामुळे सविताचे कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत. सविताचे वडील म्हणाले की, ”मी या बातमीमुळे अत्यंत खूश आहे. गर्भपाताच्या नवीन कायद्याला माझ्या मुलीचे नाव द्यावे. नव्या कायद्याला ‘सविता लॉ’ असे नाव देण्यात यावे, अशी आमची शेवटची इच्छा आहे. शिवाय, या चाचणीमध्ये समर्थन दर्शवण���ऱ्या आयर्लंडमधील नागरिकांचे मी धन्यवाद करू इच्छितो. हा महत्त्वपूर्ण निर्णय असून कित्येक महिलांनी यासाठी संघर्ष केला आहे”.\nएव्हरेस्टवर अडकलेल्या भारतीयांची सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी\nएव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/whatsapp-is-testing-video-preview-feature-in-the-ios-notification-bar-319118.html", "date_download": "2018-12-12T00:45:44Z", "digest": "sha1:GXWBQUDMRZX7PZIXJZ6H27F7G6ZUKZLA", "length": 12859, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : व्हॉट्सअॅपमध्ये होणार मोठा बदल, असा पाहता येणार व्हिडिओ", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशि�� जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO : व्हॉट्सअॅपमध्ये होणार मोठा बदल, असा पाहता येणार व्हिडिओ\nव्हाट्सअॅपवर व्हिडिओ पाहण्यासाठी आता एक नवी पद्धत ये���ार आहे. ज्यामुळे प्रवासादरम्यान तुमचा फोन लॉक असतानासुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकणार आहात.\nमुंबई, 26 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅपवरील संवाद अधिक सोपं होण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत काहीतरी नवीन अपडेट करत असतं. टेक्नोलॉजी संवादाचा बादशाह व्हॉट्सअॅपमध्ये आता नवा बदल येणार आहे. व्हॉटसअॅपने दिलेल्या माहितीनुसार सर्व युजर्ससाठी एका फिचरवर अॅप काम करत आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ बघण्याची तुमची पद्धत बदलली जाईल.\nव्हॉट्सअॅपचं येणारं नवीन फिचर iOSसाठी असेल. या फिचरमध्ये Push Notificationवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बदल होणार आहेत. तुम्हाला नोटीफिकेशनवर येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी आधी व्हॉट्सअॅप उघडावं लागायचं परंतु आता मोबाईल स्क्रिनवर थेट व्हिडिओ पाहता येणार आहे.\nव्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या बदलामुळे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअॅप न उघडता पाहता येणार आहे. नोटीफिकेशनवर आलेला व्हिडिओ मोबाईल स्क्रिनवर पाहता येणार आहे.\nव्हॉट्सअॅपच्या प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून असणारं WABetaInfoच्या ट्विटनुसार iOS युजर्ससाठी व्हॉट्सअॅप 2.18.102.5 हे अपडेट फिचर येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nव्हॉट्सअॅपवर तपासता येणार क्रेडिट स्कोर, 'असं' चेक करा\nVideo : Amazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत\nAmazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत\nVideo : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स\nVideo : Redmi 6A स्मार्टफोनवर 2 हजारांपेक्षा जास्त सूट\nRedmi 6A स्मार्टफोनवर 2 हजारांपेक्षा जास्त सूट\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/firecrackers-birthday-now-stop-155508", "date_download": "2018-12-12T01:24:33Z", "digest": "sha1:J65AXCAVK6KERPO5MXFOIPNAJKVUKBQZ", "length": 14565, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "firecrackers on birthday now stop वाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची आतषबाजी थांबणार! | eSakal", "raw_content": "\nवाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची आतषबाजी थांबणार\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nवाढदिवस किंवा अन्य कारणांमुळे रात्री फटाक्‍यांची आतषबाजी करून ध्वनी आणि हवा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटीच्या दिशेने जात आहे. नागरिकांनी आपल्या वागण्यात स्मार्टपणा आणण्याची आवश्‍यकता आहे. शहरात कोठेही फटाके उडविण्यात येत असतील तर बिनधास्त तक्रार करा.\n- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त\nसोलापूर : उत्सवप्रिय सोलापुरात राजकीय नेत्यांसह गल्ली-बोळांतील कार्यकर्त्यांचे वाढदिवसही जल्लोषात साजरे केले जात आहेत. रात्री 12च्या ठोक्‍याला फटाक्‍यांची आतषबाजी करून \"हवा' करण्याचा प्रयत्न होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात यापुढे वाढदिवसाला होणारी फटाक्‍यांची आतषबाजी थांबणार आहे. वाढदिवसाला रात्री रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिले आहेत.\nदिवाळीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुन्हे शाखेला सक्त ताकीद दिली होती. ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाक्‍यांची आतषबाजी करणाऱ्या 100हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिवाळीतील प्रदूषणावर नियंत्रण आणल्यानंतर आता पोलिस आयुक्त तांबडे यांनी वाढदिवसाला होणाऱ्या आतषबाजीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वाढदिवसाला रस्त्यावर धिंगाणा करत फटाके उडविणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.\nसोलापुरात राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह अलीकडे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्तेही रात्री 12 वाजता फटाके फोडून ध्वनी आणि हवा प्रदूषण करीत असल्याचे दिसून येत आहे. पाच-दहा मिनिटे आकाशात फटाक्‍यांची आतषबाजी होत असते. ही फालतुगिरी थांबविण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.\nरात्रीच्या वेळी फटाके उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विशेष पथक कार्यरत असणार आहे. शहरात कोणत्याही भागात फटाके उडताना दिसल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षातील 0217-2744600 या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nवाढदिवस किंवा अन्य कारणांमुळे रात्री फटाक्‍यांची आतषबाजी करून ध्वनी आणि हवा प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटीच्या दिशेने जात आहे. नागरिकांनी आपल्या वागण्यात स्मार्टपणा आणण्याची आवश्‍यकता आहे. शहरात कोठेही फटाके उडविण्यात येत असतील तर बिनधास्त तक्रार करा.\n- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त\nदूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची मुदत\nमुंबई - दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांच्या बाबतीत राज्य शासनाने दूध संघ आणि प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या...\nपुणे - पुणेकरांच्या प्रत्येक श्‍वासातून धूळ आणि नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड (एनओएक्‍स) फुफ्फुसात जाण्याचे प्रमाण गेल्या 11 वर्षांपासून सतत वाढत आहे....\nवृक्ष लागवडसाठी राखीव भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात\nडोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nगोव्यातील संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा\nपणजी : गोवा सरकार अखेर केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रेट्यापुढे नमले आहे. या मंडळाने गेल्या वर्षी सरकारी मालकीच्या संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक...\nफ्रान्समधील उद्रेकामागे आर्थिक वैफल्य\nफ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T01:45:04Z", "digest": "sha1:QRJ4UDKHRMP4KQRNAJCFVWGTNEHOVQBF", "length": 9887, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'त्यासाठी' राहुल गांधींनी देवेगौडांची मागितली माफी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news ‘त्यासाठी’ राहुल गांधींनी देवेगौडांची मागितली माफी\n‘त्यासाठी’ राहुल गांधींनी देवेगौडांची मागितली माफी\nबंगळुरू: भारताचे माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्यावर संपूर्ण देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मात्र चक्क त्यांची माफी मागितली आहे.\nदेवेगौडांच्या वाढदिवसानिमित्त आज राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना कॉल करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचवेळी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल राहुल गांधींनी त्यांची माफीही मागितली. कर्नाटकाच्या निवडणुकीत राहुल गांधीनी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन प्रचार केला होता. प्रचार करत असताना त्यांनी अत्यंत कठोर शब्दात देवेगौडांवर ताशेरे ओढले होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून देवेगौडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी कधीही मोदींनी देवेगौडा यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यामुळं मोदींच्या या समयसूचकतेवर टीकाही होत आहे. कर्नाटकातील सध्याची राजकीय गणितं लक्षात घेऊनच मोदींनी शुभेच्छा दिल्या असाव्यात, असं बोललं जात आहे.\nकागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण\nभाजपला आणखी एक झटका ; अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kencan.asia/?lg=mr", "date_download": "2018-12-12T02:09:06Z", "digest": "sha1:O3DW4C2AJ3IXCFPOITREZEZWM2V2CVA3", "length": 6726, "nlines": 119, "source_domain": "kencan.asia", "title": "Kencan online", "raw_content": "\nच्या शोधात स्त्रि पुरुष\nदेश अफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/break-the-ornaments-and-help-the-soldiers", "date_download": "2018-12-12T00:16:13Z", "digest": "sha1:MHCTSC7E6AUTUDAY62RYPKF6XQZUJICE", "length": 6693, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "दागिने मोडून महिलेची जवानांना मदतANN News", "raw_content": "\nदागिने मोडून महिलेची जवानांना मदत...\nदागिने मोडून महिलेची जवानांना मदत\nजगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथे भारतीय जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारता यावा, यासाठी पुण्यातील शिक्षिकेने पुढाकार घेतला आहे. सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पात आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी सुमेधा योगेश चिथडे यांनी स्वत:चे दागिने मोडून सव्वा लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. लष्कराविषयी माहिती देणाऱ्या व्याख्यानांच्या माध्यमातून त्या उर्वरित निधी उभारणार आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक सामान्य नागरिक काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण सुमेधा यांनी ठेवले आहे.\n'सियाचिन ही जगातील सर्वांत उंच युद्धभूमी आहे. आपण सहजपणे श्वास घेतो. मात्र, सियाचिनला श्वास घेता येणे हीदेखील चैनीची बाब म्हणावी लागेल. सियाचिन येथे वर्षभरात साधारणत: आठ हजार जवान तैनात असतात. त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी लष्करातर्फे ऑक्सिजन तयार करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही 'सिर्फ'च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला,' असे सुमेधा यांनी सांगितले.\nया प्रकल्पासाठी एक कोटीहून अधिक रक्कम खर्ची पडणार आहे. ही सर्वच रक्कम सरकारने उभारावी, अशी अपेक्षा करण्यापेक्षा नागरिकांनीही आपले योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वत: आणखी वैयक्तिक निधी उभारणार आहे. तसेच विविध मंगलकार्यप्रसंगी किंवा स्नेहमेळाव्यांमध्ये जाऊन नागरिकांना लष्कराविषयी, लष्करभरतीविषयी तसेच सैन्य कार्यरत असलेल्या प्रतिकूल परिस्थितीविषयी मार्गदर्शन करून त्याद्वारे निधी उभारणार आहे, असेही सुमेधा यांनी स्पष्ट केले.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-u-turn-dangerous-126460", "date_download": "2018-12-12T01:45:50Z", "digest": "sha1:KZBLLO3D47CCGF6VL5GBOYXVXFRTVHPW", "length": 15473, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news U TURN DANGEROUS \"सायली'समोरील यु टर्न धोकादायक | eSakal", "raw_content": "\n\"सायली'समोरील यु टर्न धोकादायक\nबुधवार, 27 जून 2018\nसातारा - पोवई नाक्‍यावरून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरील रस्त्याने एकेरी ���ाहतूक सुरू झाली आहे. मात्र, वाहतूक शाखेचा हा निर्णय वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे.\nयात अनेक वाहनचालकांकडून सायली हॉटेलसमोर यु टर्न घेतला जात आहे. त्याचवेळी राजवाड्याकडून येणारी वाहने वेगाने येत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या संभाव्य अपघातप्रवण क्षेत्रावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे.\nसातारा - पोवई नाक्‍यावरून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरील रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, वाहतूक शाखेचा हा निर्णय वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे.\nयात अनेक वाहनचालकांकडून सायली हॉटेलसमोर यु टर्न घेतला जात आहे. त्याचवेळी राजवाड्याकडून येणारी वाहने वेगाने येत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या संभाव्य अपघातप्रवण क्षेत्रावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे.\nग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाक्‍याबरोबर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पोवई नाक्‍यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहतूक पोलिस व त्यांच्या मदतीसाठी होमगार्डचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. तरीही होणारी कोंडी टाळण्यासाठी राजवाड्याकडून पोवई नाक्‍याकडे जाण्यासाठी मराठा खानावळमार्गे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. तसेच पोवई नाका, शाहूनगरकडून राजवाड्याकडे जाण्यासाठी मोनार्क हॉटेलसमोरील रस्त्याचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोवई नाक्‍यावरील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. या रस्त्यावरून जात असताना रविवार पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी रस्ता ओलांडला जावू नये, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बॅरेकेटिंग सायली हॉटेलपर्यंत वाढविले आहे. पोवई नाक्‍यावर राजपथ क्रॉस होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली. मात्र, जवळचा मार्ग पकडण्याच्या वाहनचालकांच्या धोरणामुळे सायली हॉटलेच्या समोरच अनेकजण यु टर्न घेत आहेत.\nया ठिकाणी राजवाड्यावरून येताना तीव्र उतार आहे. वरून येणारी वाहने वेगात येत असतात. अशा परिस्थितीत सायली हॉटेलसमोर यु टर्न घेणारी वाहने रस्त्याच्यामध्येच येतात. त्यामुळे वरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागतो. चारचाकी वाहनांनी यु टर्न घेतल्यावर तर, वाहन पूर्णपणे थां���वावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण होत आहे. पावसाळ्यामुळे हा रस्ता घसरडा झालेला आहे. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्यास वाहनचालक घसरून पडण्याची शक्‍यता आहे. हा संभाव्य धोका दिसत असल्याने आज वाहतूक शाखेने या ठिकाणी नो यु टर्नचा छोटा फलक लावलेला आहे. त्यावरून वाहतूक शाखेलाही या धोक्‍याची जाणीव झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, एकतर हा फलक चुकीचा लावला आहे. उजव्या बाजूला नो यु टर्न ऐवजी डाव्या बाजूला नो यु टर्न असे चिन्ह या फलकावर आहे. त्यामुळे वाहनधारकांची फसगत होण्याची शक्‍यता आहे. तसेच हा फलक लावलेला असूनही अनेक वाहनचालक फलक लावण्यापूर्वी आणि पुढेही वाहन वळवत आहेत. त्यामुळे केवळ फलक लावून या ठिकाणचा प्रश्‍न सुटेल, अशी परिस्थिती नाही. त्यावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे.\nभाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अपघाती मृत्यू\nवारंगा फाटा (ता. कळमनुरी) - भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भीमराव पतंगे ऊर्फ आबा (वय 64) यांचा...\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nभाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अपघाती मृत्यू\nहिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर...\nपुणे - गेल्या आठवड्यात कात्रज बाह्यवळणावरील पेट्रोल पंपाजवळ ४५ वर्षीय पादचारी रस्ता ओलांडताना कंटेनरची धडक बसून मृत्युमुखी पडला. दुसऱ्या घटनेत...\nइंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक\nनिमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व...\nगॅसने भरलेला टॅंकर ओढ्यात\nचाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बात���्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bharari.net/he-says-she-says/", "date_download": "2018-12-12T00:24:51Z", "digest": "sha1:BC7JUQSJRB2ELTPCFWV3RXKWVMCUOBO4", "length": 7625, "nlines": 69, "source_domain": "www.bharari.net", "title": "He Says, She Says | Bharari", "raw_content": "\nI’ve come a long way from the days of thinking अकेले है तो क्या गम है before meeting Bhakti, to now thinking तेरे बिना बेसवादी रतीया ओ सजना … हमदम बिन तेरे क्या गिना … कोई खलीश है हवओ मे बिन तेरे …\nकधी कधी आपला विश्वासच बसत नाही .. आपण एवढे नशीबवान कसे .. पण .. नीरज माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. दिशा .. आयुष्याकडे डोळसपणे बघण्याची, दिशा .. आपली स्वप्नं खरी करण्याची, दिशा .. सगळे नकार होकारात बदलण्याची.\nआशावादी आणि तेवढाच समतोल विचार करणारा नीरज निसर्गाच्या सहवासात स्वतःला विसरून जातो .. दूर दूर पसरलेल्या डोंगररांगा, नदीच खळखळणार पाणी, सह्याद्रीचे, हिमालयाचे उंच कडे, त्याच्या पायथ्याशी वसलेली छोटी छोटी गावं, तिथली माणस, नव नवीन संस्कृत जाणून घ्यायची ओढ .. नीरज ला नेहमीच स्वताकडे आकर्षित करतात .. नीरज ने महाराष्ट्रातले बरेच पर्वत सर केलेत .. एक आव्हान म्हणून आणि निसर्गावरच प्रेम व्यक्त करायला निसर्गातच असावं म्हणून .. नवनवीन देश फिरायचे, तिथले लोक, त्यांचे पेहराव, त्यांचा सौन्स्कृतिक ठेवा अनुभवायचा, तिथली गावं, त्यांचा निसर्ग, अगदी त्यांच्यातलाच होऊन राहणं हे नीरजच सर्वात जवळचं स्वप्नं. आणि त्याची सुरुवात पण त्याने केली ती अनेक देशांना भेट देऊन.\nआपल्याला मनापासून काही हवं असेल तर ते करायला वेळ, वय आणि अंतर या गोष्टी कधीही आड येत नाहीत हे मी त्याच्याकडून शिकले .. त्याचा समजूतदारपणा, त्याचा माझ्यावरचा विश्वास, मला वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन आणि त्याचा मला असलेला भावनिक आधार या शिवाय जोडीदाराकडून अजून काय अपेक्षा असते एखादा निर्णय मनाशी ठाम केला कि तो पूर्णत्वाला न्यायचा हे मी त्याच्याकडून शिकतीये. He is a thinker. संयमाने व्यवस्थित planning करून कामं कशी करावीत हे मला त्याच्याबरोबर राहून अनुभवायला मिळतंय .. He believes in value not in materiality. द्यायचंच आहे तर गरजवंताला द्यावं हे मला नीरज कडून शिकायला मिळालं.\nसाथ हवी तर अशी .. प्रसंगी खंबीर तर कधी मायेची ऊब देणारी .. आपली नवी ओळख आपल्यालाच व्हावी आणि जग जिंकण्याची ताकद मनगटात यावी.\nअजून बराच काही अनुभवायचाय, शिकायचंय एकमेकांच्या साथीने, प्रेमाने आणि आधाराने .. परिपूर्ण आयुष्य जगायचा प्रयत्न .. एक उंच स्वच्छंद भरारी घेताना एकमेकांच्या पंखांच्या सावलीत …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-12T01:04:41Z", "digest": "sha1:7WB74QJD7SYLSHBBYPYVGEQS3MLF3YK2", "length": 8962, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी-चिंचवडकरांनी गडचिरोलीत उजळविले स्नेह दीप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडकरांनी गडचिरोलीत उजळविले स्नेह दीप\nपिंपरी – संस्कार प्रतिष्ठान व आदिवासी ठाकर मंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने सलग तिसऱ्वर्षीची दिवाळी गडचिरोली येथील अती संवेदनशिल व नक्षलग्रस्त भागात साजरी केली. व्हॉटस्‌ऍप व फेसबूकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला शहरवासियांनी मोठ्‌या प्रमाणावर प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर दिवाळी भेट दिली.\nभामरागड, जिमलगट्टा, आलापल्ली, पेरूपल्ली, हेमलकसा येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. व्हॉटस्‌ऍप व फेसबूकच्या माध्यमातून सात हजार साड्या, दोन हजार पुरूषांचे ड्रेस, एक हजार महिलांचे ड्रेस, दोन हजार लहान मुलांचे ड्रेस, गरोदर महिलांसाठी शंभर प्रोटीन्सचे डब्बे, लहान मुलांसाठी च्यवनप्राशचे शंभर डब्बे, पाचशे टुथपेष्ट, एक हजार आकाश कंदील, एक हजार बिस्किट पुडे, एक हजार पणत्या असे साहित्य घेऊन 28 ऑक्‍टोबर रोजी चिंचवड येथून संस्कार प्रतिष्ठानचे 27 सभासद गडचिरोलीकडे रवाना झाले होते.\nदि. 31 ऑक्‍टोबरपासून भामरागड परिसरातील आदिवासी पाडे, वस्त्यांवर जाऊन घरांना आकाश कंदील लावत कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागडच्या प्रांगणात सीआरपीएफ 37 बटालियनचे चिफ कमांडर मीना तसेच अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अजय बंसल, तहसिलदार कैलास अंडील गट शिक्षण अधिकारी सोनवणे यांच्या हस्ते सुमारे सात हजार आदिवासींना साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.\nहेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला 250 किलो साखर आणि औषधे व दोनशे साड्या मदत म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्या��डे सुपूर्त करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, रूपाली नामदे, प्राजक्‍ता रूद्रवार, सोमनाथ कोरे, प्रशांत मळेकर, सायली सुर्वे, रमेश सरदेसाई, शिवकुमार बायस, आनंद पुजारी, प्रिया पुजारी, रमेश भिसे, प्रिती जमादार, अभिजित लोंढे, माधव मोहिते, सोमराज चव्हाण, संकेत आगम, विजय आगम, अशोक म्हेत्रे, शुभांगी अनपट, सतीश मापारी, स्मिता पवार, कल्पना मुरूमकर, भागिरथी तलवार, उमा तलवार, पौर्णिमा नाटेकर, हरिष कावरे, रमाकांत गवारे यांनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपवारांनी पुण्याला खूप काही दिलं; मात्र पुण्याने पवारांना कधी स्वीकारले नसल्याची खंत\nNext articleअंगणवाडीमध्ये होणार संस्कार महत्वाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T00:38:37Z", "digest": "sha1:4JSY5GHY2PS47GS6K45WEXIRREADSACN", "length": 6437, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संविधान डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेली देणगी : प्रा. सुहास पवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंविधान डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेली देणगी : प्रा. सुहास पवार\nदहिवडी – बिदाल येथील नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज व डॉ. आबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा. सुहास पवार, प्रा. चंद्रकांत गायकवाड व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.\nयावेळी संविधान ही डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेली खूप मोठी देणगी असल्याचे प्रतिपादन प्रा. सुहास पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिक्षा घोरपडे हिने केले. पर्यवेक्षक शिवराम करांडे, विजय जगदाळे, राजेंद्र पाटील, दिलीप भुजबळ, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराज्यात थंडीचा कडाका वाढणार\nNext articleमायबाप सरकार, पाणी तरी वेळेत मिळावे\nओगलेवाडीत वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी\nकोडोलीमध्ये “सभापती आले आपल्या दारी’\nरेल्वे रुंदीकरणात भूसंपादनाचा वाद चिघळणा���\nपाटणचा विकास कराडला जावून सांगण्याची वेळ का येते\nशेततळ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर\nकराडमधून श्रीक्षेत्र शिर्डीकडे साईबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=439&Itemid=629&limitstart=1", "date_download": "2018-12-12T01:43:46Z", "digest": "sha1:I7EL4RU4L25XXCNPSCRKQ5XOW7YHWVVS", "length": 8840, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "सती", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nपरंतु मोक्षार्थी दिगंबर, त्याचे या गोष्टीकडे लक्ष नसे. त्याचा निराळाच पंथ होता. त्याला निराळे जग हाक मारीत होते. त्याला दुसरी ध्येये हाका मारीत होती. जग म्हणे, ''दिगंबर वेडा आहे.'' दिगंबर म्हणे, ''जग वेडे आहे.'' वेडे कोणीच नाही. जो तो आपल्या वृत्तीप्रमाणे जात असतो, प्रत्येकाच्या विकासाचे विभिन्न मार्ग. प्रत्येकाच्या जीवन-पुष्पाचा निराळा सुगंध, निराळा रंग, ज्याने त्याने स्वता:शी सत्यरूप रहावे. स्वत:ची वंचना करणारा जगाचीही वंचना करी. दिगंबर स्वत:चा सूर ओळखून वागत होता. जगापासून अलिप्त राहून एका विशिष्ट रीतीने तो आपले जीवन फुलवू पहात होता. फुलव, दिगंबर, तुझे फूल तू फुलव. पवित्र जीवन कोठेही वाढो फुलो. त्याचा मंगल सुवास जगाला मिळेलच. जगाच्या वातावरणात तो वास मिसळेल व जगाचे वातावरण थोडे अधिक निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. या जगात जर काहीच फुकट जात नसते, तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून फुलवलेले निर्मळ जीवन का फुकट जाईल\nहिंदुस्थानातील अणूरेणू दिगंबराला बोलवीत होते. या भरतखंडातील भूमीवरून प्रभू रामचंद्र हिंडले, सीतादेवी हिंडली, विरक्त लक्ष्मण हिंडला. या भूमीवरून पवित्र पांडव हिंडत फिरले. या भूमीवरून हरिश्चंद्र-तारामती, नल दमयंत हिंडत फिरली, या भूमीवरून भगवान बुध्द प्रेमधर्माचा, सेवाधर्माचा संदेश सांगत हिंडत आले. अद्वैताची गर्जना करीत भगवान शंकराचार्य संचार करिते झाले. या भूमीवर मीराबाई नाचली. दिगंबरच्या डोळयांसमोर हा सारा इतिहास उभा राही. ती सारी स्थळे बघावी, असे त्याला वाटे. कोठे आहे ती नर्मदा, जिच्या तीरावर गुरुचरणांशी बसून शंकराचार्यांनी अद्वैताचे अध्ययन केले कोठे आहे तो बोधिवृक्ष, ती बुध्दगया जेथे भगवान बुध्दांना ज्ञानप्रकाश मिळाला कोठे आहे तो बोधिवृक्ष, ती बुध्दगया जेथे भगवान बुध्दांना ज्ञानप्रकाश मिळाला कोठ��� आहे ते कालीमातेचे मंदिर, जेथे श्रीरामकृष्ण परमहंस आईपाशी बोलत, देवाशी बोलत कोठे आहे ते कालीमातेचे मंदिर, जेथे श्रीरामकृष्ण परमहंस आईपाशी बोलत, देवाशी बोलत कोठे तुलसीदास बसले, कोठे सूरदार नाचले कोठे तुलसीदास बसले, कोठे सूरदार नाचले कोठे आहे रामतीर्थांचा आश्रम कोठे आहे रामतीर्थांचा आश्रम दिगंबराला हे सारे पाहण्याची उत्कंठा होती. त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या थोर अनुभवांशी त्याला एकरूप होण्याची इच्छा होती. त्या पवित्र गंगेत डुंबण्याची त्याला तळमळ होती.\nदिगंबर बुध्दिप्रधान होता. परंतु भावनाही त्याच्याजवळ भरपूर प्रमाणात होती. आपली भावना तो लपवीत असे. दुस-यांच्या भावनेची कधी कधी तो टर उडवी. परंतु काही विशिष्ट प्रसंगी त्याच्या स्वत:च्या लपविलेल्याभावना एकाएकी उचंबळून बाहेर पडत. भावना म्हणजे किमया आहे. भावना म्हणजे जादू. भावना बुध्दीला ऊब देते. विचारांना रंग देते. मनुष्य केवळ निर्मळ घवघवीत विचारांकडे बघू शकत नाही. भावनेच्या साहाय्याने तो विचारांकडे पाहू शकतो. भावनेमुळे ज्ञानाला जवळ घेता येते, हृदयाशी धरता येते.\nहा आमचा दिगंबर, हा बुध्दीचा स्थिर हिमालय, हा ज्ञानाचा अभिमानी मुमुक्षू, त्या त्या पवित्र स्थळी जाताच सद्गदित होऊन थरथरे. त्याचे ते विशाल डोळे भरून येत, जणू महान हिमालय भक्तीच्या उबेने पाझरू लागे. विचारांवर भावना स्वार होई, ज्ञान खाली मान घालून जरा विनम्र होई. ज्ञानाचा अभिमान अश्रुंतून गळून जाई. असे प्रसंग मधून मधून येत. दिगंबराचे ज्ञान सात्त्विक होते. त्याच्या ज्ञानांतील सूक्ष्म अहंता झडून जात होती.\nदिगंबराला कोठे अज्ञात इतिहास कळे. हिंदुस्थानचा हजारो वर्षांचा इतिहास. महान देशाचा महान इतिहास. ठायीठायी किती खुणा, किती समिक्षा. कोठे चबुतरे आहेत. कोठे समाधी आहेत, कोठे वृंदावने आहेत त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. हा इतिहास इतिहासाच्या ग्रंथांतून लिहिलेला नाही तो त्या त्या गावच्या दंतकथांतून, परंपरेने आलेल्या गाण्यांतून कळून येतो. हिंदुस्थानात किती तरी ठिकाणी असे मुके दगड आहेत, ज्यांच्या खाली जीवनातील शृंगार-वीर-करुणादि नव रसांनी भरलेली जीवने दडवलेली आहेत. त्या दगडाखाली अनंत त्याग आहे, अपार पवित्रता आहे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=63&Itemid=250", "date_download": "2018-12-12T01:59:06Z", "digest": "sha1:EKIFRECOIJM6UA47N2UNJUJWH4SRRXKX", "length": 5964, "nlines": 33, "source_domain": "saneguruji.net", "title": "आनंदी आनंद गडे", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nसरोजाला घेऊन रामराव आपल्या जन्मग्रामी शिवतरला आले. ते हरिजनवस्तीत उतरले. गावातील वातावरण आता निवळले होते. महात्माजींच्या उपवासाने गावात क्रांती झाली होती.\nरामराव आले आहेत असे कळताच पूर्वीची सनातनी मंडळी त्यांच्याकडे गेली. त्यांना त्यांनी गावात नेले. गावच्या मंदिरात त्यांनी प्रवचन केले. ते ऐकून लोकांना आनंद झाला. सरोजाने सुंदर अभंग व गाणी म्हटली. ‘किती गोड गळा आणि दिसतो तरी किती गोड’ असे बायका म्हणाल्या.\nआणि सरोजाला ती लाखो रुपयांची इस्टेट मिळाल्याचेही समजले. लोकांना आश्चर्य वाटले. रामराव आज श्रीमंत होते. त्यांचा वाडा त्यांना परत द्यायला सावकार तयार होता. रामरावांनी पैसे दिले व वाडा घेतला. सरोजा व रामराव पुन्हा वाड्यात आली. हरिजन बंधू आले. त्यांनी वाडा झाडला. स्वच्छ केला. ‘ह्या वाड्यात आपण धर्मार्थ दवाखाना घालू,’ असे रामराव म्हणाले. ‘प्रेमाची लहानपणीची इच्छा पूर्ण होईल.’\nगावकरी म्हणाले, ‘तुम्ही अस्पृश्यांना जागा दिलीत ते देवाला आवडले. महात्माजींसारख्यांनी आज ते अंगावर घेतले. देवाचे काम करणा-यावर आज ना उद्या लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कशी राहील आपल्याच भावांना जो दूर लोटतो, तो भाग्याला दूर लोटतो, स्वातंत्र्याला दूर लोटतो. आता आमचे डोळे उघडले. तुम्ही आमचे गुरू आणि महात्माजी तर जगद्गुरू.’\nसरोजासह रामराव मुंबईस आले. श्रीधर व प्रेमा आता सुटून आली. आनंदी आनंद झाला. दु:खानंतरच्या सुखाला एक अपूर्व गोडी असते. श्रीधरला त्या जुन्या आठवणी येतात. परंतु प्रेमा एकदम म्हणते, ‘नका हो जुने काढू.’\nएकदा सर्व मंडळी पुन्हा शिवतरला आली. विठनाकाला दहा रुपयांचे शंभर रुपये प्रेमाने दिले. शिवतरच्या त्या वाड्यात धर्मार्थ दवाखाना आता सुरू झाला. त्या दवाखान्याला आत्याचे नाव दिले गेले. आपल्या बहिणीवर आपण कायमचा राग कसा केला याचे रामरावांना पुष्कळ वेळा वाईट वाटते; परंतु मनुष्य कितीही चांगला असला तरी तोही एखादे वेळेस चुकतो. घसरतो आणि यातच मौज आहे. या जगात गर्व कोणालाच नको. निर्दोष एक परमेश्वर आहे. आपण सारी धडपडणारी त्याची मुले\nआत्याच्या प्रेमळ आठवणी प्रेमा सांगते. आफ्रिकेतील सांगते.\n‘आ��ण जाऊ आफ्रिकेत वाघ, सिंह, हत्ती बघायला.’ सरोजा म्हणते.\n सर्कशीत येथेच पाहू.’ श्रीधर तिला जवळ घेऊन म्हणतो.\nना सासर ना माहेर\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=67&Itemid=254", "date_download": "2018-12-12T01:36:40Z", "digest": "sha1:OLXFCPXQ6ZUPGTTGMNA6WKXNUSJXMSKH", "length": 7341, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "प्रश्न", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\n व्यापक अर्थाने पाहिले तर ज्या अमूर्त व अदृश्य पायावर संस्कृतीची इमारत उभी असते तो पाया म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान असा पाया देत असते. तत्त्वज्ञान म्हणजे जणू संस्कृतीचा आत्मा. हा आत्मा आपल्याभोवती हळुहळू संस्कृतीचे शरीर उभारतो. त्या त्या समाजातील लोकांना त्या त्या समाजात परंपरागत चालत आलेल्या रुढींवरून, निरनिराळ्या संस्थांवरून; कोणत्या वस्तू महत्त्वाच्या मानावयाच्या, नैतिक मूल्ये म्हणजे काय, ते सारे कळत असते. जीवनाचा अर्थ काय, हेतू काय, हे आपण आपल्या समाजातील रुढ व सर्वसामान्य अशा आचारविचारांवरुन ठरवीत असतो, त्यांवरुन समजून घेत असतो. ज्या वेळेस एखाद्या संस्कृतीची आपण स्तुती अथवा निंदा करतो, त्या वेळेस त्या त्या संस्कृतीत कोणत्या गोष्टीस किती किंमत दिली जाते, हीच गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर असते. मूल्यश्रेणीवरुन त्या त्या संस्कृतीची परीक्षा घेता येते.\n‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे भारतीय ऋषी म्हणत. ग्रीक तत्त्वज्ञानीही ही गोष्ट मानीत. मनुष्य म्हणजे एक लहानसे विश्वच होय. खनिज वस्तूंप्रमाणे, जड धातू वगैरेप्रमाणे माणसाच्या देहाला मोजमाप आहे; वनस्पतीप्रमाणे या देहातील रचना आहे; पशूंप्रमाणे या देहाला हालचाल आहे व इंद्रियज्ञान आहे, आणि याशिवाय बुद्धी व आध्यात्मिक आकांक्षा आहेत. मनुष्य म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा त्रिवेणीसंगम होय. आपले हे बाह्य शरीर माकडाच्या शरीरापेक्षा फारसे निराळे नाही. वनस्पती व प्राणी यांतूनच हे शरीर उत्क्रांत होत आले असावे. वनस्पती व पशू हे आपले पूर्वज होत. आचार्य इलियट स्मिथ सांगतो की, चिंपांझी जातीच्या मनुष्यसदृश वानरजातीच्या मेंदूची रचना व माणसाच्यात मेंदूची रचना सारख्या आहेत. आपल्या काही वृत्तींवरुन प्राण्यांशी असलेले आपले नाते स्पष्ट होते. उपजत आलस्यवृत्ती, एके ठिकाणी राहण्याची इच्छा, त्या त्या स्थानाबद्दल, भूमीबद्दल वाटणारे प्रेम, क्रोध, भीती वगैरे दुर्दम्य विकार यांवरुन ही गोष्ट सहज ध्यानात येईल. त्याचबरोबर दुस-याही काही गोष्टी आपणात आहेत. अमूर्त व अदृश्य गोष्टींसाठी उत्कट इच्छा, आध्यामिक वृत्ती, पशूत्वातून वर जाऊन उच्चतर जीवन मिळविण्यासाठी धडपड, या गोष्टीही आपल्या जीवनात आहेत. आपली वाङमये, आपल्या कथा, आपली तत्त्वज्ञाने, आपले धर्म, या दुस-या प्रकारच्या वृत्तींतून जन्मली आहेत. मानवी संस्कृती सारखी उत्क्रांत होत चालली आहे. मानवजात सारखी पुढे जात आहे. मानवजातीचा सारा प्रवाह जर आपण पाहू तर आपणास असे दिसून य़ेईल, की मनुष्याची आध्यात्मिक भूक ही सदैव जागी आहे. उच्च जीवनाची त्याची तळमळ सारखी सुरु आहे. आदर्श जीवनाकडे तो डोळे लावून बघत आहे. ही त्याची आध्यात्मिक वृत्ती प्रथम ओबडधोबड स्वरुपात प्रकट झालेली दिसेल. परंतु ओबडधोबड व भोळ्याभाबड्या गोष्टी व कथा यांतून ही वृत्ती विकसित होत होत शेवटी उच्च तत्त्वज्ञानात परिणत झाली. या स्थूल वृत्तींतूनच सूक्ष्म विचार करणारी दर्शने निर्माण झाली, नितीप्रधान अशा संस्कृती उत्पन्न झाल्या.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/218/", "date_download": "2018-12-12T00:11:56Z", "digest": "sha1:45SMO73FMTUZBXQAJBPIUPTQGGSLP2U5", "length": 22800, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 218", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nजलदिंडीच्या स्वागतासाठी यंदा जलपर्णीमुक्त स्वच्छ पवना\nपुणे: मागील बेचाळीस दिवसांपासून सातत्याने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे ‘जलपर्णी मुक्त, स��वच्छ सुंदर पवनामाई उगम ते संगम’ हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमामुळे यंदाच्या जलमैत्री ज... Read more\nस्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा दिमाखात समारोप\nपुणे : गेली पाच दिवस शास्त्रीय संगीताच्या रसिकांना सुरेल स्वरांनी न्हाऊन टाकणाऱ्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा आज समारोप होणार आहे. आजच्या शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प... Read more\nगुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार: संजय काकडे\nपुणे : गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच भाजपला पक्षातूनच घरचा अहेर मिळाला आहे. गुजरात निवडणुकीत पक्षाचा पराभव होणार, असं धक्कादायक वक्तव्य करू... Read more\nपुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव ‘भीमथडी’ यंदा 22 ते 25 डिसेंबर रोजी\nपुणे: ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. भीमथडी जत्रा गेल्या 12 वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वत... Read more\nपुणे शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी\nपुणे- पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 29 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम... Read more\nपुणे-मंगलुरू दरम्यान आणखी चार विशेष रेल्वे\nपुणे- ख्रिसमस नाताळ आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत. त्यात रेल्वेने प्रवास करण्यावर प्रवाशांचा अधिक भर आहे. हा वाढता प्रतिसाद लक्षात घेत रेल्वे मंडळाने पुणे-मंग... Read more\n…तर महिलांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद- हर्षवर्धन पाटील\nपुणे: काँग्रेसच्या काळात महिला बचतगटांना 4 टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्विकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरीत... Read more\nराणेंना उमेदवारी दिल्यास सर्व विरोधक एकत्र: पृथ्वीराज चव्हाण\nपुणे: विधानपरिषदेसाठी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र येतील, असे सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या... Read more\nविमानतळ पोलिसांनीच नाकारली “सनबर्न 11” कार्यक्रमाला परवानगी\nपिंपरी: नगर रोडवरील वाघोली जकात नाक्यासमोरील महालक्ष्मी लॉन्समध्ये 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होणा-या “सनबर्न 11” या कार्यक्रमाला विमानतळ पोलिसांनी परवानगी नाकारली. रोहन हवाल यांनी... Read more\nकोथरुड कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला हस्तांतरित करण्याची मागणी\nपुणे : पुणे मेट्रोच्या स्टेशनसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा तर, शिवसृष्टीसाठी कोथरुड बीडीपीची जागा द्यावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री... Read more\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाहितांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\n२४ तासांत १,००४ विमानांचे उड्डाण आणि लॅंडिंग\nRBI च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड\n‘बरनॉलचे दर वाढू लागलेत मोदी भक्तांनी लवकर रांगा लावा’\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावण���र; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nरशियानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्समध्ये…\nमहिला क्रिकेटपटूकडे सापडल्या १४ हजार नशेच्या गोळ्या\nवाहनाच्या धडकेने पादचारी ठार\nरजनीकांत आणि अक्षयचा “2.0’देखील अडचणीत\nचंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांना मिळणार प्रत्येकी 25 लाख\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nथापेबाजी फार काळ चालत नाही, राज ठाकरेंकडून मतदारांचं अभिनंदन\nलसीकरणानंतर सोलापूरमध्ये ९ वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू\n‘पप्पू आता परमपूज्य झाला’, पाच राज्यातल्या निवडणूक निकालांवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nलोणावळयातील धरणात एक तरुण बुडाला\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nस्वच्छ सर्वेक्षणात वाहनांवरील ‘सरसकट’ कारवाईने नागरिक हैराण\nअपूर्ण कामांसाठी १२ कोटी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nकामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेचा अमृतमहोत्सव\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5491799367271695921&title=CM's%20Tour%20Of%20Dubai&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T01:23:03Z", "digest": "sha1:6B2RPPR64FSZR2LPTWYY2R7TH7GAZW6M", "length": 16042, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘यूएई’तील गुंतवणूकदार करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक", "raw_content": "\n‘यूएई’तील गुंतवणूकदार करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक संयुक्त अरब अमिरात (यूएई) भेटीच्या तीनच महिन्यांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक प्रस्ताव बैठकांसाठी दुबईला गेले होते. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान दुबईतील गुंतवणूकदारांनी भारताच्या विद्युत, कृषी, महामार्ग निर्मिती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात ७५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले होते. याचा सर्वाधिक फायदा आता महाराष्ट्राला होणार आहे. फडणवीस यांनी दुबईतील विविध बैठकांदरम्यान राज्याच्या बंदरे, पायाभूत सुविधा आणि झोपडपट्टी विकासासह शहरी गृहनिर्माण या क्षेत्रात भरघोस गुंतवणूक करण्यासंबंधी तेथील महत्त्वाच्या निर्णयकर्त्यांशी यशस्वी चर्चा केली आहे.\nएक तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत, फडणवीस आणि संयुक्त अरब अमिरातातील भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी ‘यूएई’तील सर्वात मोठी ८५० अब्ज अमेरिकी डॉलरची मालमत्ता असेलली, गुंतवणूक संस्था अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाच्या (Abu Dhabi Investment Authority, ADIA) प्रतिनिधींशी, महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबद्दल चर्चा केली.\nयाबाबत राजदूत नवदीप सुरी म्हणाले की, ‘अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरण राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ७५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे. यासाठी प्राधिकरणाने मुंबईतील प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक यांच्याशी भागीदारी करार केला आहे. किफायतशीर गृहनिर्माण प्रकल्पांना केंद्रस्थानी ठेऊन गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यासठी एचडीएफसी बँकेकडे एक अब्ज अमेरिकी डॉलरची सर्वात मोठ्या भांडवली गुंतवणुकींपैकी एक गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.’\nएमबीएम समूहाचे प्रमुख शेख मोहम्मद बिन मक्तूम बिन जुमा अल मक्तूम यांच्याशी झालेल्या अन्य बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पात राजघराण्याने उभारलेल्या निधीतून गुंतवणूक करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. यापैकी दोन प्रकल्प आहेत, मुंबई नागपूर संपर्क महामार्ग आणि धारावी पुनर्वसन आणि नुतनीकरण प्रकल्प, ज्याद्वारे एक लाख घरांना पाणी आणि गटर जोडण्या देण्यात येणार आहेत; तसेच सर्व उत्पादन आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना त्यात सामावून घेतले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २५ हजार कोटी रुपये आहे.\nडी पी वर्ल्डचे समूह अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांच्याशी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना, महाराष्ट्र सरकारसोबत नागपूर येथे, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून बनत असलेल्या वाहतूक कॉरीडोर दरम्यान लॉजिस्टीक हब आणि वर्धा, जालना नाशिक आणि सांगली येथे ड्राय पोर्ट विकसित करण्याच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन डी पी वर्ल्डने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र सरकारच्या लॉजिस्टीक पार्क विकसित करण्यासाठीच्या ‘एसपीव्ही’मध्ये ‘एंडीआयए’ निधीतून गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली.\nया लॉजिस्टीक पार्कमुळे देशातील सर्वात व्यस्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे कंटेनरची छाननी आणि ट्रकवर चढविणे बंदरापासून दूर करता येईल, ���ामुळे बंदरानजीकची बहुमूल्य जमीन वाचेल, तसेच टर्मिनलपर्यंत कंटेनरची जलद वाहतूक शक्य होईल. दरम्यान डी पी वर्ल्डने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे जहाजांचा वेळ वाचविण्यासाठी, सीमाशुल्क विभागाच्या तसेच इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञान बसविण्याचे आश्वासन दिले.\nदुबईस्थित डी पी वर्ल्ड ही बंदरे आणि अंतर्देशीय टर्मिनल संचालन करणाऱ्या जगातली एक सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे दोन टर्मिनलचे संचालन करत आहे. डी पी वर्ल्डने राष्ट्रीय गुंतुवणूक आणि पायाभूत सुविधा निधीसोबत (नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, एनआयआयएफ) भागीदारीत भारतातील बंदरे, टर्मिनल, वाहतूक आणि लॉजिस्टीक व्यवसायात तीन अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.\nमुख्यमंत्र्यानी ‘यूएई’स्थित थंबे समूहाशी (Thumbay Group) इरादा पत्रावर स्वाक्षरी केली. थंबे समूह विविध व्यवसायात असून, त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा क्षेत्रात विशेष रस आहे. या समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. थंबे मोईदिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सहयोगाने राज्यात प्रस्तावित सर्व आरोग्य सुविधा प्रकल्पात भागीदार होण्याचे आमंत्रण दिले.\nदुबई येथून फडणवीस कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण कार्यास गती देण्यास महत्त्वाच्या उद्योगपतींशी संवाद साधतील, तसेच महत्त्वाच्या संस्थांना भेट देतील.\n‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’ ‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी ‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’ ‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जि��कली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://maajhime.blogspot.com/2009/04/blog-post_21.html", "date_download": "2018-12-12T01:42:26Z", "digest": "sha1:ZF24ZFWD5RN6Z7CE7EDOAXIAKUCYB4TM", "length": 5332, "nlines": 114, "source_domain": "maajhime.blogspot.com", "title": "गूढ माझ्या मनीचे !!: छळतो अजूनही का", "raw_content": "\nही माझी हसरी आणि स्वप्नाळू दुनिया \nपाऊस कुणाला कसं वेड लावेल ते शब्दात सांगणं कठीण पण ह्या गझलेतून व्यक्त करायचा प्रयत्न केलाय.\nपाऊस कालचा तो छळतो अजूनही का\nजाळून काळजाला झरतो अजूनही का\nही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले\nमी कोरडा तरीही, उरतो अजूनही का\nतन पावसात भिजले, मन आठवात न्हाले\nदेहात मात्र वणवा, जळतो अजूनही का\nहोती अशीच ओली, ती रात्र वेदनांची\nउघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का\nपाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा\nविरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का\nआभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या\nमी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का\nद्वारा पोस्ट केलेले जयश्री येथे 8:29 AM\nएका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि एक हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत.\nमाझी मी - अशी मी\nथांबलेली सांज, कातरवेळ... मनात तूच.. तसाच नेहेमीसारखा तेच जीवघेणं हसू , तीच बेफिकीरी. त्या बेफिकीरीची भुरळ, ते गुंतत जाणं....\nएकेक दिवस असा उगवतो ना..... आतून काहीतरी होत असतं....ते कां होतं......कसं होतं ...तेच कळत नाही. मन व्याकुळ होतं...... उगाच केविलवाणं ह...\nमन हळूच गाली हसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:23:40Z", "digest": "sha1:3QX3SGOVMOWAQDEMGXFE3VEPVLX2T6GI", "length": 8836, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कथाबोध : हावरा कटोरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#कथाबोध : हावरा कटोरा\n– डॉ. न. म. जोशी\nएक बैरागी होता. हाती कटोरा घेऊन तो भिक्षा मागत असे. त्यावर त्याची गुजराण होती. एकदा हा बैरागी हिंडत हिंडत एका राजाच्या राजधानीत पोहोचला. राजवाड्यासमोर उभा राहून त्यानं अलख निरंजन अशी आरोळी दिली. त्यावेळी राजा स्वतःच महालातून बाहेर येत होता. बैराग्याच्या हाती छोटा कटोरा होता. राजा खूप धनाढ्य होता. त्याला आपल्या संपत्तीचा गर्वही होता.\nराजानं बैराग्याच्या कटोऱ्यात काही सुवर्णमुद्रा टाकल्या. त्या कटोरा भरून होत्या. पण त्या सुवर्णमुद्रा तळाशी जाताच कटोरा रिकामा झाला.\nराजानं आणखी सुवर्णमुद्रा टाकल्या.\nशेवटी राजाचा सगळा खजिनाच रिकामा झाला.\n“”आता मात्र माझ्यापाशी तुला देण्यासारखं काही नाही,” राजा हताशपणे म्हणाला.\nराजाला वाटलं हा बैरागी जादूगार आहे. इतक्‍या सुवर्णमुद्रा आत टाकूनही कटोरा रिकामा कसा… राजा आश्‍चर्यचकित झाला. शेवटी राजानं विचारलं,\n“”तू बैरागी आहेस की जादूगार आहेस\n“”मी बैरागीच आहे महाराज. पण हा माझा कटोरा जादूचा कटोरा आहे.”\n कसला आहे हा कटोरा\n“”हा कटोरा एका माणसाच्या कवटीचा बनविलेला आहे.”\n तो तू इथं का आणलास\n“”महाराज ही कवटी एका अत्यंत हावरट आणि लोभी माणसाची कवटी आहे.”\n“”पण तू ती का जवळ बाळगतोय\n“”माणसाला कितीही मिळालं तरी त्याचा लोभ सुटत नाही. बघा ना. या कवटीला किती सुवर्णमुद्रा मिळाल्या, या हावरट कवटीनं त्या गिळल्या.”\nमग त्या बैराग्यानं ती कवटी उलटी केली.\nत्यातून त्या सर्व सुवर्णमुद्रा खळाखळा बाहेर आल्या. त्यातली एक स्वतःच्या गरजेपुरती मुद्रा बैराग्यानं ठेवली. बाकीच्या राजाला देऊन टाकल्या.\nकाम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षट्‌विकारांपैकी लोभ हा विकार माणसाचा मोठा शत्रू असतो. या लोभापायी माणूस अनेक संकटे ओढवून घेतो आणि जीवनातील खऱ्या आनंदाला पारखा होतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअॅट्रोसिटी कायदा होणार पूर्ववत\nNext articleजे. आर. डी. यांची जयंती गुणवत्ता दिन म्हणून साजरी\nसाद-पडसाद- राफेल विरुद्ध ऑगस्टा-वेस्टलॅंड : विकासकामांचे काय\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\nविविधा: कवी प्रदीप – ए मेरे वतन के लोगों\nप्रासंगिक: भूतानची टायगर नेस्ट मॉनेस्ट्री\nटिपण: लोकप्रतिनिधींचे प्रलंबित खटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/shiv-senas-demand-murder-anil-kumari/", "date_download": "2018-12-12T02:04:10Z", "digest": "sha1:GO235ZKDFDGWYRJXR67F5XRPHHX2P33U", "length": 36517, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena'S Demand For The Murder Of Anil Kumari | विश्वास नांगरे-पाटील यांनी र��जीनामा द्यावा, अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी शिवसेनेची मागणी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्य�� हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nविश्वास नांगरे-पाटील यांनी राजीनामा द्यावा, अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी शिवसेनेची मागणी\nलूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे.\nकोल्हापूर: लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे.\nमृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कोल्हापुरात शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. शिवसेनेने आज आयजी ऑफिसवर मोर्चा काढून सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि आयजी विश्वास नांगरे-पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.\nलूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या कोठडीत असलेल्या आरोपीचा सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्या पथकाने थर्डडिग्रीचा वापर करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी अखेर उजेडात आला.हा खून पटविण्यासाठी कामटेंच्या पथकाने आरोपी पळून गेल्याचा बनाव रचण्यात आला, हेही आता स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कामटेंसह पाच पोलिस व एक झिरो पोलिस अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबाबत माहिती दिली.\nनांगरे-पाटील यांची पत्रकार परिषद -\nपोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे व झिरो पोलिस झाकीर अशी पथकातील अटक केलेल्या सहाजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे, आरोपींना मारण्यासाठी थर्डडिग्रीचा वापर करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.\nनांगरे-पाटील म्हणाले, कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल सुनील भंडारे (वय २३, रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कामटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता.\nसोमवारी रात्री कामटे कामटेंच्या पथकाने पोलिस कोठडीतून कोथळे व भंडारेला चौकशीसाठी बाहेर काढले. त्यांना गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेत आणले. कोथळेला पंख्याला हुकाला उलटे टांगले. थर्डडिग्रीचा वापर करुन त्याला बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. प्रचंड मारहाण आणि डोके पाण्यात बुडविल्याने कोथळेचा डीबी रुममध्येच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सुनील भंडारे यांना पाहिला होता.\nनांगरे-पाटील म्हणाले, मंगळवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत कामटेंच्या पथकाने कोथळेचा मृतदेह जाळला. पण तो व्यवस्थित जाळला नाही म्हणून पुन्हा पेट्रोल आणून हा मृतदेह जाळला. त्यानंतर कामटे यांचे पथक सायंकाळी सांगलीत दाखल झाले. कामटेंनी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याशी संपर्क साधून पळालेल्या दोन आरोपीपैकी अमोल भंडारे यास मी स्वत: निपाणी (जि. बेळगाव) येथे पकडल्याचे सांगून स्वत:च्या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला.\nकामटे यांच्या पथकाने कोथळेचा मृतदेह सांगलीत जाळण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कामटेने आणखी दोन लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले. अमोल भंडारे हा या घटनेचा साक्षीदार असल्याने त्याला कामटेने सोबतच घेतले. भंडारेला मदतीसाठी आलेल्या दोन लोकांच्या ताब्यात दिले. त्यांना सांगलीत कृष्णा नदीच्या घाटावर बसण्यास सांगितले. रात्री बारापर्यंत भंडारे दोन लोकांसोबत घाटावर बसला होता, अशी माहिती नांगरे-पाटील यांना मिळाली आहे. त्याआधारे ते पुढील तपासाबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.\nसंतोष गायकवाड हे अभियंते मुंबईत नोकरीस आहेत. रविवारी पहाटे ते नांदणी (ता. शिरोळ) येथे सासरवाडीला जाण्यासाठी एसटीने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना चल भावा, तूला नांदणीला सोडतो, ���से म्हणून दुचाकीवर बसविले. त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला होता.\nशहर पोलिसांनी या घटनेचा २४ तासात छडा लाऊन अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी दुपारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.\nरात्री उशिरा या दोघांना चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते, याची संधी साधून हे दोघेही पोलिसांच्या हातावत तुरी देऊन पळून गेले, असा बनाव या पोलिसांनी रचला.\nरात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिसांना घाम फुटला. संशयितांच्या शोधासाठी शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतीन मोटारसायकल चोरांना पकडले\nदरोडेखोरांनी पोलिसांना दाखविले लुटीचे प्रात्यक्षिक\nसंगमनेरात तेल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी\nत्या दिवशी कोणाची तरी हत्या होणार होती, सापडला प्रद्युम्न\nपोलिसांचे अमानुष कृत्य, आरोपीला कोठडीत मारले; आंबोलीत नेऊन जाळले\nआयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष , ‘अर्थ’पूर्ण कामगिरीत पोलीस अधिकारी मग्न\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nदुष्काळ निवारणासाठी निविदा कालावधीत कपात\nसाखरउतारा वाढल्याने एफआरपी बेस रेट बदलला- केंद्र सरकार\nधनंजय मुंडेंवर बेळगावात गुन्हा\nमहाबळेश्वरात हिमकण पारा खालावला : वेण्णा जलाशय परिसरात पांढरीशुभ्र चादर; पर्यटकांमध्ये कुतूहल\nAssembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफ��्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-12T01:04:22Z", "digest": "sha1:JJ3STGG5ZAOKT5S6FXLU445ZY5M4IMBS", "length": 8377, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंद दरम्यान दाखल झालेले मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबंद दरम्यान दाखल झालेले मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या\nसमन्वयक समितीकडून पालकमंत्र्यांना निवेदन\nकराड दि. 11 (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाकडून क्रांतीदिनी मराठा आरक्षणाच्या मुद्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या आंदोलनावेळी मराठा समाजातील अनेक युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी जिल्हापोलीस प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मराठा बांधवांना दिले.\nकराड तालुका मराठा समन्वयक समितीकडून मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके उपस्थित होते. चर्चेदरम्यान, पालकमंत्री शिवतारे म्हणाले, महाविद्यालयीन प्रवेश शुल्कातील 50 टक्के सवलतीत सरकारकडून केवळ शिक्षणशुल्कच माफ करण्यात येत असल्याने समाजाची फसवणूक होत आहे. त्याबाबतची सद्य परिस्थिती पालकमंत्री शिवतारेंच्या निदर्शनास ही आणून दिली. केवळ शिक्षण शुल्काचीच काही रक्कम माफ होत असेल तर ती बाब चुकीची आहे. शिक्षण शुल्काबाबत जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांशी स्वत: त्याबाबत आपण स्वतः चर्चा करू असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, शिष्यवृत्ती आणि वसतिगृह भत्ता योजनेबाबतही चर्चेअंती शासन निर्णयात योग्य तो बदल करुन घेण्याचे प्रयत्न करू असे ही प्रतिपादन केले.\nनवी मुंबईमधील मराठा आंदोलनावेळी खोणोली (चाफळ) ता. पाटण येथील रोहन तोडकर या युवकाला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीसह आर्थिक व अन्य प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगून यासंदर्भात पालकमंत्री शिवतारे यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प���रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकसभेचे पावसाळी अधिवेशन सन 2000 पासूनचे सर्वाधिक सफल…\nNext articleकेंद्रीय मंत्री गोहेन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/shows/diwasbharachya-batmya/news18-lokmat-20-oct-10-pm-divasbharacha-batmya-311466.html", "date_download": "2018-12-12T01:36:35Z", "digest": "sha1:IF3VDAKMWK2WG6TPR75MB4XYXVY5NG3W", "length": 11545, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "NEWS18 LOKMAT 20 OCT 10 PM DIVASBHARACHA BATMYA", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सु��ुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nNews18 Lokmat 17 OCT आपलं गाव आपली बातमी\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/779", "date_download": "2018-12-12T01:41:31Z", "digest": "sha1:AVEQSZT2K3PHVXJWAWE4DTICZKSQL2NU", "length": 10493, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखक\nमाझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*)\n* ५०० ते १००० शब्दांमधील कथांना मी कथिका म्हणत असतो.\nRead more about माझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*)\n२०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके\nआता डिसेंबर उजाळला. ह्यावर्षी ज्या लेखकांनी चांगले काही लिहिले त्याबद्दल इथे लिहा. नवीन पुस्तकांबद्दल तेवढीच माहिती मिळेल. फक्त २०१५ ह्याच वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल इथे लिहा. धन्यवाद.\nRead more about २०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके\nलेखकाला लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते ....\nलेखकाला खरतर लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते लिहिणे सुचले नाही किंवा लिहायला मिळाले नाही कि उपासमारच झाल्यागत होते जणू.\nजसे चवी चवीचे जेवणाचे प्रकार तसे अनेक व���षयवार लिखाण पण त्यातल्या त्यात एखादा विषय जास्त चविष्ट लागतो चघळून चघळून चोथा होईपर्यंत चर्वण करत राहावा वाटतो.\nRead more about लेखकाला लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते ....\nसारंग महाजन हा माझ्या धाकट्या भावाचा मित्र. त्याच्या हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रेमामूळे आमचं बरं जमायचं. हॅपॉ सिरीजमधलं पुस्तक बाजारात आलं की याच्या हातात आणि नंतर एक-दोन दिवसात त्याच्याकडून माझ्या हातात यायचं. माझ्या लग्नाची इ पत्रिका याने मला बनवून दिली होती.\nभावाबरोबर बीएससी करून नंतर एमबीए ( ) झालेला हा पोरगा. नोकरीच्या भानगडीत न पडता याने वेब पेज डिझायनींग सुरु केलं. सारंग काय करतोय याचं उत्तर दर काही दिवसांनी बदलायचं. वेब पेज डिझायनींग /मेन्टेनंस चालू होतंच. सोबत जीम, फोटोग्राफी, भटकंती, वाचन, लिखाणही चालू होतं.\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about चंदूचा लेखन प्रपंच \nजेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.\nपुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.\nRead more about माझ्या आवडीचे पुस्तक-परिच्छेद\nदुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nजुनी मासिकं, दिवाळी अंक, काही निवडक ब्लाँग्स वाचताना काही पुस्तकांची, लेखकांची नावं वाचायला मिळातात जी पुर्वी कधी वाचलेली नसतात. थोडा शोध घेतला की कळतं ते पुस्तकं खरचं खूप छान आहे पण ते इतके दुर्लक्षित का झाले\nRead more about दुर्लक्षित/उपेक्षित झालेली उत्तम मराठी पुस्तकं आणि लेखक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/travel/news/", "date_download": "2018-12-12T02:02:31Z", "digest": "sha1:JF3DLYSAJBEMT6P4PMW5ANWD7A2AOLNP", "length": 28126, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Travel News| Latest Travel News in Marathi | Travel Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nसुट्टी फुल टू एन्जाय करण्यासाठी मालदीवला नक्की भेट द्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. ... Read More\nजगातली सर्वात सुंदर गुहा विक्रीला, या लक्झरी गुहेची किंमत वाचून व्हाल थक्क\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज जगातली सर्वात सुंदर गुहा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुहेत वाघ किंवा इतर जनावरे नाही तर माणसे राहतात. ... Read More\n गुजरातमधील सापुताऱ्याला नक्की भेट द्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. ... Read More\nभारतातील या मंदिरात आहेत १ कोटींपेक्षा जास्त शिवलिंग, काय आहे कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवेगवेगळ्या लहान मोठ्या आकारांचे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात पाहिले असेलच. पण भारतात एक असंही मंदिर आहे जिथे केवळ एक नाही तर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत. ... Read More\nट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआर आता व्हॉट्सअॅपवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार ... Read More\n३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे. ... Read More\nTravelJammu KashmirIRCTCIndian Railwayप्रवासजम्मू-काश्मीरआयआरसीटीसीभारतीय रेल्वे\nबांबू राफ्टिंगचा थरारक अनुभव घेण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहिरव्यागार जंगल आणि त्यामधून वाहणारी नदी असंच काहीसं चित्र बांबू राफ्टिंगचं असतं. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला केरळमधील पेरियार टायगर रिझर्वमध्ये यावं लागेल. ... Read More\nभारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतातील अनेक ठिकाणं अशी आहेत जे आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. आपल्या नैसर्गिक सौंदर्याने भारत नेहमीच देशासह विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालतो. ... Read More\n‘बकरी ईद’निमित्त वाह��ुकीत बदल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. ... Read More\n२४ हजार किलोमीटरच्या सायकल भ्रमंतीमध्ये जागोजागी भेटला ‘माणूस’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. ... Read More\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-udgir-school-74325", "date_download": "2018-12-12T01:48:20Z", "digest": "sha1:SEBPZ644K5FZFX6GFIEBQ7EB2W625FTS", "length": 14328, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news udgir school कलेच्या मंदिराला घाणीने वेढले! | eSakal", "raw_content": "\nकलेच्या मंदिराला घाणीने वेढले\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nउदगीर - येथील प्रियदर्शिनी कलामंदिर परिसरात प्रशासनाच्या देखभालीअभावी घाणीचे साम्राज्य बनले आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेले हे कला मंदिर दुरुस्तीच्या किरकोळ खर्चाअभावी अनेक महिन्यांपासून वापरात नाही. काँग्रेसच्या कालावधीत तर उद्धार झाला नाही, किमान आता भाजपच्या कालावधीत तरी या कलामंदिराचा उद्धार होईल का याकडे कलाप्रेमी, रसिकांचे लक्ष लागले आहे.\nउदगीर - येथील प्रियदर्शिनी कलामंदिर परिसरात प्रशासनाच्या देखभालीअभावी घाणीचे साम्राज्य बनले आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेले हे कला मंदिर दुरुस्तीच्या किरकोळ खर्चाअभावी अनेक महिन्यांपासून वापरात नाही. काँग्रेसच्या कालावधीत तर उद्धार झाला नाही, किमान आता भाजपच्या कालावधीत तरी या कलामंदिराचा उद्धार होईल का याकडे कलाप्रेमी, रसिकांचे लक्ष लागले आहे.\nकलामंदिरमुळे शासनाचे लाखो रुपये वाचू शकतात. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येकवेळी चित्रपटगृह किंवा मंगल कार्यालय भाड्याने घ्यावे लागते. हा खर्च या कलामंदिरामुळे पूर्णपणे वाचू शकतो. सध्या शहरात चालू असलेला शारदोत्सव हा उघड्या मैदानावर घ्यावा लागत आहे. यासाठी मंडप, स्टेज आणि टेंटचा आगाऊ खर्चही करावा लागत आहे. कलामंदिरामुळे प्रतिवर्षी होणारा हा खर्च वाचणार आहे. राजकीय सभा, बैठका घेण्यासाठी बंदिस्त सभागृह उपलब्ध झाले तर यातून उत्पन्न मिळणार आहे. उदगीर येथे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या आयोजकांना शहरातील मंगल कार्यालयांत भरमसाट रक्‍कम मोजावी लागते. अशा कार्यक्रमासाठी कलामंदिर हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे उदगीरकरांची कलेची भूक भागविली जाऊ शकते.\nनावाचे तर वावडे नाही...\nनिवडणुकांपूर्वी भाजपने नगरपालिकेत सत्ता आली तर प्रियदर्शिनी कलामंदिर दुरुस्त करून जनतेसाठी खुले करण्याचे आश्‍वासन दिले होते. याची आठवण जनता करून देत आहे. उदगीरच्या राजकारण्यांना प्रियदर्शिनी नावाचे तर वावडे नाही ना अशी चर्चा उदगीरकरांमध्ये आहे. कारण यापूर्वी प्रियदर्शिनी नावाने असलेला साखर कारखानाही उदगीरचे नेते नीट चालवू शकले नाहीत आणि आता हे कलामंदिरही नीट चालू केले जात नाही. यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.\nप्रियदर्शिनी कलामंदिरचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे; मात्र कलामंदिर जरी नगरपरिषदेने त्या काळात बांधले असले तरी ही जागा महसूल विभागाची असल्यामुळे काही तांत्रिक बाबींमुळे उशीर होत आहे. लवकरच या त्रुटी दूर करून नव्या रूपात कलामंदिर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.\n- बसवराज बागबंदे, नगराध्यक्ष.\nपुणे - गेली अनेक वर्षे पुण्याच्या मध्यवस्तीत रमणबागेत रंगणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा प्रथमच अन्यत्र होत आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय...\nअपूर्वा आणि पल्लवी करणार सहगायनातून हितगूज\nसवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांशी बातचीत. दोघींच्याही आवाजाची...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ...\n18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nपुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ...\n‘त्या’ व्हीआयपी लग्नाची अधुरी कहाणी\nबारामती - तो ब���स्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह...\nअग्नी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nबालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र \"अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-promotional-benefit-amount-womens-account-74456", "date_download": "2018-12-12T01:23:26Z", "digest": "sha1:YS2KGWWWHQWUMBXD6NV6P5DBCEDEUQ4C", "length": 15180, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Promotional Benefit Amount on Women's Account प्रोत्साहन लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर | eSakal", "raw_content": "\nप्रोत्साहन लाभाची रक्कम महिलांच्या खात्यावर\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nपुणे - छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून देण्यात येणारी 25 हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nपुणे - छत्रपती शिवाजी कृषी सन्मान योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे, त्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून देण्यात येणारी 25 हजार रुपयांची रक्कम कुटुंबप्रमुख म्हणून महिलांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nराज्यभरातून कर्जमाफी आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी 56 लाख 59 हजार 187 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 2 लाख 98 हजार 56 अर्ज पुणे जिल्ह्यातून दाखल केले गेले. त्यामध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभाच्या अर्जांचा समावेश आहे. 13 तालुक्‍यांमध्ये इंदापूर तालुक्‍यातून सर्वाधिक 34 हजार 787 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सर्वांत कमी 4 हजार 209 अर्ज वेल्हा तालुक्‍यातून दाखल झाले.\nएकूण अर्जांपैकी 24 हजार 995 अर्जदारांनी आधार कार्डाची माहिती किंवा आधार कार्ड दिलेले नाहीत. त्यामुळे त्या अर्जांच्या छाननीसाठी स्वतंत्र प्रणाली कार्यरत केली जाईल. आधार कार्ड जोडणीमुळे नोंदणी झालेल्या पत्त्यावरून संबंधित शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील आहे, त्याची शेती कोणत्या तालुक्‍यात आहे, तसेच त्याने कोणत्या बॅंकेतून पीककर्ज घेतले आहे, हे कळणार आहे. त्यामुळे समांतर पातळीवर सहकारी, खासगी आणि व्यावसायिक बॅंकांकडून संकलित केलेली माहिती आणि ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती यांची काटेकोर छाननी केली जाणार आहे. आधार कार्ड जोडणीमुळे दुबार, तिबार नावांची शक्‍यता नसून योग्य आणि पात्र लाभार्थींना लाभ मिळेल. लाभार्थी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी आणि प्रोत्साहन लाभ योजनेचा फायदा देण्यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषी आणि सहकार विभाग तसेच खासगी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले आहेत.\nदोन ऑक्‍टोबरपूर्वी \"चावडी वाचन'\nयेत्या दोन ऑक्‍टोबरपूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, चावडीच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या मदतीने ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांचे \"चावडी वाचन' करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक तालुका स्तरावर तयार झाले असून, चावडी वाचनामध्ये नावाच्या यादीबाबत किंवा नाव नसल्यास आक्षेप असेल त्यांनी अर्ज केल्याचा पुरावा आणि लेखी अर्ज तातडीने उपस्थित अधिकाऱ्यांना द्यावेत किंवा तीन दिवसांच्या आत संबंधित तालुका सहायक निबंधक कार्यालयात जमा करता येणार आहेत.\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस से���ा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mitramandal-katta.blogspot.com/p/blog-page_548.html", "date_download": "2018-12-12T00:29:11Z", "digest": "sha1:TXFFM2ELMTYBTH45B34MHIQVZSY3WN7S", "length": 19765, "nlines": 62, "source_domain": "mitramandal-katta.blogspot.com", "title": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ: पर्यावरण दिन", "raw_content": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ\nसाहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार\nकट्टा अंक - २०१६\nकट्टा अंक - २०१७\nकट्टा - जानेवारी २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\nकट्टा - मार्च २०१८\nकट्टा - एप्रिल २०१८\nकट्टा - मे २०१८\nकट्टा - जून २०१८\nकट्टा - जुलै २०१८\nकट्टा - ऑगस्ट २०१८\nकट्टा - ऑक्टोबर २०१८\nकट्टा - नोव्हेंबर २०१८\nज्या गोष्टींची समाजाला आवश्यकता असते पण त्याचे महत्त्व समाजत नसते किंवा त्याची कमतरता अथवा उणीव असते, अशा गोष्टींचे सर्वसाधारणपणे ‘दिन’ ठरविले जातात. ज्यायोगे लोकांना त्याची आठवण राहील आणि काही अंशी ती उणीव भरून निघेल. अशा विचारधारेतून ‘अमुक दिन’,‘तमुक दिन’ यांचा उदय झाला. परंतु, आजकाल ए���ढे दिन साजरे केले जातात, की दिवस लक्षातच रहात नाहीत. पाश्चात्त्यांनी आणलेल्या दिवसांचे काही जण अनुकरण करतात किंवा काही “आमच्या वेळी असले काही प्रदर्शन करायला लागायचे नाही” असे म्हणून त्याकडे कानाडोळा करतात. काही दिवस जागतिक पातळीवर तर काही दिवस आपल्या भारतामध्येच साजरे केले जातात. तो ‘दिन’ आला की सगळीकडे त्याविषयीच चर्चा असते. जाहिरातींचे फलक, सार्वजनिक कार्यक्रम, शिबिरे, खरेदीवर सूट अशा अनेक गोष्टी निदर्शनास येतात. दिवस संपला की दुसऱ्या दिवशी सगळे विसरायचे. पण काही दिवस असे असतात की त्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असते. त्यापैकीच एक दिवस म्हणजे ‘जागतिक पर्यावरण दिन’.\nयुनायटेड नेशन्सने ५ जून १९७४ रोजी हा दिवस सुरू केला. हवा प्रदूषण, सागरी प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, वन्यजीव व पाळीव प्राणी संदर्भातले गुन्हे इत्यादी गंभीर गोष्टींचा सामना करण्यासाठी म्हणून एक जागतिक पातळीवर चळवळ सुरू झाली. जाणवणारी एखादी समस्या ओळखून प्रत्येक वर्षी एखाद्या देशाला यजमानपद दिले जाते. ‘Beatplasticpollution’ हा २०१८ या वर्षीचा फोकस. रोजचा २५,००० टन प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या आपल्या भारत देशाकडे या वर्षीचे यजमानपद आले.\nभारत देशाच्या संस्कृतीमध्ये निसर्गालाच देव मानणारे आपले पूर्वज. निसर्गाशी जुळवून त्याला धक्का न देता आनंदाने जगणारे पण कालांतराने माणूसपण हरविले आणि सध्याची परिस्थिती निर्माण झाली. आपणच आजच्या भीषण पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार आहोत. डोंगरामधले खोदकाम, भौगोलिक अभ्यास न करता बांधली गेलेली धरणे यामुळे ढगफुटी, भूकंप होताना दिसतात. याचे उदाहरण म्हणजे हिमालयातून आलेल्या नद्यांवर तिथल्या मातीचा अभ्यास न करता बांधली गेलेली धरणे. अनिर्बंध बांधकाम उद्योगामुळे नद्यांना पूर येणे, भूगर्भीय पाण्याची पातळी खाली जाणे अशा दोन्ही गोष्टी होताना दिसतात; उदाहरणार्थ बिहार राज्य. एकूणच वातावरणातील बदलामुळे आपल्या दक्षिण आशियामध्ये ‘Atmospheric brown cloud’चे वायू प्रदूषण निदर्शनास येते. हिमनगाचे वितळणे, वादळे, पावसाचे उशिरा किंवा बेभरवशी आगमन, black carbon च्या प्रमाणत वाढ, समुद्राच्या पातळीत वाढ इत्यादी अनेक गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.\nध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, उर्जेचा अतिरिक्त वापर, ‘वैयक्तिक वाईट सवयी’ या सगळ्याला कारणीभूत ठरतात. आपल्याला आपले घर स्वच्छ लागते परंतु सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करण्यात आपलाच पुढाकार असतो. कचरा रस्त्यावर टाकणे, रस्त्यावर पाळीव प्राण्यांद्वारे होणारे उत्सर्जन करविणे, भरपूर प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणे इत्यादी. प्लास्टिक कचऱ्यामुळे कसदार जमिनी नापीक होतात, पाणी तुंबते, सांडपाण्याचे पाईप तुंबतात. सागरी जीवांना धोका निर्माण होतो. पिकाचे अवशेष आणि प्लास्टिकचा कचरा जाळून विषारी वायू निर्मिती होते. या अमोनिया एमिशनमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. पर्यटक जंगलात निसर्गाचा आनंद घ्यायला फिरायला जातात, पण तिथेही कचरा करतात. विकासाच्या नावाखाली वारेमाप जंगलतोड केली जाते आणि चळवळवाद्यांना प्रगतीच्या आड येणारे समजले जाते. आपल्या राजधानी दिल्लीमध्ये १७००० मोठी झाडे कापायला परवानगी दिली आहे. खरे तर नियमाप्रमाणे त्याच्या दहा पट, म्हणजे १७०००० रोपे त्या परिसरात लावायला हवीत. परंतु तेवढी रोपे लावायला त्या परिसरात जागा तरी आहे आहे का, याचा विचार परवानगी देण्यापूर्वी नको का करायला\nसरकारपुढे पर्यावरणविषयक अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी सरकारने ठोस कडक पावले उचलायला हवीत. रासायनिक कारखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया आणि उत्सर्जित रसायने यांची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे ‘सामूहिक यंत्रणा’ विषयक नियमांची जर कडक अंमलबजावणी झाली नाही तर बंगलोरमधल्या तलावांना आगी लागतच राहणार. डम्पिंग ग्राउंडविषयक गोष्टींची धोरणे विचारपूर्वक आखली गेली पाहिजेत. जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली गेली पाहिजे. दवाखाने, हॉस्पिटल्स, संशोधन संस्था, आरोग्य शिबिरे या ठिकाणी कचरा हाताळणाऱ्या लोकांचे समुपदेशन, लसीकरण आवश्यक आहे. नद्यांच्या शुद्धीकरणाचे (उदाहरणार्थ क्लीन गंगा) आणि पुनरुज्जीवन (उदाहरणार्थ rallyforrivers), ‘पाणी फौंडेशन’ आणि ‘नाम’यांसारख्या अनेक प्रकल्पांना सरकारने आणि लोकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे. संरक्षित सागरी जीवांच्या मासेमारीवर नियंत्रण हवे. संरक्षित सागरी जीव ओळखण्याचे प्रशिक्षण मच्छिमारांना देणे गरजेचे आहे.\nभूगर्भीय पाण्याची पातळी कशी वाढेल यासाठी उपाययोजना करायला हव्यात. नाहीतर आफ्रिकेतल्या केप टाउनसारखी परिस्थिती इथे उद्भवायल��� वेळ लागणार नाही. योग्य ठिकाणी योग्य झाडे लावायचा उपक्रम धडाक्यात करायला हवा. घन कचरा आणि ओला कचरा व्यवस्थापनाची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे. पर्यावरणभिमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याचा आजकालचा ट्रेंड ओळखून निसर्ग पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकारने ठाणे खाडीच्या किनारपट्टीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा दिला. त्यामुळे स्थानिक कोळी लोकांना पक्षी निरीक्षणाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळाला. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करणाऱ्या उद्योगधंद्याला चालना दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. स्थानिक अन्ननिर्मिती आणि विक्री यासाठी विशेष तरतुदी असल्या पाहिजेत. ‘ई-वेस्ट’ संदर्भातदेखिल उपाययोजना हव्यात. जगातील इतर देशांना भेडसावणारे प्रश्न, त्यासाठीच्या त्यांनी केलेल्या उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करणे पण गरजेचे आहे.\nसर्व जबाबदारी फक्त सरकारची नसते, तर आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून काही पथ्ये पाळायला हवीत. इथे तिथे कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल यावर भर देणे, नैसर्गिक विघटनशील घटक असलेल्या गोष्टी वापरणे म्हणजे साफसफाईसाठी लागणारी द्रव्ये इ.. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या वापरणे, solar, wind एनर्जीचा भरपूर वापर, LED चा वापर, ई-बिल्स भरणे, कागद वाचविणे, कारपूल आणि सरकारी वाहतूक व्यवस्थेचा वापर, घराचे बांधकाम करताना पर्यावरणाला मदत होईल अशा गोष्टींचा वापर करणे, रेन वाॅटर हार्वेस्टींग, पाण्याचा अपव्यय टाळणे यासारख्या व अशा बऱ्याच गोष्टी करता येतील. मानसिक स्वास्थ्यामध्ये देखील पर्यावरण महत्वाची भूमिका बजावत असतो. ते टिकविण्यासाठी बाल्कनी अथवा टेरेस बाग फुलविणे हा अगदी खात्रीशीर चांगल्या पर्यायाचा आपण अवलंब करू शकतो. ३ ’R’s म्हणजे Reduce, Reuse, Recycle यांचा पुरेपूर उपयोग आपण करायला हवा.\nग्रीन टॅक्स (tax) ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश , जिथे hydro, wind, solar आणि geothermalenergy चा पुरेपूर वापर केला जातो असा ‘कोस्टारिका‘ सारखा लहानसा देश जर पर्यावरण मित्र म्हणून बरेच काही साध्य करू शकतो, तर आपण का नाही चला तर मग, माणसाच्या पुढील पिढ्यांच्या हरित भविष्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करू या.\nआई पालक – बाबा पालक\nGBS एक अनुभव : प्रकरण ३रे : लोकांचे सहा���्य\nहॅम्लेट आणि त्याचे द्वंद्व\nगंधाली सेवक,अभिजित टोणगांवकर - सह संपादक\nरश्मी साठे - मुद्रित शोधक\nसारंग गाडगीळ - जनसंपर्क\nतुमच्यापैकी कोणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, विडीओ, पुस्तक परीक्षण, नाटक परीक्षण, रेसिपी, मुलाखत, चित्रकला व लेख हे कट्ट्यावर यावे असे वाटत असेल तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.\nमुलाखत - गायक आणि संगीतकार श्रीधर फडके\nमुलाखत - चारोळीकार चंद्रशेखर गोखले\nमुलाखत - गायक महेश काळे\nमुलाखत - अनुवादिका लीना सोहोनी\nमुलाखत - अभिनेता शशांक केतकर\nमुलाखत - अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने\nया अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/231?page=2", "date_download": "2018-12-12T01:24:07Z", "digest": "sha1:VT5FZGJ7HNXID5VZJIHIACVDYXED6WHO", "length": 11292, "nlines": 261, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रकाशचित्र : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विविध कला /प्रकाशचित्र\nसूर्याचे दर्शन होणार नाही असे ७ ते ९ महिने इथे असतात. आकाशाचा रंग करडा असतो हे वाक्य खरे मानावे लागते. पण त्यामुळे जेव्हा सूर्य उगवताना, मावळताना दिसतो, ढगांमागून डोकावतो, तेव्हा तो एक आनंददायी अनुभव होतो.\nबास्तिल डे आतिषबाजी - आयफेल टॉवर - १४ जुलै २०१२\n१४ जुलै - फ्रेंच राज्यक्रांती दिवस. या दिवशी पॅरिस मधे आयफेल टॉवर समोर फटाक्यांची अप्रतीम आतीषबाजी होते. त्याची टिपलेली काही निवडक चित्रे:\n१. संध्यासमयीचा आयफेल टॉवर\n२. तोच टॉवर रात्री flashing-lights मधे\nRead more about बास्तिल डे आतिषबाजी - आयफेल टॉवर - १४ जुलै २०१२\nसफेद सौंदर्य व सुगंध\nमी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.\nRead more about सफेद सौंदर्य व सुगंध\nलावणी महोत्सव भाग १\nRead more about लावणी महोत्सव भाग १\nसुधागड - एक रम्य सफर\nRead more about सुधागड - एक रम्य सफर\nगतवर्षीच्या लावणी महोत्सवाला मा. बो. करांनी मोठा प्रतिसाद दिला .\nदरवर्षी प्रमाणे या वर्षीही कोकणात लावणी महोत्सव होत असून हा नांदीचा फोटो ...\nमहोत्सवाचे फोटो लवकरच ...\nऑफिस मधुन दिसनारा पावसाळा..\nलंच टाईम च्या मध्ये घेतलेले प्रचि..\nRead more about ��फिस मधुन दिसनारा पावसाळा..\nकमोदिनी काय जाणे ...\nभारतीय साहित्यात, शिल्पकलेत आणि अगदी नृत्यातही खूप महत्वाचे असलेले हे फूल. शाळेत जाणारे मूलही बहुदा चित्रकलेत पहिले फूल कमळाचेच शिकत असेल. पण आज आपल्याला जे फूल कमळ म्हणून दिसते ते असते कुमुद - वॉटर लिली. पण त्याचेही सौंदर्य काही कमी नसते.\nखालील फोटो हे सिंगापुरातील \"Orchid\" फुलांच्या बागेतील आहेत, तिथे Orchid फुलांचे अनेकविध प्रकार बघायला मिळतात त्यात मुळ प्रकार तसेच हायब्रीड प्रकार आहेत. या फुलांचे वैविध्य, रंगसंगती, त्यांची मांडणी खुप सुरेख व नयनरम्य आहे......... अंत्यत काळजीपुर्वकरीत्या ही सर्व फुले जतन केली गेली आहेत. सिंगापुरचे राष्ट्रिय फुल म्हणुन या देखण्या फुलाला राजमान्यता देखिल मिळाली आहे.....\nRead more about Orchid फुलांची बाग-सिंगापुर\nरस्ता चुकल्यामुळे घडलेला ट्रेक--०२\n--- माथेरानला पोहचण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तास लागले .......खुपच चाललो,याची आम्हा दहा जणांपैकी कुणालाच सवय नव्हती ....परंतू ज्यावेळी वरती पोहचलो त्यावेळी तिथले वातावरण पाहून संपूर्ण थकवा निघून गेला ..त्यातच तिथे पोहचता-पोहचताच पाऊस चालू झाला....त्यामुळे खुपच मजा आली......शेवटी खाली उतरताना त्याचेच काही प्रचि...\nRead more about रस्ता चुकल्यामुळे घडलेला ट्रेक--०२\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/blogs/", "date_download": "2018-12-12T00:56:16Z", "digest": "sha1:S5YIEO2GY5FQGYRSSSTIACC4F57QCRHL", "length": 50734, "nlines": 262, "source_domain": "mazespandan.com", "title": "blogs Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nझोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी ॲक्सेप्टेबल आहे. पण अमुक एक माणूस झोपलेला असताना त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि म्हणून तो मेला अस ऐकल तर हळहळ वाटण्याऐवजी गम्मतच वाटेल हे नक्की.\nपण हे अस खरच होत असत तर आपल जग जगण्यासाठी फारच भयंकर झाल असत हे मात्र नक्की. कॅमेरा हे शस्त्र झाल असतं. तो बाळगायला लायसंस लागल असत. इंस्टाग्राम वगैरे वेबसाईट्स डीप वेब वर कुठेतरी सापडल्या असत्या. सध्या लोक गावठी कट्ट�� बनवतात तसे लोकान्नी घरातल्या गाड्यांच्या काचा काढून(कर्व्हेचर वाल्या)त्यान्ना पॉलीश वगैरे करून गावठी कॅमेरे बनवले असते. मग त्यांची तस्करी वगैरे. मग सर्फरोश वगैरे सारख्या सिनेमाच्या व्हिलनने, ‘उस जीलेटीन एमल्शन बिना ईस हाथीयार की कीमत झीरो है’ असे डायलॉग मारले असते. एखाद्या कार्यक्रमात ४-५ म्हातारे एकत्र जमले की अमेरीकन मिलीटरीकडच्या कॅमेर्यान्मध्ये एकद हाय एंड सेंसर्स कसे असतात आणि ‘आपण'(म्हणजे आपली आर्मी) अजून कसे जीलेटीनच्या फिल्मीन्मध्ये अडकलेलो आहोत, अशा गप्पा रंगल्या असत्या. न्यूजपेपरमध्ये ‘पूर्ववैमनस्यातून तरूणाचा फोटो काढून खून’ किंवा ‘मृत्युचे निश्चीत कारण अजून समजलेले नसून झोपले असताना फोटो काढला गेल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत’ अशी वाक्ये छापून आली असती. नॉर्थ कोरीयाकडे एक खूप मोठा कॅमेरा आहे ज्यातून रात्रीबेरात्री ते पूर्ण शहराचा फोटो काढू शकतात, अशा अफवा उठल्या असत्या. आणि काही दिवसान्नी किमबाबून्ने ही अफवा नसून सत्य असल्याचा जगाला निर्वाळा दिला असता.\nबंदूकीची गोळी अंगावर कुठेही मारली तर माणूस मरत नाही, ती काही ठरावील जागांवर मारावी लागते. त्याचप्रमाणे झोपलेल्याचा फोटोची क्वालीटी काही ठरावीक क्वालीटीपेक्षा कमी असेल तर माणूस मरणार नाही. लोक हलणार्या पाळण्यान्मध्ये झोपा काढतील, ज्यामुळे कोणी फोटो काढलाच तर तो ब्लर्ड येइल. ‘जीवावर बेतल होत राव, पण फोटो अगेंस्ट लाईट आल्यामुळे बचावलो’ असले डायलॉग सर्रास ऐकू येतील. जंगलात कॅमेरे वापरून कोणी ईल्लीगल शिकार करत असेल तरी त्याला ज्याला मारायच आहे त्या प्राण्याचा फोटो व्यवस्थीत ब्रीदींग स्पेस वगैरे देवून काढावा लागेल. (ईन द रेट्रोस्पेक्ट, या ठीकाणी बंदूकच सोयीची पडेल). कॉफी आणि झोप न आणणार्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढेल.\nहे अस खरच झाल तर फोटोग्राफी ही कला आहे का नाही या वादावर मात्र नक्कीच पडदा पडेल. झोपलेल्याचा फोटो काढलेला मेला तर फोटो पर्फेक्ट होता, नाहीतर नाही\nपण बर झाल अस काही होत नाही. शेवटी फोटो म्हणजे तरी काय असत सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न एकदाही मागे वळून न पाहता पुढे पुढेच जात राहण तस क्रूरच, नाही का\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nचांगली व्यक्ति कशी ओळखावी\nव्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात). चेहर्‍याचे सौन्दर्य, वेशभूषा, शरीराची प्रमाण बद्धता, सौन्दर्य प्रसाधंनांचा वापर यावरून व्यक्तीच्या चांगले वाईट पणाची कल्पना केली जाते. बहुतांशी ती चुकीची निघते हा भाग वेगळा पण…\nव्यक्तीगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर एकाच व्यक्ति प्रसंगानुरूप चांगली वाईट असू किंवा ठरू शकते. आपला पैसा, शिक्षण, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचा वापर योग्य वेळी, योग्य काली, योग्य स्थळी करणारी व्यक्ति सर्व साधारणपणे चांगली या सदरात मोडते.\nअचूक निर्णायशक्ती आणि पारख याबाबतीत जी व्यक्ति पारंगत असेल ती चांगली व्यक्ति म्हणवून घेण्यास पात्र आहे कारण गरजवंत कोण हे ठरवता येत नसेल तर हा चांगुलपणा बहुदा वाया जाण्याची पर्यायाने काहींच्या नजरेत हा चांगुलपणा व्यक्तीच्या चांगुलपणाशी निगडीत राहत नाही.\nआपली चूक प्रांजळपणे काबुल करून माफी मागण्याची आणि दुसर्‍याच्या चुकीबद्दल त्याला माफ करण्याची ज्याची तयारी आहे ती व्यक्ति विविध प्रसंगी चांगली म्हणूनच ओळखली जाते. क्षमा करण्यासाठी आणि मागण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर भावनिक आणि/किंवा व्यावहारिक नुकसान होते त्याबद्दल खंत न बाळगण्याची खबरदारी घ्यायला लागत असल्याने हा निकष जरा जास्ती महत्वाचा आहे.\nवक्तशीरपणा, काटेकोरपणा, आत्मस्तुति, पोकळ डामडौल किंवा सामर्थ्याचे प्रदर्शन न करण्याने व्यक्तीची गणना चांगल्या व्यक्तींमध्ये होते. त्यांच्या बद्दल एक किमान विश्वासाची भावना कायम राहते आणि त्याविरुद्ध मत प्रदर्शन करणार्‍यांना परस्पर त्या व्यक्तीबद्दल खात्री दिली जात असेल तर ती व्यक्ति चांगलीच असली पाहिजे.\nजबाबदार पालक, पाती/पत्नी किंवा कौटुंबिक घटक म्हणून आपली जबाबदारी सदैव ध्यानात ठेवणारी, आपला धार्मिक किंवा पारंपरिक आचार विचार आपल्या पुरता मर्यादित ठेवणारी, बिकट प्रसंगात तारतम्याने वागणारी, सामाजिक भान किंवा जबाबदारीच्या प्रसंगी पळ न काढणारी, आधुनिकतेच्या नावाखाली बेबंद वागण्याला नकार देणारी, पण नव्या बदलांना स्वीकारण्याची मा���सिकता जपणारी, जुनं तेच सोनं हा अट्टाहास न धरता काळाची पाऊले ओळखुन वाटचाल करण्यात कमीपणा किंवा पराभव न मानणारी व्यक्ति चांगली म्हणायला हरकत नाही.\nसरकारी कर, सरकारी सेवांचा मोबदला, देण्याबद्दल जागरूक आणि आभारी असणारी, हक्काइतकीच कर्तव्यांच्या बाबतीत आग्रही असणारी, कायद्याचे नितिंनियमांचे कसोशीने पालन करणारी आणि ते पाळल्यामुळे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे किंवा मोडण्यामुळे आपण कोणीतरी विशेष गुणवत्ता धारक आहोत असे न मानणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nआपला स्वभाव, मत, कृती, उपस्थिती, गैरहाजेरी यांपैकी कशाचाही उपद्रव समाजाला होणार नाही याची जाणीव किंवा तारतम्य चांगल्या व्यक्तीकडे असले पाहिजे. अगदी तुमचा वेष, कायिक आणि वाचिक प्रतिक्रिया प्रसंगानुरूप योग्य नसल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोचू शकतो.\nआपण किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तिचा अपमान किंवा उपमर्द, शारीरिक इजा, आर्थिक फसवणूक या बाबतीत संयमित शब्दात आणि संयमित, कायदेशीर प्रकारे प्रतिवाद करण्यास कुचराई न करणारी व्यक्ति, अकल्पित किंवा आणीबाणीच्या प्रसंगी समोरच्या व्यक्तिचा स्वतः वरचा ताबा तुटत असला तरी त्याचा भावनोद्रेक समजून घेऊन शांत करणारी व्यक्ति, मत बनवण्या पूर्वी सगळ्या शक्यता विचारात घेण्याची तयारी असलेली व्यक्ति बहुतांशी लोकांच्या मतांनी चांगली म्हणावी लागेल.\nव्यक्तीगत, कौटुंबिक, आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर आपल्या करतव्यांप्रती दक्ष असणारी, अपुर्‍या ज्ञानाने किंवा माहितीवर आधारित संभ्रम किंवा निराधार भीती न पसरवणारी व्यक्ति, आपल्या अपयशाची किंवा परिस्थितीची योग्य कारण मीमांसा करून त्यावरून बोध घेताना इतरांच्या यशाबद्दल, उत्कर्षाबद्दल कडवट प्रतिक्रिया किंवा निंदा न करता उलट आपल्याशी संबंधित नसलेल्यांच्या यशाबद्दलही योग्य ते श्रेय त्याला देवून आनंदी होणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nउक्ति आणि कृतीत अंतर न ठेवणारी किंवा कमीत कमी अंतर ठेवणारी आणि सामर्थ्याचा अनुचित वापर न करणारी व्यक्ति चांगली व्यक्ति म्हणून घ्यायला पात्र आहे.\nचांगल्या व्यक्तीचे निकष किंवा लक्षणं खरं म्हणजे आणखी खूप सांगता येतील पण एखाद्या समाजोपयोगी कामात व्यक्तिशः पदरमोड करून सुरुवात करणारी आणि ठराविक टप्प्या पर्यन���त त्याला मूर्त रूप देऊन योग्य वेळेला त्यातून स्वतःला वेगळे करून घेण्याची आणि ते कार्य संस्थात्मक अगर वैयक्तिक पातळीवर सुद्धा इतरांच्या हातात (योग्य असतीलच असं नाही ) सोपवून त्या कार्याच्या यशापयशाचा स्वकेंद्रित डांगोरा न पिटणारी, कार्य विपुलतेमुळे निर्माण झालेले परस्पर संबंध किंवा विविध क्षेत्रातल्या, सत्तेतल्या, प्रभावशाली लोकांशी असलेल्या प्रासंगिक किंवा वैयक्तिक संबंधांबद्दल ज्यांना फार काही विशेष किंवा अप्रूप वाटत नाही पण या व्यक्तींना अशा कामासाठी चालना द्यायला लावण्याची ज्यांची ताकद आहे अशा व्यक्ति चांगल्या म्हणता येतील.\nएका विशिष्ट क्षणी अनेक लोकांची मनःस्थिती एका विशिष्ट अशा नीतीमत्तेच्या आणि जबाबदारीच्या पातळीवर सामूहिक रित्या गेली असेल तर संख्यात्मक दृष्ट्या तेव्हाढ्या सगळ्या व्यक्तींची गणना तेव्हड्या क्षणांपूरती चांगल्या लोकात करावी लागेल किंवा कोणत्याही बिकट, आणीबाणीच्या प्रसंगी विशिष्ट अशा व्यक्तीची किंवा समूहाची गरज अधोरेखित होणे ही गुणात्मक दृष्ट्या चांगल्या व्यक्तीची व्याख्या आहे. अशा प्रसंगी त्या व्यक्तीची शारीरिक, आर्थिक ताकद दखलपात्र नसेल पण त्यांचं मनोबल अशा प्रसंगात कधीही डळमळीत होत नाही याचा अनुभव ज्यांच्या बाबतीत इतरांना आलेला असेल त्यांच्या दृष्टीने अशी व्यक्ति किंवा व्यक्ति समूह चांगल्या व्यक्ति म्हणून सर्वमान्य होतात.\nआपल्या वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा, शिक्षणाचा, संपत्तीचा प्रभाव खूप मोठ्या समाज मनावर टाकणार्‍या व्यक्ति जेंव्हा ही ताकद समजाच्या अत्यावश्यक पण जबाबदारी कोणाची ह्या सनातन प्रश्नावर अडून बसलेल्या सेवेसाठी, बिन तक्रार उपयोगात आणतात किंबहुना ही ताकद अशा तर्‍हेने उपयोगात आणणे हे आपले प्रधान कर्तव्य मानते ती व्यक्ति चांगली म्हणावयास काहीही प्रत्यवाय नाही. कारण त्यांचे अनुयायी विभिन्न पंथांचे, मतांचे आणि गुणवगुणांचे प्रतिंनिधि असतात पण त्यांना एकाच एक प्रेरणेने कार्य प्रवण करणे हे निश्चितच चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. आणि त्या व्यक्तीकडे पर्यायी म्हणिण नव्हे तर अधिकारी म्हणून पहिले जाते.\nप्रसंगोपात यांपैकी एखादा किंवा जास्तीत जास्त निकष पळणारी कोणतीही व्यक्ति त्या त्या काळापुरती चांगली व्यक्ति ठरू शकते. चांगली व्यक्ति म्हणून न ओळ���ली जाणारी व्यक्ति एखाद्या विशिष्ट क्षणी अशी एखादी कृती करते की त्यामुळे समजाच्या बर्‍याच मोठ्या भागाला बर्याच काळापर्यंत दिलासा मिळतो. ही उत्स्फूर्तता अनाकलनीय आणि क्षणिक असली तरी तिचा आविष्कार त्या व्यक्तीच्या तेव्हढ्या काळा पुरत्या चांगुलपणाचा पुरावा असतो.\nथोडक्यात चांगली व्यक्ति ही कल्पना आणि वस्तुस्थिती दोन्ही सापेक्ष असली तरी वरील निकषांमध्ये स्वतः ला जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त वेळा बांधून ठेवू शकणारी व्यक्ति ही चांगली अशी सामान्य व्याख्या करूया.\nअर्थात या सगळ्या निकषांपैकी प्रसंगोपात आवश्यक ते निकष किंवा यातले जास्तीत जास्त निकष पाळू शकणारी व्यक्ति तरी व्यवहारात पाहायला मिळेल अशी अशा करूया.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा न���तो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Google Groups, कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके and tagged android, app, application, blogs, collection, dost, enjoy, facebook, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, लेख, लेखन, विनोदी, स्टेटस, स्पंदन on January 28, 2018 by mazespandan.\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है\nहर चाँद का दीदार अलग होता है\nकिसी एक कंपनी में जिंदगी\nबरबाद मत करना क्यूं की…\nहर कंपनी का पगार\nअलग होता है.. 😀\nगिरना भी अच्छा है ,\nऔकात का पता चलता है\nबढ़ते हैं जब हाथ उठाने को…\nअपनों का पता चलता है \nजिन्हें गुस्सा आता है\nवो लोग सच्चे होते हैं |\nमैंने झूठों को अक्सर\nमुस्कुराते हुए देखा है.. 🙂\n“ना गुजरना ईद के दिन किसी मस्जिद के पास से,\nकहीं लोग चाँद समझ कर रोजा ना तोड़ दे,\nहोकर खफा खुदा तुमसे कहीं…\nचाँद जैसे चेहरे बनाना ना छोड़ दे” 🙂\nजाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली\nमी पण तिला हसत हसत म्हणालो\n“पण माझ्यासारखाच का पाहिजे” 😉\nना वो मिलती है, ना मै रूकता हू, पता नही… रास्ता गलत है या मंजिल..\nजिस दिन तुम्हारा सबसे करीबी साथी तुम पर गुस्सा करना छोड दे\nतब समझ लेना चाहिए कि तुम उस इंसान को खो चुके हो \nये तो अच्छा है मेरे दोस्तों के\nहर ख़्वाब पूरे नहीं होते\nवरना हम किन-किन को\nभाभी जी कहकर बुलाते.. 😀\nखवाहिश नही मुझे मशहुर होने की\nआप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है\nअच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे\nक्यों की जीसकी जीतनी जरुरत थी उसने उतना ही पहचाना मुझे\nज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है,\nशामें कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं….\nएक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी,\nजीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं,\nऔर हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं……\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nचौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच\nपृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, एखादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.\n मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.\n‘पण कसले अडथळे मुनी रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का\n‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’\n‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय\n‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.\n‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.\n‘तो आवाज म्हणता होय तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.\n आता कोणता उत्सव आला परत’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.\n‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.\n‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला ह���ता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.\n‘एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड \n आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.\n‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार विषय गंभीर; पण भाऊ खंबीर विषय गंभीर; पण भाऊ खंबीर’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.\n‘आता हा भाऊ कोण.. अन् तो का खंबीर आहे.. अन् तो का खंबीर आहे’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.\n‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.\n‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का तो असा का वागतोय तो असा का वागतोय’ आता कुबेर पुढं सरसावले.\n‘देवा..आता भाऊला कोण विचारणार कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.\n’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.\n..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.’\n‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की \n‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे’\n परं��ु याचा महिला वर्गाला काही त्रास’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचारलं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.\n‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.\n पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.\n‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.\n‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र साहित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.\n‘भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्तापर्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.\n‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.\nनारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.\nखालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर���चा तर होणारच’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80", "date_download": "2018-12-12T01:33:48Z", "digest": "sha1:NU2BEVWITKTGFCCM2DUU2BKI3Z33Z6OG", "length": 4310, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाडळशिंगी - विकिपीडिया", "raw_content": "\n• उंची १३.७०३ चौ. किमी\n• स्त्री २,८२२ (२०११)\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०१७ रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-ek-divas-shalesathi-73586", "date_download": "2018-12-12T01:39:51Z", "digest": "sha1:W4WQS3RAVAQLYL4ZQRH43ZX3IKT67AGR", "length": 15807, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news ek divas shalesathi शाळांची अपेक्षित गुणवत्ता सुधारणेसाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ | eSakal", "raw_content": "\nशाळांची अपेक्षित गुणवत्ता सुधारणेसाठी ‘एक दिवस शाळेसाठी’\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nजळगाव - जिल्हा परिषद शाळांची अपेक्षित असलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यास मिळत नाही. शिवाय विद्यार्थ्यांची हजेरी, शाळास्तरावरून कराव्या लागणाऱ्या नोंदी याबाबत माहिती घेणे आवश्‍यक झाले आहे. प्रामुख्याने शाळांची गुणवत्ता सुधारणेसाठी शाळांना भेटी देऊन आढावा घेण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.\nजळगाव - जिल्हा परिषद शाळांची अपेक्षित असलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यास मिळत नाही. शिवाय विद्यार्थ्यांची हजेरी, शाळास्तरावरून कराव्या लागणाऱ्या नोंदी याबाबत माहिती घेणे आवश्‍यक झाले आहे. प्रामुख्याने शाळांची गुणवत्ता सुधारणेसाठी शाळांना भेटी देऊन आढावा घेण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुध���रण्याच्या दृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पांडेय यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीसाठी स्ट्रॉम प्रणाली कार्यान्वित केली होती. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. यामुळे शाळांना काही प्रणामात शिस्त लागली होती. विद्यार्थी पटसंख्या सुधारण्यास देखील मदत मिळाली होती. ही प्रणाली आजही सुरू असून, याच पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून तेथील आढावा घेणे, तेथील परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाशी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.\nजिल्हा परिषद शाळांना भेटी देण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाला ऑक्‍टोबरपासून सुरवात करण्यात येणार असून, प्रत्येक शाळेच्या भेटीसाठी दिवस निश्‍चित केला जाणार आहे. याकरिता जिल्हा परिषदेतील अधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा गटविकास अधिकाऱ्यांना भेटीसाठी पाठविण्यात येणार आहे. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी, पटपडताळणी, शाळा सिद्धीसाठीची माहिती, गुणवत्ता याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. त्यात काही कमतरता असल्यास त्या दृष्टीने निर्णय घेण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे.\nकर्मचारी हजेरीसाठी ‘थम्ब मशिन’\nजिल्हा परिषदेत विभाग प्रमुख नसल्यास जवळपास सर्वच विभागामधील कर्मचारी दुपारी चारनंतर गायब होत असतात. परिणामी संपूर्ण जिल्हा परिषद रिकामी होत असल्याचा अनुभव गेल्या दोन आठवड्यांपासून येत आहे. यावर नियंत्रण मिळविणे आणि कर्मचारी हजेरीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना थम्प मशिन आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. थम्प मशीनसाठी कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक मागविण्यात येत असून, साधारण महिनाभरात हे मशिन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले. तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.\n‘स्वस्थ कन्या’चा मंत्र ३२ हजार युवतींपर्यंत पोचला\nबारामती - सातवी ते दहावीपर्यंतच्या शाळकरी मुली मासिक पाळी आणि शारीरिक स्वच्छतेबद्दल सार्वजनिक बोलणे म्हणजे जणू ���ोठी चूक समजत होत्या... त्या मुली...\nभाजप पुन्हा नंबर वन\nमुंबई - नुकत्याच झालेल्या धुळे आणि नगर महापालिका आणि अन्य नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. संपूर्ण...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘...\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने...\nलसीकरणानंतर बिघडली विद्यार्थ्याची प्रकृती\nसोलापूर : औजजवळील आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (वय 9) या विद्यार्थ्याला 7 डिसेंबर रोजी लस...\nशाळेच्या जलकुंभात आढळली दारूची बाटली\nभंडारा : तुमसर तालुक्‍यातील सुकळी (देव्हाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील जलकुंभात दारूची बाटली टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/speech.asp", "date_download": "2018-12-12T00:23:52Z", "digest": "sha1:T46UNLNJRH7WISUMJXFDQL3BCQ7A3622", "length": 13844, "nlines": 109, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Speeches - Bank OF Maharashtra Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nकेंद्रीय ��र्थमंत्री, मा. श्री प्रणब मुखर्जी, नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे 16 सप्टेंबर, 2010 रोजी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्या प्रसंगी सन्माननीय उपस्थितांसमोर भाषण करताना\nश्री अलेन सी ए पिरेरा, माजी अध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र, अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित श्रोत्यांसमोर भाषण करताना\nकेंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री मा. श्री नमो नारायण मीना अमृतमहोत्सवी वर्षाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित श्रोत्यांसमोर भाषण करताना\nभारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती प्रतिभा देवीसिंग पाटील यांनी 26 नोव्हेंबर, 2009 रोजी पुण्यातील कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे “बँक ऑफ महाराष्ट्रच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे उदघाटन केले.\nश्री अलेन सी ए पिरेरा, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी 7 जुलै, 2009 रोजी एफआयसीसीआय ईस्टर्न रिजनल कौन्सिल सेशनने आयोजित केलेल्या 2009 च्या सहाव्या वार्षिक बँकींग मेळाव्यात भाषण करताना\nअद्ययावतीकरणाची अखेरची तारीख : 07-01-10\nगृहकर्जाकरिता \"डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए\"\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/nagpur-vidarbha-news.php", "date_download": "2018-12-12T01:44:10Z", "digest": "sha1:UBE2YQ7VRQKHQF7ARPB3G2A23RZCMHBW", "length": 18728, "nlines": 143, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान : पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: यमुना नदीत महाराष्ट्रातील भाविकांची बोट उलटली, ३ महिलांचा मृत्यू, ५ बेपत्ता \nVNX ठळक बातम्या : :: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी म��मोजणीला सुरुवात \nVNX ठळक बातम्या : :: तेलंगणमध्ये पहिला कल टीआरएसच्या बाजूने \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थानमध्ये काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर तर भाजपला ३४ जागांची आघाडी \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान, मध्यप्रदेशसह चार राज्यांत काँग्रेस आघाडीवर \nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 11 Dec 2018\nहोमगार्ड नावनोंदणी २० डिसेंबरला..\nप्रतिनिधी / नागपूर : जिल्हा होमगार्ड कार्यालयांतर्गत पथक निहाय नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया दिनांक २० ड�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 11 Dec 2018\nमुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद..\nप्रतिनिधी / नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी काटोल तालुक्यातील कोंडासावळी या गावाच्या भेटी �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 08 Dec 2018\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन काम�..\nप्रतिनिधी / नागपूर : वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयी�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 07 Dec 2018\nसैनिकांच्या पाठिशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा : अश्विन मु�..\n- सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ\nप्रतिनिधी / नागपूर : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अ�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 07 Dec 2018\nमॉर्निग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर अज्ञात व्यक्तीन�..\nप्रतिनिधी / नागपूर : मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केल..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 07 Dec 2018\nब्लू व्हेल या गेम ने नागपुरात घेतला बळी , १७ वर्षीय मुलीने..\nप्रतिनिधी / नागपूर : ब्लू व्हेल या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने हाताची नस कापून आणि गळफास घेऊन आत्महत्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 06 Dec 2018\n‘स्वस्थ भारत यात्रे’चे नागपूर शहरात उत्साहात स्वागत..\n- Eat Right India या घोष वाक्याचा नारा\n-साखर, मीठ आणि तेल आहारात असावे कमी\n-ग्राहकांनी Fortified खाद्यान्यालाच द्यावी पसंती\n-स्वस्थ भारत यात्रेचा २६ जान�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 06 Dec 2018\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक..\nप्रतिनिधी / नागपूर : अवनी वाघिणीच्या शिकारप्रकरण��� राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा अहवाल समोर आला असून श�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 05 Dec 2018\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्�..\nप्रतिनिधी / नागपूर : नागपूर परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील य�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 04 Dec 2018\nखेळांमुळे संघभावना वाढीस लागते : मुख्यमंत्री ..\n- सीएम चषक स्पर्धेत २४ लाख खेळाडूंची नोंदणी\nप्रतिनिधी / नागपूर : �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nवर्धा जिल्ह्यातील केळापूर येथे डेंग्यूचा तिसरा बळी, एका कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूने गावात खळबळ\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nस्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय ‘रालोआच्या’ च्या पुढील बैठकीत मांडणार : रामदास आठवले\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nटि १ वाघिणीला वाचविण्यासाठी नागपुरात वन्यजीव प्रेमींचा धडक मोर्चा\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nवजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग झाला सफल\nभामरागड तालुक्यातील १२८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nपोलीसांना गुटखा जप्त करण्याचा कोणताही अधिकार नाहीच\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nस्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रा सोमवारी गडचिरोली शहरात\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nबेपत्ता असलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह : एटापल्ली येथील घटना\nबाबासाहेबांचे विचार जगतांना बुध्दांच्या तत्वांशी सुसंगत रहावे : ना.राजकुमार बडोले\nराळेगाव तालुक्यातील विहिरगाव जंगलात वाघाने घेतला १३ वा बळी\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधी��चा विकास निधी\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत २६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास शासनाची मान्यता\nअहेरी तालुक्यात बनावट जातीचे दाखले तयार करुण देणारी टोळी सक्रिय : दोन युवकांवर गुन्हा दाखल\nयुवकांनी वॉर्डातील समस्यांना वाचा फोडावी : जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nगडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विजसेवकांना पुनर्नियुक्ती आदेश मिळणार\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/vstar-15-ton-split-ac-vas18d2t-price-pfKanf.html", "date_download": "2018-12-12T01:51:21Z", "digest": "sha1:RNN2QVOWL6VEJRH6XCKKKF3LZ4TGYWYH", "length": 13124, "nlines": 319, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त\nवरील टेबल मध्ये विस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त किंमत ## आहे.\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त दर नियमितपणे बदलते. कृपया विस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 1.5 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\nएअर फ्लोव वोल्युम 230/50/1\nइनेंर्गय इफिसिएंचय श 2.95\nकूलिंग ऑपरेटिंग करंट 7.9\nडिमेंसीओं र इनडोअर 1020 x 320 x 215 mm\nवेइगत व आऊटडोअर 41 kg\nडिमेंसीओं र आऊटडोअर 775 x 590 x 270 mm\n( 95 पुनरावलोकने )\n( 147 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 99 पुनरावलोकने )\n( 6101 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 3895 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\nविस्तार 1 5 टन स्प्लिट असा व्स१८ड२त\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B6", "date_download": "2018-12-12T00:49:13Z", "digest": "sha1:BAWAUNVM57RQK2M5EHMF5HPPT4LXMO47", "length": 4802, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अ‍ॅडोबे फ्लॅश - विकिपीडिया", "raw_content": "\nअ‍ॅडोबे फ्लॅश सीएस५ (११.०)\nमायक्रोसॉफ्ट विंडोज व मॅ़क ओएस एक्स\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/Promotions.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:29Z", "digest": "sha1:ELNK3OT2CEBWXHE4EERNLTYH6B4X5GQH", "length": 3893, "nlines": 72, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan [Promotion Schemes]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nसार्वजनिक वाचनालय कल्याण - जाहिरात विभाग\nसार्वजनिक वाचनालय कल्याण या संकेतस्थळावर, आपल्या व्यवसायासंदर्भात जाहिरात द्यावयाची असल्यास कृपया वाचनालयास संपर्क करावा.\nनोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे\nशिवाजी चौक, महानगर पालिकेसमोर\nभ्रमणध्वनी क्रमांक - 9819960755 , -\nपहिला मजला, यशवंत क्रीडा संकुलासमोर,\nसंपर्क क्रमांक - ०२५१-२३१८६२६\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.joyseaplywood.com/mr/about-us/", "date_download": "2018-12-12T00:20:32Z", "digest": "sha1:XEGI2IGJMFBWJQRNMTS4VNIXQBWNT332", "length": 7247, "nlines": 180, "source_domain": "www.joyseaplywood.com", "title": "आमच्या विषयी - वेईफांग आनंद समुद्र व्यापार कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअजूनही चकमक सुरू MDF\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेईफांग आनंद समुद्र व्यापार कंपनी, लिमिटेड उपकंपनी पूर्णपणे सरकारी मालकीच्या वेईफांग Binhai पर्यटन गट कंपनी, लिमिटेड द्वारे आरएमबी 50 दशलक्ष नोंदणीकृत भांडवल आहे. आमच्या कंपनी ऑगस्ट 2013 मध्ये स्थापना केली, वेईफांग Binhai आर्थिक-तांत्रिक विकास क्षेत्र, शानदोंग, चीन मध्ये स्थित. वेईफांग Binhai पर्यटन गट कंपनी, लिमिटेड, हार्बीन संबंधित हार्बीन एक पूर्णपणे सरकारी मालकीच्या उपक्रम आहे आरएमबी 306 दशलक्ष नोंदणीकृत भांडवल, आणि आता त्याच्या एकूण मालमत्ता पोहोचते 26 अब्ज.\n\"अनुकूल, प्रामाणिकपणा, विजय-विजय\" हे तत्त्व पालन, स्थानिक फायदे आधारित, अनेक देशी कंपन्यांची सहकार्य सर्व समर्थन आणि समुद्र संसाधनांचा वापर करून शहर एलिट गट, एक व्यापक व्यापार होण्यासाठी वचनबद्ध आहे कंपनी.\nत्याच्या व्यवसाय संधी हार्डवेअर, फर्निचर आणि घर सजवण्याच्या साहित्य, कापड, कपडे आणि houseware, प्रीमियम, भेटी, इमारत साहित्य, mechanicals, धातू, लाकडी मालाच्या, कृषी उत्पादने, काच मालाच्या, जलतरण उत्पादने, लँडस्केपिंग उत्पादने तसेच वस्तू आणि तंत्रज्ञान आयात समावेश आणि निर्यात, व्यवसाय माहिती सल्ला आणि अन्न विक्री.\nकंपनी, कोणत्याही कडक मागणी आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसाय विकसित करण्यासाठी राष्ट्रीय धोरण '' एक पट्टा, एक रस्ता 'वर आधारीत समर्पित आहे तर' आवश्यकता, तो पूर्णपणे निधी, संसाधने आणि चॅनेल मध्ये फायदे वापरते, एक-चरण उपलब्ध आयात आणि निर्यात सेवा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कंपन्या 'निरोगी विकास बनवतो. घरी आणि परदेशात आंतरराष्ट्रीय वित्त, वाहतुकीची आणि स्टोरेज मध्ये गुंतवणूक आणि सहकार्याबद्दल कोणत्याही उद्योग नेते आपले स्वागत आहे.\nकक्ष 710, इनक्यूबेटर इमारत, Binhai क्षेत्र, वेईफांग शहर, शॅन्डाँग\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2018-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T00:13:51Z", "digest": "sha1:CYLCQUSWDM3US4UMRIKQR6OHOSV2FWWD", "length": 7520, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले\nवॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक, 2019 पारित केले आहे, त्यामुळे भारताच्या रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी झाली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्‍यता आता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिका रशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादते.\nया विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील 231 ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून एस-400 मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल. अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे विद्यापीठात आता “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’चे धडे\nNext articleपुणे – वर्गीकरण केले असेल, तरच कचरा घेणार\nबांगला देश निवडणुकीत पाकिस्तानी हस्तक्षेप : बांगला देश\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाह���तांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nभारत-चीन संयुक्त लष्करी सराव ‘हॅंड इन हॅंड’ 11 तारखेपासून\nपाकिस्तानला एक डॉलरही देण्याची गरज नाही : अमेरिका\nकटास राज मंदिरासाठी पाकचा 139 भारतीयांना व्हिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=50", "date_download": "2018-12-12T00:31:12Z", "digest": "sha1:4MVPWOIMFSPDLIK2YEEHPGDQMSSXB7NK", "length": 14166, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\n- विविध मागण्यांसाठी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वारी\n- राज्य कर्मचाऱ्यांचा संपाचा दुसरा दिवस\nप्रतिनिधी / चामोर्शी : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका चामोर्शी यांच्या वतीने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती महाराष्ट्र द्वारा संलग्न म.रा. मा. शिक्षक महामंडळाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ७ ते ९ ऑगस्ट च्या राज्यव्यापी संपात सहभागी होत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षक बांधवासमवेत उपविभागीय अधिकारी नितीन सद्गिर यांना देण्यात आले. त्यांच्या मार्फत मुख्यामंत्री, शिक्षण मंत्री यांना संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मंजूर करून न्याय देण्याची मागणी केली आहे.\nयावेळी तालुका अध्यक्ष संजय कुनघाडकर, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, सचिव राकेश खेवले, कोषाध्यक्ष पोपेश्वर लडके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कालिदास बन्सोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन बारसागडे. अतुल येलमुले, मिलिंद उराडे, विनोद सोलकर, हास्यविनोद उंदीरवाडे, कविता पुण्यपकार, शाम रामटेके, सुनीता झलके, सुरेश भांडेकर, सुवेंदू मंडल, दीपक सोमनकर, विनोद अल्लेवार, किरमे, गोकुलदास झाडे, चावरे हिचामी, एम.किरमे, धोडरे, उत्तरवार, प्रमोद रामटेके, येलमुले, शेख आदी विदर्भ शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nमुक्तीपथ च्या चामोर्शी तालुका सं��टकास विनयभंगप्रकरणी अटक, अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nजिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णास जीवनदान\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nमासळ (बुज) - मानेमोहाळी परिसरात वाघाची दहशत, शेळीची केली शिकार\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nश्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड फायद्यात, महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\nअहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी\nठग्ज ऑफ महाराष्ट्र पोस्टर फडकवून सरकारचा विरोधी पक्षाकडून निषेध\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १ लाख १६ हजार घरे मंजूर\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nदहीहंडी फोडतानाची एकात्मता प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\nअनुसुचित जमातीच्या उमेदवाराकरीता एम.पी.एस.सी. पूर्व प्रशिक्षण\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/resist-villagers-airport-work-movement-protesters-work-done-fill/", "date_download": "2018-12-12T02:03:32Z", "digest": "sha1:FBOCPC3A6YLNZTE66J563PXXNQW7VM7U", "length": 29646, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Resist The Villagers For The Airport Work; The Movement Of The Protesters, The Work Done To Fill Up | विमानतळाच्या कामाला ग्रामस्थांचा पुन्हा विरोध; आंदोलकांची धरपकड, भरावाचे काम पाडले बंद | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nप��लघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्��ांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशा���ंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nविमानतळाच्या कामाला ग्रामस्थांचा पुन्हा विरोध; आंदोलकांची धरपकड, भरावाचे काम पाडले बंद\nचिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.\nपनवेल : चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भरावाचे काम बंद केल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू करून त्यांना अटक केली.\nविमानतळाच्या कामकाजाला जोरात सुरुवात झाली आहे. विमानतळासाठी पनवेल तालुका परिसरातील १० गावांचे पुनर्वसन याच ठिकाणी सिडकोने तयार केलेल्या पुष्पकनगर येथे केले जाणार आहे. सिडको हस्तांतरण करून विमानतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. हस्तांतरणाबरोबर जवळपास ९० टक्के पुनर्वसनाची कामे सिडकोने केल्याचा दावा केला आहे. तर उर्वरित कामे तीन महिन्यांत करून १०० टक्के पुनर्वसन करण्याचे आश्वासन सिडकोने दिले आहे. मात्र, पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि चिंचपाडा गावाच्या शेजारी असलेल्या तलावपाळी ग्रामस्थांना या विमानतळाचा योग्य तो मोबदला न दिल्याने येथील ३० ते ४० ग्रामस्थांनी तलावपाळी परिसरात सुरू असलेल्या विमानतळाच्या भरावाचे कामकाज बंद पाडले. इतर प्रकल्पबाधितांसारखा आम्हाला देखील मोबदला सिडकोने द्यावा आणि नंतर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करत प्रकल्पाचे काम बंद पाडले.\nसिडकोसोबत वारंवार पत्रव्यवहार आणि गाठीभेटी घेऊनदेखील तलावपाळी परिसरातील ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला न मिळाल्याचा राग मनात धरत. आपल्या घराला आणि शेती तसेच जागेला मोबदला देण्याची मागणी केली. या वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या सिडको अधिकाºयांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला जुमानता ग्रामस्थांनी ही कामे बंद ठेवत आपला विरोध दर्शविला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनो�� चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकºयांची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना\nनाईकांच्या ‘नमो’मिलनाच्या शक्यतेने कॉंग्रेसवासी अस्वस्थ; महापौर निवडणुकीत आघाडीत बिघाडी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दृष्टिपथात; पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली\nबंद कारखान्यांमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात, एमआयडीसीची झाली धर्मशाळा\nउलवे येथील पाच एकर भूखंड अतिक्रमणमुक्त, सिडकोची धडक कारवाई, बेकायदा गोदामे व उपाहारगृह तोडले\nकचराप्रकरणी हॉटेलचालकांना १ डिसेंबरची मुदत, पनवेल आयुक्तांनी साधला संवाद\nनवी मुंबई अधिक बातम्या\nमोडक्या खेळण्यांमुळे मुलांसाठी उद्याने गैरसोयीची\nसिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत\nविमानतळबाधित मच्छीमारांनाही हवा मोबदला\nएमआयडीसीतील रस्त्यांना आले गोडाऊनचे स्वरूप\nमेट्रोच्या कामाला पुन्हा गती; नवीन चार कंत्राटदारांची नेमणूक\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sangli/researchers-proposal-officer-sangli-district-jalakit-shivar-campaign/", "date_download": "2018-12-12T02:01:24Z", "digest": "sha1:ALK73ZYXSFCMNTBXMGAKYPX2KR4WQOGA", "length": 31648, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Researchers From The Proposal Officer Of Sangli District In Jalakit Shivar Campaign | जलयुक्त शिवार अभियानात सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून रद्द | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्र��स आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा न���तेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nजलयुक्त शिवार अभियानात सांगली जिल्ह्यातील प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून रद्द\nजलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले, असा सवाल करून अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.\nठळक मुद्देसांगली जिल्हा परिषद समितीत वादंग ७८ प्रस्ताव पाठविले असताना, केवळ ३२ कामांनाच मंजुरी का दिली जलव्यवस्थापन समितीची सभेत अधिकाऱ्यांना घेतले फैलावरप्रभारी कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन\nसांगली,दि. २५ : जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील १४० गावांचे प्रस्ताव येऊनही अधिकाऱ्यांनी परस्परच काही प्रस्ताव रद्द करून केवळ १२.६५ कोटींच्या १८४ कामांनाच मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांना कल्पना न देता प्रस्ताव रद्दचे अधिकार कोणी दिले, असा सवाल करून अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मनमानी कारभार चालणार नाही, जलयुक्त शिवार योजनेचा सुधारित आराखडा करून सर्व गावांना न्याय देण्याची सूचनाही त्यांनी दिली.\nजिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा मंगळवारी अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. बी. गायकवाड यांनी, २०१७-१८ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यातील १४० गावांची निवड केली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाने १४० गावांमध्ये २१ कोटींची १०५ कामे घेतली आहेत. याच गावांमध्ये जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाकडून १२ कोटी ६५ लाख रुपये निधीतून १८४ कामे हाती घेतल्याचे सांगितले.\nराज्य शासनाचा कृषी विभाग आणि स्थानिक स्तर विभागाकडे अधिकारी, कर्मचारी कमी असताना त्यांनी कामे जादा घेतली आहेत. त्यांच्याकडून निधीही जादा खर्च होतो. जिल्हा परिषदेकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असतानाही जलयुक्त शिवार योजनेतून कामे कमी का घेतली आहेत, असा प्रश्न उपाध्यक्ष बाबर यांनी उपस्थित केला.\nयावर अधिकाऱ्यांनी, प्रस्तावच कमी आल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर बाबर चांगलेच संतापले. खानापूर तालुक्यातूनच आम्ही ७८ प्रस्ताव पाठविले असताना, केवळ ३२ कामांनाच मंजुरी का दिली उर्वरित प्रस्ताव परस्पर का कमी केले उर्वरित प्रस्ताव परस्पर का कमी केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.\nशासन निधी देण्यासाठी तयार असताना केवळ कामे नकोत म्हणून गावांचा विकास थांबविणार असाल, तर आम्ही चालू देणार नाही, असा इशारा अध्यक्ष देशमुख यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांशी मी स��वत: बोलतो, पुन्हा सुधारित आराखडा करून वगळलेल्या सर्व कामांचा त्यामध्ये समावेश करा, अशी सूचना देशमुख यांनी दिली. त्यानुसार प्रभारी कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन दिले.\nयावेळी सुहास बाबर यांनी, ग्रामपंचायत विभागानेही विहीर पुनर्भरण, गाळ काढण्यासह अन्य कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घेतली पाहिजेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सभापती अरूण राजमाने, तम्मणगौडा रवी, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, बम्हदेव पडळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपेठ-सांगली रस्त्याची दुरवस्था पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर पेटला वाद\nअबब... दिवाळीत उचलला ३४१ टन कचरा, सर्वाधिक कचरा लक्ष्मीपूजनादिवशी\nशिरसगावमध्ये ग्रामस्थांचा बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर हल्लाबोल\nआठ लाख कर्जाच्या दडपणामुळे लिंगनूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nनोबेलच्या यशात सांगलीच्या सुपुत्राचे योगदान, संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश\nस्पर्धा परीक्षेतून ऊस तोडणी मजूर बनला अधिकारी : बोरगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात\nसांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद\nसांगली : वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे\nसांगली : हवामानाच्या लहरीपणाने नागरिक हैराण, पारा १२ अंशावर\nसांगलीतून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त\nसांगली विवाहिता खूनप्रकरण : संशयित प्राध्यापकाच्या कुटूंबाने गाव सोडले\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुम��कूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-sheshrao-mohite-73096", "date_download": "2018-12-12T01:39:13Z", "digest": "sha1:X6SVVC3ZNNRRF3LAID5GY7ZYFEIF6FVI", "length": 16556, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial article sheshrao mohite स्वप्नं सुंदर असतात | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nस्वप्नं पशू-पक्ष्यांना पडतात की नाही ठाऊक नाही; पण माणसांना पडतात. स्वप्नं पाहण्याची फार मोठी देणगी निसर्गानं माणसांना बहाल केलेली आहे. पुन्हा स्वप्नं कुणी पाहावीत याच्या काही अटीही टाकलेल्या नसतात. तुम्ही एखाद्या महालात जन्मलात, की झोपडीत अथवा रानावनात जन्मलात याच्याशी तुमच्या स्वप्नं पाहण्याच्या वृत्तीला काही देणं-घेणं नसतं. स्वप्नं काही वस्तू नाही, की जी बाजारात जाऊन विकत घेता येईल. माणूस हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्याचं स्वार्थी असणं हेदेखील नैसर्गिकच आहे.\nस्वप्नं पशू-पक्ष्यांना पडतात की नाही ठाऊक नाही; पण माणसांना पडतात. स्वप्नं पाहण्याची फार मोठी देणगी निसर्गानं माणसांना बहाल केलेली आहे. पुन्हा स्वप्नं कुणी पाहावीत याच्या काही अटीही टाकलेल्या नसतात. तुम्ही एखाद्या महालात जन्मलात, की झोपडीत अथवा रानावनात जन्मलात याच्याशी तुमच्या स्वप्नं पाहण्याच्या वृत्तीला काही देणं-घेणं नसतं. स्वप्नं काही वस्तू नाही, की जी बाजारात जाऊन विकत घेता येईल. माणूस हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्याचं स्वार्थी असणं हेदेखील नैसर्गिकच आहे.\nमाणूस स्वार्थी नसता तर तो स्वतःच्या प्रगतीच्या, मोठं होण्याच्या, काही तरी जगावेगळं करून दाखविण्याच्या जिद्दीनं पेटलाच नसता. त्यानं केलेली एखादी कृती जगाच्या भल्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली असेल; पण ती करण्याच्या प्रेरणेचा उगम तर त्या व्यक्तीनं पाहिलेल्या स्वप्नातच असतो ना आणि ही स्वप्नं पाहण्याची वृत्ती तर अतिशय व्यक्तिगत, त्याने स्वतःपुरती, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी अंगीकारलेली असते.\nपण या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी, त्या व्यक्तीला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, हे जगाला केव्हा कळतं, तर त्या स्वप्नाची पूर्ती झाली तर. अन्यथा अनेकांनी पाहिलेली अनेक स्वप्नं अर्ध्यातच विरून गेलेली असतात. स्वप्नं पाहणारी आणि स्वप्नं न पाहणारी माणसं, कदाचित असंही माणसांचं वर्गीकरण होऊ शकतं. नेमाडेंच्या ‘हिंदू’तील नायक खंडेराव एके ठिकाणी म्हणतो, ‘‘ज्या शोधाला सुरवातीस वेड्यात काढलं नाही, असा जगात एकही शोध नाही,’’ ही शोधाला किंवा शोध लावण्याच्या स्वप्नांना वेड्यात काढणारी माणसंही नेहमीच जगात बहुसंख्येनं असतात.सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे काहीही तुमच्याकडे नाही अन्‌ तरीही तुम्ही स्वप्नं पाहता, तेव्हा तर तुम्हाला वेड्यात काढण्याची एकही संधी जग सोडत नाही.\nत्यामुळेच तर अल्बर्ट आईनस्टाईनलादेखील शेवटी म्हणावं लागलं होतं, ‘‘या पृथ्वीतलावर मला जे जे नाकारण्यात आलं, त्याचा शोध मी आकाशातील तारा-तारकांत घेतला.’’\nसगळं जग प���रचलित जगरहाटीला धरून वाटचाल करतं, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या मागं धावत असता, तेव्हा तुमचं मन मस्त असतं. त्याच दृष्टीनं तुम्ही जगाकडं आणि जगाच्या आंधळ्या व्यवहाराकडं पाहता. पण त्यात शिरून आपलंही कल्याण करून घेण्याचा तात्कालिक मोह टाळण्याची ताकद तुम्हाला, तुम्ही पाहत असलेल्या स्वप्नांनी पुरविलेली असते. कुणी तुम्हाला लाख वेड्यात काढो, तुम्ही त्याची पर्वा करीत नाही. समजा तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी काही एका विशिष्ट मार्गानं वाटचाल करीत आहात, त्यात लिहिणं-वाचणं हे तुमचं सहज जगणं बनून गेलं अन्‌ एखादा म्हणाला, ‘‘काय हो तुमच्या या लिहिण्या-वाचण्याचा फायदा तुमच्या या लिहिण्या-वाचण्याचा फायदा मी आत्ता मनात आणलं तर पाहिजे ती गाडी क्षणात खरेदी करू शकतो. तुम्ही करू शकता का मी आत्ता मनात आणलं तर पाहिजे ती गाडी क्षणात खरेदी करू शकतो. तुम्ही करू शकता का’’ तुम्ही मनात काय म्हणता’’ तुम्ही मनात काय म्हणता ‘अरे हा माणूस स्वतःलाच किती सहजपणे फसवू पाहतोय. मी पाहिलेल्या स्वप्नांची किंमत याला या जन्मात तरी कळेल का, अन्‌ त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं सुरू असलेला माझा प्रवास किती सुंदर आहे, हे त्याला केव्हा कळेल\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nसोलापूरच्या चार कन्या हवाई सुंदरी\nसोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस...\nतुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nअन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/business", "date_download": "2018-12-12T00:16:23Z", "digest": "sha1:24FC33PBOM2ZUBCJHR24ASCPUHQ7BPN4", "length": 5979, "nlines": 147, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "business|Marathi News | Online Marathi News | Marathi News Live | Maharashtra News | Marathi News | Marathi News | Ann news marathi", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होणार\nनवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती…\nमुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत\nभारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून…\nशेअर बाजार कोसळला, रुपयाची विक्रमी घसरण\nगेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत…\nपाच कोटी लोकांनी सोडली ई-शॉपिंग, कंपन्या चिंतेत\nदेशातल्या ई-कॉमर्स कंपन्या सध्या विचित्र…\nराज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या…\nडॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण\nरुपयाच्या दरात घसरण मंगळवारीदेखील सुरुच…\nदेशाचे सरासरी दरडोई उत्पन्न ७९,८८२ रुपये\nमागील चार आर्थिक वर्षांत देशाचे सरासरी…\nवस्त्रोद्योगातील ३२८ वस्तूंवर वाढीव आयात कर\nवस्त्रोद्योग क्षेत्रातील ३२८ वस्तूंवर…\nजागतिक बाजारांमधून मिळालेल्या सकारात्मक…\nअंबानी विकणार २५ हजार कोटींची मालमत्ता\nकर्जाच्या बोज्याखाली दबलेली अनिल अंबानी यांची…\nस्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ\nसार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या…\nडिझेल दरवाढीमुळे मालवाहतूकदार हैराण\nशहरात मागील चौदा वर्षांतील सर्वाधिक दराने…\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे…\nनवे औद्योगिक धोरण लवकरच\nदेशाचे नवे औद्योगिक धोरण लवकरच घोषित…\nदेशातील कामगारांना ‘सोशल सिक्युरीटी’ मिळणार\nनवी दिल्ली: देशातील ५० कोटी कामगारांसाठी…\nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nऑनलाईन डेटिंग पासून सावध\nव्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-12T00:31:53Z", "digest": "sha1:HN2HA7ZNJWPYTWC2WDWZB2UJ3MAS4CCZ", "length": 6547, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसने घेतला ममतांच्या वक्तव्याला आक्षेप… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॉंग्रेसने घेतला ममतांच्या वक्तव्याला आक्षेप…\nगुवाहाटी – ममता बॅनर्जी यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सच्या विषयावरून देशात यादवी युद्ध होईल आणि रक्ताचे पाट वाहतील असे जे विधान केले आहे त्याला कॉंग्रेसनेही आक्षेप घेतला आहे.\nआसाम प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी म्हटले आहे की ममतांनी अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्ये करून लोकांना भडकवण्याचे काम करू नये. त्यांच्या वक्तव्याचा आसामातील जनतेवर काहीही परिणाम होणार नाहीं.त्या राज्यात पुर्ण शांतता आहे. ममतांच्या या आक्षेपार्ह विधानांचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे. या विषयावरून कॉंग्रेसनेच अशी प्रतिक्रीया दिल्याने ममता बॅनर्जी आता एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनागरीकत्वाच्या यादीत नाव नसले तरी मतदान करता येणार\nNext articleममतांच्या विरोधात गुन्हा दाखल\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\nराहुल गांधींना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे अनोखे गिफ्ट\n#Live : विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\nमिझोराममध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव\n‘कॉंग्रेसच्या काळात फोनवरून दिली गेली कर्जे’\nआरक्षण लागू झाले, तरच महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-12T00:20:45Z", "digest": "sha1:2AU6US6KX5KKHOKY5IWHOS6G33IFIPBB", "length": 10801, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय तुरूंगात चिकन नाही देत- अबू सालेमची पोर्तुगालकडे तक्रार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news भारतीय तुरूंगात चिकन नाही देत- अबू सालेमची पोर्तुगालकडे तक्रार\nभारतीय तुरूंगात चिकन नाही देत- अबू सालेमची पोर्तुगालकडे तक्रार\nनवी दिल्ली : मला तुंरूगातील अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते. माझ्या बराकीत सूर्यप्रकाशही पोहोचत नाही. मी चिकन मागितले तरी मला ते दिले जात नसल्याची कैफियत गँगस्टर अबू सालेमने पोर्तुगाल उच्चायुक्तांकडे मांडली आहे. मला तळोजा तुरूंगातील अधिकारी बळजबरीने शाकाहारी होण्यास सांगत आहे. आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार अबू सालेमने केल्यानंतर पोर्तुगाल उच्चायुक्ततील अधिकारी मंगळवारी चौकशीसाठी तुरूंगात आले होते. त्यावेळी सालेमने त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला.\nअबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात शिक्षा भोगत आहे. पोर्तुगीज उच्चायुक्तांबरोबरील बैठकीला राज्याचे तुरूंग महानिरीक्षक उपस्थित होते. यावेळी त्यांच्याबरोबर कैद्यांवर उपचार करणारे डॉक्टरही आणि सालेमचा वकील उपस्थित होते. सालेमला तुरूंगात दिले जाणारे खाद्य चांगल्या दर्जाचे नसते. त्याला बळजबरीने शाकाहारी पदार्थ खाण्यास भाग पाडले जाते, अशी तक्रार सालेमचे वकील सबा कुरेशी यांनी केली.\nसालेमच्या बराकीत पुरेसा सूर्यप्रकाशही येत नाही. त्याचे शौचालय छोटे आणि अत्यंत अस्वच्छ असते. त्यामुळे तो सातत्याने आजारी पडतो. त्याने आपल्या गुडघेदुखी आणि डोळ्याच्या तक्रारीबाबत येथील डॉक्टरांना सांगितले होते. त्या डॉक्टरांनी मुंबईतील तज्ज्ञाकडून उपचार करण्याचे सुचवले होते. सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेचे कारण देत गेल्या एक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबीयांना भेट��ही दिले जात नसल्याचे सबा कुरेशींनी म्हटले.\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा\nशेतकऱ्यांनी जमिनी शासनालाच द्याव्यात- उद्योगमंत्री\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2018-12-12T00:15:00Z", "digest": "sha1:U4F2PSAJGACXDIP3ZXNBIO6ZH3AL7RQC", "length": 9647, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक निकषावर आरक्षण मिळावे\nपिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे पाचवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन गुरुवारी (दि. 9) भोसरी येथे पार पडले. मात्र, मराठा मोर्चाने पुक��रलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे साहित्य संमेलन उरकते घेण्यात आले. इतर जातींप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु, आगामी काळात सर्वच आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.\nभोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयात हे संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे होते. साहित्यिक प्रकाश रोकडे, डॉ. अशोक शिंदे, प्रकाश जवळकर, पी. एम. जैन, डॉ. प्रशांत गादिया, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे चार सत्रांचे साहित्य संमेलन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उद्‌घाटन आणि त्यानंतरच्या पहिल्या सत्रात उरकते घेण्यात आले. तीन तासांच्या कालावधीतच सर्व सत्रांचे कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरुपात घेण्यात आले. 27 मिनिटांचे अध्यक्षीय भाषण 10 मिनिटांत संपवण्यात आले. सर्व विषयांना स्पर्श करत प्रा. वानखेडे यांना अध्यक्षीय भाषणाचे कसब दाखवावे लागले. प्रत्येक जाती-धर्मामध्ये आर्थिक दृष्टीने वरचा व खालचा गट यामध्ये संघर्ष आहे. वरच्या स्तरातील वर्ग खालच्या वर्गाची दिशाभूल करण्यासाठी जातीकडे बोट दाखवत आहे. हे धोक्‍याचे लक्षण आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असा ठराव प्रकाश रोकडे यांनी मांडला. एकमुखी हा ठराव मंजूर करण्यात आला.\nप्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया आणि प्रकाश रोकडे यांच्या व्याख्यानांचा संग्रह असलेल्या “बंधुतेचा अनुबंध’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. कवी चंद्रकांत धस यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दलाई लामा यांची “इमारतीची उंची वाढली, विचारांची कमी झाली’ ही मराठीत अनुवादीत कविता सादर केली. संमेलनाध्यक्ष प्रा. वानखेडे यांनी “गाव सोडून जाताना’, “माय बोललीच नाही’, “दुःख नितळून घ्यावं’ या कविता त्यांनी आपल्या खड्या आवाजात सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवी शंकर आथरे यांनी डॉ. अशोककुमार पगारिया यांची प्रकट मुलाखत घेतली. “बाबा भारती साहित्य पुरस्कार’ डॉ. सुभाष आहेर यांना प्रदान करण्यात आला. महेंद्र भारती, सुनील यादव, प्रा. सदाशिव कांबळे, प्रा. पांडुरंग भास्कर, विलास पगा��िया, राजेंद्र धोका, सतीश खाबिया यांनी संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleअल्पवयीन मुलाने चोरलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:49:56Z", "digest": "sha1:DOFBF2QUM5DHNDFD5XADAHCK6I2F4BK7", "length": 11586, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलिसांच्या आदेशाला केराची टोपली\nचिंबळी- खेड तालुक्‍यात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने चाकण, महाळूंगे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी परिसरात बाहेरगावावरुन नोकरी तसेच शिक्षणासाठी अनेक जण राहण्यासाठी येत असतात. त्यामुळे घर भाड्याने देण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात व पंचक्रोशीत आहे. मालकाने घर भाड्याने देताना भाडेकरूची नोंद पोलिस स्टेशनला द्यावी असे आदेश मध्यंतरीच्या काळात प्रशासनाने दिले होते.त्यांनंतर भाडेकरुची माहीती न देणाऱ्या काही घरमालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, माहिती देणे बंधनकारक असतानाही घरमालकांचे या नोंदणीकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.\nशहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहरात भाड्याने घर मिळणे अवघड होत असल्याने भाडेकऱ्याकडून शहरा लगतच्या ग्रामीण हद्दीतील घरांचा पर्याय निवडला जातो आहे. चिंबळी, केळगाव, मोशी पंचक्रोशीत यामुळे राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. अनेक जण राज्य व परराज्यातून चाकण, पिंपरी-चिंचवड, आळंदी भागात व्यापार, व्यावसाय व नोकरीसाठी येत आहेत. शहरात आल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांचे प्रमाण यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण घर भाड्याने घवून राहात आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी व सुरक्षेच्या दृष्टिने परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती असावी यामुळे मध्यंतरी पोलीस प्रशासनाने घर भाड्याने दिलेल्या व्यक्‍तींची संपुर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी असे आदेश काढले होते. त्यामुळे घर भाड्याने दिलेल्या प्रत्येक घरमालकाला आपल्या भाडेकरुंची माहिती देणे बंधनकारक झाले आहे. या���ाबत नोंद करणे अतिशय सुलभ व्हावे यासाठी घरपोच फॉर्मचा व थेट ठाण्याशी संपर्क साधण्याचा पर्यायही पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिला असला तरीही त्याबाबत स्थानिकांमध्ये अज्ञभिंता असल्याचे दिसून येते.परिणामी तो हि पर्याय निरर्थक ठरत असून भाडेकरुंच्या नोंदीच या परिसरात अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येत नाहीत.आळंदी पंचक्रोशीत स्थानिक नागरिकांच्या हजारो खोल्या भाड्याने देण्यात आल्या आहेत.केळगाव,चिंबळी,चऱ्होली या भागात तर केळगाव – आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भाडेतत्वावर खोल्या देण्यात आल्या आहेत. सतत बदलणाऱ्या भाडेकरुंमुळे घरमालकांमध्ये त्यांची माहिती घेण्याबाबत निष्काळजीपणा असल्याचे दिसून येतो. पुणे,पिंपरी शहरात हि मोहीम प्रभावी पणे राबवली जात असताना आळंदी,चिंबळी,केळगाव भागातील गावकऱ्यानमध्ये मात्र याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.\nआपल्या घरात भाड्याने राहणारा व्यक्ती कुठला व कोणत्या राज्यातील आहे. त्याने सांगितलेली ओळख सत्य आहे का त्याची आपल्या खोलीत राहण्यास येण्यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही ना त्याची आपल्या खोलीत राहण्यास येण्यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही ना एकादा गुन्हा करून तो पळाल्यास अपूर्ण माहिती अभावी त्याचा शोध थांबू नये व सुरक्षेसाठी त्याची नोंद घरमालकाकडे व जवळच्या पोलीस ठाण्याला असावी या करिता भाडेकरुंची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.\nनोंद करण्याबाबत सक्‍ती व निश्‍चित वेळ व तारखेची मर्यादा घालण्यात आली नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून भाडेकरुंची नोंदणी उपलब्ध फॉर्म वरिल माहिती भरून व भाडेकरूची ओळखीचे कागदपत्रे जोडून करायची आहे. यासाठी पोलीस ठाण्याकडूनही सहकार्य केले जाणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबारामतीतील ठिय्या आंदोलना उत्स्फुर्त प्रतिसाद\nNext articleराष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून केरळ दौऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/world-number-sanju-is-number-6-the-record-of-tiger-is-alive-broke/", "date_download": "2018-12-12T00:59:12Z", "digest": "sha1:G5BNKQ7NSUSPPNPRL7WCPRV76HWJUPHC", "length": 8128, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जागतिक क्रमवारीत ‘संजू’ ६ नंबरवर ; तोडला ‘टाइगर जिंदा है’चा रेकॉर्ड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजागतिक क्रमवारीत ‘संजू’ ६ नंबरवर ; तोडला ‘टाइगर जिंदा है’चा रेकॉर्ड\nनवी दिल्ली: रणबीर कपूरचा संजू चित्रपट दिवसेंदिवस कमाईचे नवीन उच्चांक गाठत आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेला ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १ महिना संपला. तरी देखील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होत नसून भारतात ३०० करोडचा आकडा पार केलेल्या संजूने जागतिक पातळीवर देखील आपला झेंडा रोवला आहे.\nजागतिक पातळीवर सर्वाधिक कमाई करणारा ‘संजू’ ६वा भारतीय चित्रपट ठरला आहे. संजूने ५७० करोड कमाई करत सलमान खानच्या ‘टाइगर जिंदा है’ या चीत्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे.\nरणबीरच्या करिअरमधील हा सर्वांधिक गाजलेला चित्रपट ठरला. कारण त्याने ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’ आणि आता ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमसुद्धा ‘संजू’ने मोडला आहे.\nजागतिक पातळीवर सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट\n१. ‘बाहुबली: द कनक्लूजन’ – ८०२ करोड रुपये\n२. ‘दंगल’ – ७०२ करोड रुपये\n३. ‘पीके’ – ६१६ करोड रुपये\n४. ‘बजरंगी भाईजान’ – ६०४ करोड रुपये\n५. ‘सुल्तान’ – ५७७ करोड रुपये\n६. ‘संजू’ – ५७० तकरीबन करोड रुपये\n७. ‘टाइगर जिंदा है’ – ५६५ करोड रुपये\n८. ‘पद्मावत’ – ५४६ करोड रुपये\n९. ‘धूम 3’ – ५२४ करोड रुपये\n१०. ‘चेन्नई एक्सप्रेस’ – ३९६ करोड रुपये\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमारुती सुझुकी कंपनीच्या कारही होणार महाग\nNext articleमाळशिरस तालुक्‍यातील 54 गावांत विकासकामे मार्गी\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’\n2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची केली कमाई\nPromo: अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.. उद्या सायंकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/kids-furniture/latest-kids-furniture-price-list.html", "date_download": "2018-12-12T00:52:17Z", "digest": "sha1:3XHQELMOLQ5XRPFOKU6ZTX4N6SLWNYLJ", "length": 14662, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या किड्स फुर्नितुरे 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest किड्स फुर्नितुरे Indiaकिंमत\nताज्या किड्स फुर्नितुरेIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये किड्स फुर्नितुरे म्हणून 12 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 34 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक होमिटकतुरे ट्रेण्ड्य व्हाईट & पिंक कॉटन कार्पेट 1,666 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कीड फुर्नितुरे गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश किड्स फुर्नितुरे संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 34 उत्पादने\nशीर्ष 10 किड्स फुर्नितुरे\nमोटोरोला बेबी मॉनिटर म्बप 36\nसुंबाबी चेअर सब चँ०३ ब्लू\nसुंबाबी स्टुडन्ट डेस्क सद 07\nसुंबाबी स्टुडन्ट डेस्क विथ वाटच\nसुंबाबी स्टुडन्ट डेस्क विथ अबॅकस पिंक सिप्पेर\nसुंबाबी स्टुडन्ट डेस्क पिंक सद 13\nसुंबाबी राऊंड टेबले सब रत 03\nसुंबाबी रेवंटांगले टेबले सब रत 01\nविविध इन्फन्ट Quilt कॅब ग्रीन मेअडउ ११४क्स८८ सिम्स ग्रीन\nविविध इन्फन्ट Quilt कॅब डॉल्फिन ११४क्स८८ सिम्स येल्लोव\nविविध कॅरिब सेट कॅब चुटकी ७१क्स३८ सिम्स पिंक\nस्प्लॅश 2 किड्स कॉलेक्टिव\nस्वयं किड्स रेगुलर ऍप्रॉन\nसकिल्लोफूं टाके अपार्ट पझ्झले कॅमल\nसकिल्लोफूं कोब्ब्लर s बेंच\nबजाज राऊंड बेबी वाल्केर\nबजाज अडजस्टेबल बेबी वाल्केर\nबजाज आडवेंतुरे त्रिसायकले दिलूक्सने\nबजाज बेबी ऍक्टिव्हिटी वाल्केर\nमी मी बेऑटिफूल कराडले\nमी मी ब्रिगत त्रिसायकले W पॅरेण्ट हॅन्डल\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किम��ीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/kelvinator-kwe183-single-door-170-litres-refrigerator-price-pkJYp.html", "date_download": "2018-12-12T01:50:16Z", "digest": "sha1:W3PYL5VDHUVG7FSXUQ36U7HXP7XI4FB5", "length": 13725, "nlines": 312, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर\nवरील टेबल मध्ये केल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर किंमत ## आहे.\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर दर नियमितपणे बदलते. कृपया केल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रे��्रिजरेटोर वैशिष्ट्य\nस्टोरेज कॅपॅसिटी 170 Liters\nइनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\nडिफ्रॉस्टिंग सिस्टिम Direct Cool\nनेट कॅपॅसिटी 170 Litres\nएअर फ्लोव तुपे Direct Cooling\nपॉवर सप्लाय 106 - 250 V\n( 9 पुनरावलोकने )\n( 3475 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 1307 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 195 पुनरावलोकने )\n( 948 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकेल्विनटोर क्वे१८३ सिंगल दार 170 लिटर्स रेफ्रिजरेटोर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-12T00:19:57Z", "digest": "sha1:ZNMAVCDSH5UVRG2P5DLEWUBRA5EZCSGJ", "length": 12968, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजामखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदी घायतडक\nपालकमंत्र्यांची पकड आणखी घट्ट; उपनगराध्यक्षपदी पठाण\nजामखेड- जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक तर उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतू दोघांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने निवड बिनविरोध झाली. उपनगराध्यक्षपदासाठी झालेली रस्सीखेच व त्यानंतर बिनविरोध निवडीने या चुरसवर पडदा पडला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मोठ्या खुबीने दोन्ही निवडी बिनविरोध करून नगरपालिकेवर पकड आणखी घट्ट केली. दोन्ही नगरसेवक अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.\nजामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 2 च्या सुमारास विशेष सभा झाली.नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. 27 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत निखिल घायतडक यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्‍चित होते. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी निखिल घायतडक यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत पालकमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे फरिदा पठाण यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नाराज झालेल्या वैशाली ज्ञानेश्वर झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी विरोधी गटाकडून कमल महादेव राळेभात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीची शक्‍यता निर्माण झाली होती.\nपरंतु दोन तासाच्या कालावधीत चर्चा, बैठकी झाल्या. 2 नगराध्यक्षपदी घायतडक यांची निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तीन उमेदवारी अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी नष्टे यांनी छाननी केली. यापैकी वैशाली झेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर दोन वेगवेगळ्या सह्या असल्याने तो उमेदवारी अर्ज नामंजूर केला. तर फरिदा पठाण व कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मंजूर केले. यानंतर कमल राळेभात यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी फरिदा पठाण यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी जाहीर केले.\nनगराध्यक्ष निवडीच्या नंतर दोन गटाला न्याय देण्यात आला. त्यामुळे काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता दिसुन आली. यावर पालकमंत्री शिंदे यांनी राजकीय खेळी करून दुसऱ्या गटाची उपनगराध्यक्ष निवडणुकीत नाराजी दूर केली. जे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यांच्या आशेवर पाणी पडले.\nनगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाक्‍यांच्या आतषबाजी केली. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांनी टाकलेल्या विश्वासामुळे माझी निवड बिनविरोध केली. त्याबदल्यात ना. शिंदे व सर्व नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी माती नगराध्यक्ष अर्चना राळेभात, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, प्रविण सानप, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रशिक्षणाविनाच पहिली, आठवीच्या शिक्षकांचे अध्यापन\nNext articleसातारा नगरपर��षदेचा वर्धापन दिन विविध गुण दर्शनाने रंगला\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nचारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये समान धागा असेल तर एकाच यंत्रणेने तपास करावा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=56", "date_download": "2018-12-12T00:31:05Z", "digest": "sha1:AXETD2QH2UZDDS7ND6SJYOQCFV7JUYWY", "length": 11916, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nवृत्तसंस्था / श्रीनगर : काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.\nबारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादच्या जंगलात लष्कर आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये आज चकमक उडाली होती. दरम्यान ही चकमक अद्याप सुरू असून, अजून एक दहशतवादी लपून बसलेला असल्याचे सांगण्यात येत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nनागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nकालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती, अनुराधा पाल यांच्या वाद्यवृंदाने आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाने श्रोत्यांना केले\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nदिल्���ी पोलिस आयुक्तांना आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत सेवा व सुविधांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nबस व ट्रकची समोरासमोर धडक : २५ प्रवासी जखमी\nराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची ९ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या वेतनात रोखीने\nचौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nवजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग झाला सफल\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nपेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महाग\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परव��नासाठी अर्ज आमंत्रित\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी\nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nखासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दिवसाचे व रात्रीचे भारनियमन बंद, शेतकऱ्यांना दिलासा\nगडचिरोलीत मिनीडोरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/security-cameras/expensive-core+security-cameras-price-list.html", "date_download": "2018-12-12T00:45:00Z", "digest": "sha1:IGXQP2G6Q7TRUNIO25GVQX67WXG6AWHK", "length": 15974, "nlines": 365, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग चोरे सेंचुरीत्या कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive चोरे सेंचुरीत्या कॅमेरास Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive चोरे सेंचुरीत्या कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 15,244 पर्यंत ह्या 12 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग सेंचुरीत्या कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग चोरे सेंचुरीत्या कॅमेरास India मध्ये चोरे कॅ१४४ ग्३स६३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा Rs. 3,225 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी चोरे सेंचुरीत्या कॅमेरास < / strong>\n1 चोरे सेंचुरीत्या कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 9,146. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 15,244 येथे आपल्याला चोरे आप 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 500 गब उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nऍक्टिव्ह फील फ्री लिफे\nशीर्ष 10चोरे सेंचुरीत्या कॅमेरास\nचोरे आप 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 500 गब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0.0LUX\nचोरे प्र१०४ व४कॅब३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\nचोरे मडकं१७३ 4 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0 LUX / IR ON\nचोरे दवर सिस्टिम 8 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 2 टब\nचोरे दवर सिस्टिम 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0 Lux\nचोरे 2 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा\nचोरे 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 500 गब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0 LUX\nचोरे कॅ१४४ ग्३स६३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा\nचोरे कॅ१३८ व४कॅ४३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 500 गब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0 LUX\nचोरे कॅ१३८ व४कॅ७३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा\nचोरे कॅ५५७ व४कॅ७३ 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा\nचोरे 1 चॅनेल होमी सेंचुरीत्या कॅमेरा 1 टब\n- मिनिमम इल्लूमिनॅशन 0.0LUX\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=1322", "date_download": "2018-12-12T01:58:05Z", "digest": "sha1:BK7IGUEK7NHVVGX654QH5AJLDMJCL7HD", "length": 15237, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nप्रतिनिधी / चंद्रपूर : वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, माबाईल अॅप, एनी टाईम पेमेंट मशिन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांना ग्राहकांचा प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर मंडलातील ८८ हजार ८५ ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात १० कोटी ७६ लाख ५४ हजार ९१७ रुपयांचा भरणा केला आहे. तर पुर्वींच्या एप्रिल मध्ये ४ कोटी ७० लाख, मे मध्ये ९ कोटी ५८ लाख , जून मध्ये ६ कोटी ५० लाख व जुलै महिण्यात ११ कोटी ६८ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे.\n१ एप्रिल २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान त्यांनी हा वीजबिलांचा भरणा केला असून घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, पाणिपुरवठा योजना, सरकारी कार्यालये यांनी वीज बिलांचा भरणा करण्यासाठी हया आॅनलाईन वीजबिल भरण्याच्या प्रणालीचा उपयोग केला आहे. या सर्व ग्राहकांनी रांगेत न लागता उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा वेळ वाचवित वेळेवर वीजबिल भरून महावितरणला सहकार्य केले आहे.\nचंद्रपूर मंडलातील- बल्लारशा विभागातील २१ हजार ८६४ ग्राहकांनी २ कोटी २३ लाख रूपये, चंद्रपूर विभागातील ३५ हजार ४९५ ग्राहकांनी ५ कोटी ३७ लाख ७५ हजार तर वरोरा विभागातील ३० हजार ७२६ ग्राहकांनी ३ कोटी १५ लाख ७८ हजार ८५७ रूपयांचा भरणा आॅगस्ट महिण्यात केला आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nरेंगेवाही उपक्षेत्रातील वनपाल रमेश बलैया ला ४० हजारांची ला�� स्वीकारताना रंगेहात अटक\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nपालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी वाहिली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली\nराज्यातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ६ हजार ९८५ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nदंतेवाडा मध्ये पोलीस - नक्षल चकमक, आठ नक्षल्यांना अटक\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nरक्तदाना संदर्भातील नियमावलीमध्ये बदल, मलेरिया झालेल्या रुग्णास आता तीन वर्ष करता येणार नाही रक्तदान\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nआता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र\nकोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई\nमुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांसाठी ६० हजार कोटीचे कर्जवाटप : देवेंद्र फडणवीस\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागा��� जनजीवन विस्कळीत\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nसेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण पैनगंगा नदीत बुडाले, तीन जण बचावले\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nबलात्कार पीडिताची ओळख कुठल्याही स्वरुपात देऊ नका : सुप्रीम कोर्ट\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=57", "date_download": "2018-12-12T00:31:01Z", "digest": "sha1:GN66BON7ORULYYIXNT322EGSSJ7WCZ7Y", "length": 14362, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक ��ंभीर जखमी\nतालुका प्रतिनिधी / देसाईगंज : वडसा - लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ कारखाना व कारमेल अॅकेडमी दरम्यान रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज ८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.\nस्वप्नील राउत (२१) रा. ब्रम्हपुरी असे ठार झालेल्या युवकाचे तर सुरज युवराज नहामुर्ते (२१) असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे. दोघेही लाखांदूर मार्गाने एमएच ३४ एएस ६८०२ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येत होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात कशाने घडला हे कळू शकले नाही. मात्र दुचाकी स्वप्नील चालवित होता असे सुरजने सांगितले आहे.\nघटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मांडवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुरजला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचा पाय आणि हात तुटला असल्याची माहिती आहे. त्याला ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. स्वप्नील याचे प्रेत शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले. घटनेचा तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत. यावेळी वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिस दिलीप कांबळे आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nनातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप\nपुन्हा वाढले पेट्रोल, डिझेल चे दर, पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ\nखमनचेरू प्रा.आ. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nगोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. खासदार अशोकजी नेते , जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मार��\nदीड लाख रूपयांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिली अर्ध्याच रक्कमेची कर्जमाफी, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nरेंगेवाही उपक्षेत्रातील वनपाल रमेश बलैया ला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nआज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\n४८ तासात दुसऱ्यांदा पूर , भामरागडला पुन्हा बेटाचे स्वरूप, नागरिकांचे हाल\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nआत्महत्याग्रस्त परिवारातील विधवा सादर करणार 'तेरव'\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nसुकमा जिल्ह्यात 'प्रहर चार' अभियानात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहिद\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एका वर्षात जवळपास १४२ दहशतवाद्यांचा खात्मा\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nपर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्य सचिवांकडे सुपूर्द\nमराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा, विधानसभेत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय\nओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/ForthComing.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:54Z", "digest": "sha1:V6YJNYO2UBDEZ4VLFBNADFBQ2CEH5XHH", "length": 2523, "nlines": 44, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachnalay Kalyan [Forthcoming Projects]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nसार्वजनिक वाचनालय कल्याण - उपक्रम\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/blog/category/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T01:08:06Z", "digest": "sha1:LMYL6G3DZM3YJVE6QF2G73NVNPOFMPFJ", "length": 9979, "nlines": 94, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "वेद आणि विज्ञान Archives - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nHome » वेद आणि विज्ञान\n२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात.\nहि आम्ही सुरू केलेली उपाय योजना आहे. ह्यालाच आम्ही applied vedas हे नांव दिले आहे. आमच्या कल्पने प्रमाणे असा प्रयोग कोणी करित असल्याचे कळलेच नाही केवळ नाथपंथाच्या अखंड परंपरेने प्राप्त झालेल्या कृपा आशिर्वादामुळेच हे आम्हाला साधले आहे. हे नाथपंथाच महात्म्य आहे आम्ही निरनिराळे प्रयोग […]\n|| पाहतां शरीराचे मूळ | ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी || मानवी जीवाची कहाणी खर तर त्याच्या पिंडाच्या गर्भधारणेपासूनच सुरू होते. जनमानसामध्ये प्रसूती होऊन मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्या जीवनाची कहाणी सुरू होते. जन्मत:च साधारणत: १ ते १.५ फुटाचे असलेले बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत वाढत वयात आल्यावर साडेपाच ते सहा फुटांचा माणूस […]\nवेद-विज्ञान आणि मानवी जीवन\n२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा’ हा चा मूळ प्रश्न ���सतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान\nTagged with: vedas and sciences, अध्यात्म, मानवी जीवन, वेद-विज्ञान\nदैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु, सुख, शांती कशी मिळेल, सुख, शांती कशी मिळेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल या सर्वांचा उलगडा येथे होईल.\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्यु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/1125/Government-Resolutions?Doctype=51c8964e-cef8-4617-8eff-6e5b06bcfe7a", "date_download": "2018-12-12T00:17:56Z", "digest": "sha1:MDQEEFDIHAUMOXRSYWKQOJBS5E6XCLPT", "length": 2588, "nlines": 55, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nतुम्ही आता येथे आहात :\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: २८-०९-२०१६ | एकूण दर्शक: ५४०१६ | आजचे दर्शक: १८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rti-use-74603", "date_download": "2018-12-12T01:51:27Z", "digest": "sha1:XE32FNU4RIP6EC7V7WXRRSBLT6NBFR6B", "length": 20703, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news RTI use अधिकाराच्या वापराने प्रश्‍न सुटले चुटकीसरशी | eSakal", "raw_content": "\nअधिकाराच्या वापराने प्रश्‍न सुटले चुटकीसरशी\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nपुणे - माहिती अधिकार कायदा (आरटीआय) हा प्रश्‍न सोडवण्यासाठी म्हणून वापरला तर दिलासादायक कामे होतात. शिवाय, अडवणूक टळते, मनस्ताप होत नाही, नागरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीला गती मिळून इतरांना त्याचा फायदा झाल्याने चांगले कार्य हातून घडल्याचे समाधान मिळते, असे या कायद्याद्वारे काही विषय मार्गी लावणाऱ्यांना अनुभवाअंती निदर्शनाला आले आहे.\nपुणे - माहिती अधिकार कायदा (आरटीआय) हा प्रश्‍न सोडवण्यासाठी म्हणून वापरला तर दिलासादायक कामे होतात. शिवाय, अडवणूक टळते, मनस्ताप होत नाही, नागरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीला गती मिळून इतरांना त्याचा फायदा झाल्याने चांगले कार्य हातून घडल्याचे समाधान मिळते, असे या कायद्याद्वारे काही विषय मार्गी लावणाऱ्यांना अनुभवाअंती निदर्शनाला आले आहे.\nपुणे प्रादेशिक परिवहन मंडळाच्या (आरटीओ) कार्यालयामध्ये सेवा हमी कायदा आणि नागरिकांची सनद फलक कार्यालयाच्या कोणत्या भागात लावले याची \"आरटीआय'अंतर्गत माहिती मागविली; परंतु कोठेही फलक नसल्याची धक्कादायक माहिती कार्यालयाकडून मिळाली. त्यानंतर तत्काळ फलकही लावले गेले, असे सूरज पोळ यांनी सांगितले. ते म्हणाले, \"\"वर्षापूर्वी आरटीओ कार्यालयामध्ये परवाना काढण्यासाठी गेलो. त्यासाठी कोणती आवश्‍यक कागदपत्रे द्यावीत, अर्ज कसा भरावा, किती दिवसांमध्ये सेवा मिळेल, याची माहिती देणारे फलक कार्यालयात कुठेच नव्हते. त्यावर सेवा हमी कायदा आणि नागरिकांची सनद यांची माहिती देणारे फलक आरटीओ कार्यालय आवारात कोठे आहेत, याची माहिती मागवली. अर्ज केल्यानंतर 30 दिवसांत कार्यालयाच्या आवारात एकही फलक नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर हे फलक लावण्यात आले.''\nमहाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम-1966मध्ये गृहरचना संस्था स्थापन करण्यासाठी किमान दहा सदनिकाधारक असण्याचा नियम होता. त्यामुळे सहा ते आठ सदनिका असलेल्या छोट्या इमारतींमध्ये गृहरचना संस्था स्थापन करण्यामध्ये अडचणी येत. त्यामुळे \"आरटीआय'अंतर्गत सहा ते आठ सदनिकाधारकांना गृहरचना संस्था स्थापन करता येते का, अशी माहिती मागवली. त्यानंतर 'किमान सात सदनिकाधारकांनादेखील गृहरचना संस्था स्थापता येते', अशी माहिती तत्कालीन सहकार आयुक्तांकडून मिळाली. त्यामुळे छोट्या इमारतींना मोठा दिलासा मिळाला,'' असा अनुभव वकील गजानन रहाटे यांनी सांगितला. \"\"सहा ते आठ सदनिका असलेल्या इमारतींमध्ये गृहरचना संस्था नोंदणी करताना त्या ठिकाणी किमान सातशे चौरस फुटांची सदनिका असावी. वाढीव \"चटई क्षेत्र विकास निर्देशांक' (एफएसआय) नसावा, अशा अटी आहेत; परंतु अनेक वर्षांपासून संस्था स्थापनेपासून दूर राहिलेल्या सदनिकाधारकांना या माहितीमुळे दिलासा मिळाला,'' असेही त्यांनी सांगितले.\nऔषध खरेदीचे निकष बदलले\n'महापालिकेमध्ये औषध खरेदीच्या निविदांमध्ये \"जेनेरिक आणि ब्रॅन्डेड' औषधांसाठी सवलतीसाठी निकष होता. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. आरटीआयअंतर्गत \"किती आणि कोणती औषधे खरेदी केली, किती टक्के सवलतीच्या दरात खरिदली, कंत्राटदार देत असलेली सवलत आणि प्रत्यक्ष खुल्या बाजारातील सवलतीचा फरक किती', अशी माहिती चार महिन्यांपूर्वी मागवली. महापालिका प्रशासनाकडून माहिती देताना, \"जेनेरिक आणि ब्रॅन्डेड औषधांसाठी सवलतीचा एकच निकष असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी याची गांभीर्याने दखल घेत, जेनेरिक आणि ब्रॅन्डेड औषधांसाठी सवलतीचे स्वतंत्र निकष तयार करून औषध खरेदी प्रक्रियेमध्ये होणारे आर्थिक नुकसान टाळले.\nमहापालिकेच्या पैशांची बचत झाली,'' असे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि \"सजग नागरिक मंच'चे विवेक वेलणकर यांनी सांगितले.\n'तीन महिन्यांपूर्वी कामगार आयुक्तालयामध्ये दुकान सुरू करण्यासाठी परवाना काढण्यासाठी अर्ज कसा भरावा, कोणती कागदपत्रे लागतात, किती शुल्क असते, ई-पेमेंट करावे की चलनाद्वारे रक्कम भरावी, अर्ज दाखल केल्यानंतर किती दिवसांमध्ये \"शॉप ऍक्‍ट' परवाना मिळतो, याची माहिती अधिकाराअंतर्गत मागवली. 30 दिवसांत लेखी स्वरूपात माहिती मिळाली. त्यानंतर दुकान परवाना (शॉप ऍक्‍ट) आणि कामगार कंत्राट परवाना (लेबर कॉन्ट्रॅक्‍ट) काढण्याची सविस्तर माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली, असा अनुभव माहिती अधिकाराचा उपयोग करून परवाना काढलेले दुकान व्यावसायिक सलीम शेख यांनी सांगितला.\nमाहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये कोणत्याही केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध विभागांमधून माहिती मागवता येते. सर्व कार्यालयांमधील संबंधित विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडे कोऱ्या कागदावर लेखी किंवा टाइप केलेल्या स्वरू��ात आवश्‍यक माहितीचा तपशील स्वहस्ते किंवा टपालाद्वारे मागवता येतो. प्रथम अर्ज करताना दहा रुपयांचा \"कोर्ट फी स्टॅंप' लावावा. 30 दिवसांच्या विहित मुदतीत माहिती न मिळाल्यास पहिल्या अपिलामध्ये वीस रुपयांचा \"कोर्ट फी स्टॅंप' लावून माहिती घेता येते. त्यानंतर, दुसरे अपील विभागीय माहिती आयुक्तांकडे पन्नास रुपयांच्या कोर्ट फी स्टॅंप लावून अर्जाद्वारे करता येते. त्यानंतर अर्जदार आणि माहिती देणाऱ्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांपुढे सुनावणी होते. त्यानंतर दोघांचे म्हणणे ऐकून माहिती देण्यासंदर्भात अंतिम आदेश माहिती आयुक्त देतात.\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2016/01/", "date_download": "2018-12-12T00:21:17Z", "digest": "sha1:PP7BEOS53F6GSEAYSHXP2FEYOIUSLUEV", "length": 5786, "nlines": 117, "source_domain": "mazespandan.com", "title": "January 2016 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nI’m Right – आपलं तेच खरं कसं\nएक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात.\nमुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. उत्सुकतेनं त्याच्याबरोबर ती पळती झाडं पाहतात.\nथोडय़ा वेळानं मुलगा परत ओरडतो. ‘बाबा धबधबा. बाबा, मला जायचंय अशा धबधब्याजवळ’.\nबाबा म्हणतात, ‘हो जाऊ. नक्की जाऊ.’\nथोडय़ा वेळानं ट्रेनमधे प्लॅस्टिकची खेळणी विकणारा येतो. मुलगा सारी खेळणी उत्सुकतेनं पाहतो. ओरडतो. काही विकतही घेतो. शेजारी बसलेल्या एका माणसाला मात्र हा सारा प्रकार फार इरिटेट करतो. शेवटी न राहवून ते गृहस्थ या मुलाच्या बाबांना म्हणतातच, ‘तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे का नेत नाही या मुलाला. कसा वागतोय तो. एवढा तरणाताठा पोरगा. काळजी घ्या.’\nबाबा हसतात. म्हणतात, ‘डॉक्टरकडूनच येतोय ना, नुकतंच डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याचं, आता त्याला नीट दिसतंय. लहानपणापासून त्याला दृष्टी नव्हती, आता दिसायला लागलंय.’ एवढं ऐकून तो माणूस ओशाळतो आणि अधिक सवालजबाब न करता गप्पच होतो.\nआपलंही अनेकदा असंच होतं.\nइतरांविषयी काहीही माहिती नसताना किंवा काहीही विचार न करताही आपण सर्रास तोंड उघडतो आणि मतांची ¨पक टाकतो. आपल्या नजरेतून इतरांचं वागणं बेततो. असं केलं तर आपल्याला कशी कळतील खरीखुरी माणसं\n(साभार – दै. लोकमत, मूळ लेख – आपलं तेच खरं कसं\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-12T00:59:54Z", "digest": "sha1:G23HK23IV3ZQAISQB4UU6XEESECET3WK", "length": 39488, "nlines": 135, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "जातवेद - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र:॥\nत्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं. त्रातारं इन्द्रं म्हणजे जो एकदा रोग झाला की त्याला त्यातून तारण करतो, वाचवतो. संकट आलं की वाचवतो तो त्रातारं इन्द्रं. अवितारं इन्द्रं म्हणजे संकट येण्याच्या आधीच जो वाचवतो, रोग येतायेताच जो थांबवतो तो अवितारं इन्द्रं. ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥ आंघोळ करताना म्हणायचा मंत्र होता. अनेकांनी आठ दिवस म्हटला. मग सोडून दिला. विसरलो. कोण कोण दररोज म्हणतात ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥ आंघोळ करताना म्हणायचा मंत्र होता. अनेकांनी आठ दिवस म्हटला. मग सोडून दिला. विसरलो. कोण कोण दररोज म्हणतात आं हा हा हा (बापूंनी टाळ्या वाजविल्या) मी टाळ्या वाजविल्या प्रेमाने अतिशय कारण मला आनंद वाटतोय. कारण मला आनंद वाटतोय माझ बोलण चूक ठरल्याचा. आनंद आहे मला येस आं हा हा हा (बापूंनी टाळ्या वाजविल्या) मी टाळ्या वाजविल्या प्रेमाने अतिशय कारण मला आनंद वाटतोय. कारण मला आनंद वाटतोय माझ बोलण चूक ठरल्याचा. आनंद आहे मला येस बरोबर आहे. अरे डेफिनेटली बापाला ह्याचा आनंदच होणार, डेफिनेटली होणार. आय अ‍ॅम सो हॅप्पी हे म्हणत रहा. ह्या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे बाळानों बरोबर आहे. अरे डेफिनेटली बापाला ह्याचा आनंदच होणार, डेफिनेटली होणार. आय अ‍ॅम सो हॅप्पी हे म्हणत रहा. ह्या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे बाळानों आज लाखो वर्ष…आपण आज इतिहास बघतोय प्रत्यक्षमधून, लाखो वर्ष म्हटले गेलेले मंत्र आहेत. अतिशय पवित्र मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा आपल्या जीवनात आंघोळ करताना असेल. तर आता त्रिविक्रमाची नाव तुम्हाला सांगतो, ज्यांना पाहिजे लिहून घ्या. त्रिविक्रमाला कुठल्या कुठल्या नावांनी ओळखल जात तर – जातवेद: आज लाखो वर्ष…आपण आज इतिहास बघतोय प्रत्यक्षमधून, लाखो वर्ष म्हटले गेलेले मंत्र आहेत. अतिशय पवित्र मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा आपल्या जीवनात आंघोळ करताना असेल. तर आता त्रिविक्रमाची नाव तुम्हाला सांगतो, ज्यांना पाहिजे लिहून घ्या. त्रिविक्रमाला कुठल्या कुठल्या नावांनी ओळखल जात तर – जातवेद: जातवेद: हे एक नाव आहे. मघाशी श्रीसूक्तामध्ये तुम्ही ऐकल असेल ‘जातवेदो महावह:’ बरोबर – जातवेद. जातवेद हे एक न��व आहे. दुसर नाव आहे समाग्नि.\nशरीरामधला अग्नि सम असणं म्हणजे जास्तही नाही आणि कमी ही नाही. व्यवस्थित असणं, ही स्थिती म्हणजे आरोग्य स्थिती म्हणून ह्याच नाव आहे – समाग्नि. ह्याचं तिसरं नाव आहे – मित्राग्नि. म्हणजे अग्नि जो मैत्रीपूर्ण आहे. जो दाहक ठरत नाही, त्रासदायक ठरत नाही. जातवेद, समाग्नि, मित्राग्नि. चौथं नाव आहे – श्रीशब्द. श्रीशब्द म्हणजे मातेचा शब्द, आदिमातेचा शब्द. त्यानंतर – अंबज्ञ हे सुद्धा त्रिविक्रमाचं नाव आहे. अंबज्ञ म्हणजे त्रिविक्रम. त्यानंतर – क्षमेन्द्र. क्षमेन्द्र – त्रिविक्रमासारखा कोणीच सापडणार नाही म्हणून त्याला क्षमेन्द्र दिलेलं नाव आईने. आणि सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. आणि आठवं नाव आहे – इंद्रनाथ. इंद्राचा नाथ जो आहे तो. ओ.के. तर ही त्रिविक्रमाची आठ नाव प्रमुख नाव मानलेली आहेत. ओ.के. आता इथे जे आपण पहिल दाखवल ती हाताची क्लिप दाखवा जरा बाळानों अगदी पहिली, आईच्या नंतरची- जल, पृथ्वी, आकाश, वायु, अग्नी हे लक्षात घ्यायचं हे का दाखवलं बापुंनीं आम्हाला उगीचच्या उगीच तर नाही. आपल्या हातांमध्ये जबरदस्त पॉवर आहे. आपली सप्तचक्र, आणि आपल्या निरनिराळ्या नाड्या ह्याच्यामध्ये केवळ आपल्या हाताच्या मुद्रा जर आपण शिकलो…आज मी तुम्हा दाखवणार नाही, कॉपी-बीपी करू नका. पुस्तिकेमध्ये तुम्हाला मिळतील. व्यवस्थित काढून मिळतील. इकडे चुकीचं काढलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्रास काही होणार नाही. पण हाताची पाच बोट ह्या पंचमहाभूतांची असल्यामुळे, त्यांच्या विशिष्ट हालचालींमुळे आपल्या शरीरातला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज उचित दिशेने प्रवाहित करण सोप पडत. आलं लक्षामध्ये, त्यामुळे ह्यातली कुठली मुद्रा कशासाठी वापरायची वगैरे मी पुस्तिकेमध्ये सगळ देईन. ते आता मला सांगत बसणं शक्य होणार नाही. पण ही अवधूत मुद्रा आहे. आलं लक्षामध्ये.\nही एका हाताने करायची, दोन हाताने करायची ते मी सगळ सांगीन. अवधूत मुद्रा आहे, आलं लक्षामध्ये अवधूत शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपण ‘अवधूत चिंतन’ केलं, मग ‘प्रसन्नोत्सव’ केला आणि आता ‘श्रीश्‍वासम्’ करतोय. आणि आपण नेहमी काय म्हणतो – ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त अवधूत शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपण ‘अवधूत चिंतन’ केलं, मग ‘प्रसन्नोत्सव’ केला आणि आता ‘श्रीश्‍वासम्’ करतोय. आणि आपण नेहमी का��� म्हणतो – ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त’ तर ही ‘अवधूत मुद्रा’ आहे लक्षात ठेवा. नेस्क्ट. ही ‘अंबा मुद्रा’ आहे. त्या आईची मुद्रा आहे ही. ओ.के’ तर ही ‘अवधूत मुद्रा’ आहे लक्षात ठेवा. नेस्क्ट. ही ‘अंबा मुद्रा’ आहे. त्या आईची मुद्रा आहे ही. ओ.के हे बोटाचे वेडेवाकडे चाळे नाही आहेत काही. आलं लक्षामध्ये हे बोटाचे वेडेवाकडे चाळे नाही आहेत काही. आलं लक्षामध्ये हे आपल्या शरीरातली शक्ती केंद्र नीट जागृत करण्याची गोष्ट आहे, आणि हे तुम्हाला शिकवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. काही शिक्षक तयार होतील. ते तुम्हाला इथेही शिकवतील. केंद्रावर येऊन पण शिकवतील. लांब-लांबच्या गावातील केंद्रावर पण येऊन शिकवतील ह्याच्याविषयी. आलं लक्षामध्ये हे आपल्या शरीरातली शक्ती केंद्र नीट जागृत करण्याची गोष्ट आहे, आणि हे तुम्हाला शिकवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. काही शिक्षक तयार होतील. ते तुम्हाला इथेही शिकवतील. केंद्रावर येऊन पण शिकवतील. लांब-लांबच्या गावातील केंद्रावर पण येऊन शिकवतील ह्याच्याविषयी. आलं लक्षामध्ये पण उगीच कोणी आलाय कोठून आणि शिकवतोय असं पण होणार नाही. समजलं पण उगीच कोणी आलाय कोठून आणि शिकवतोय असं पण होणार नाही. समजलं प्लीज. तर ही अंबा मुद्रा. त्यानंतर नेस्क्ट आंजनेय मुद्रा. दत्तात्रेय मुद्रा, अंबा मुद्रा, आंजनेय मुद्रा. बापू ही अशी बोट केल्याने काय होतं प्लीज. तर ही अंबा मुद्रा. त्यानंतर नेस्क्ट आंजनेय मुद्रा. दत्तात्रेय मुद्रा, अंबा मुद्रा, आंजनेय मुद्रा. बापू ही अशी बोट केल्याने काय होतं ते काय होत ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच कळत. आलं लक्षामध्ये ते काय होत ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच कळत. आलं लक्षामध्ये आणि कमीतकमी सात मिनीट ठेवायची असतात. जास्तीत जास्त किती वेळ, ते सगळ शास्त्र तुम्हाला शिकवल जाईल. डू नॉट वरी. बाकीचे म्हणतील बापू आम्ही एवढे लांबून आज आलेलो आहोत. तुम्ही ज्या गावाला असाल त्या गावाला येऊन ते शिकवल जाईल. तसच्या तसं निर्धास्त रहा. काळजी करू नका. आलं लक्षामध्ये आणि कमीतकमी सात मिनीट ठेवायची असतात. जास्तीत जास्त किती वेळ, ते सगळ शास्त्र तुम्हाला शिकवल जाईल. डू नॉट वरी. बाकीचे म्हणतील बापू आम्ही एवढे लांबून आज आलेलो आहोत. तुम्ही ज्या गावाला असाल त्या गावाला येऊन ते शिकवल जाईल. तसच्या तसं निर्धास्त रहा. काळजी करू नका. आलं ��क्षामध्ये कारण एक महत्त्वाची गोष्ट नेहमी मी ऐकतो – ‘बापू तुमची मुंबईची माणस’. मुंबईची माणस जेवढी माझी, तेवढी रत्नागिरिची माणसही माझी, तेवढीच कोल्हापूरची माणस माझी, तेवढीच कर्नाटकातली माणस माझी, तेवढीच उत्तर प्रदेशमधली माणस माझी, तेवढीच तामिळनाडू मधली माणस माझी. ओ.के. सिंपल.\nत्यानंतर आंजनेय मुद्रा म्हणजे हनुमंत मुद्रा. त्यानंतर त्रिविक्रम मुद्रा. त्यानंतर शिवलिंग मुद्रा इथे शिवलिंग आपोआप तयार होतय आपोआप अंगठ्याद्वारे तुमच्या, डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये शिवलिंग तयार होतय ओके ही शिवलिंग मुद्रा जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ह्या शिवलिंग मुद्रेतून काय काय होत ते शिकवताना समजावल जाईल ते प्रशिक्ष्क प्रत्येकाला नीट जमतय की नाही ते बघतील. काळजी करू नका. त्यानंतर नेक्स्ट रसमुद्रा, रसमुद्रा. शरीर आणि मन, जीवन रसरशीत करणारी मुद्रा आहे. नेस्क्ट. स्वतिमुद्रा किंवा हिला अरुला मुद्रा सुद्धा म्हणतात. अशा एकंदर सोळा मुद्रा आहेत. ह्या मुद्रासुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. तुम्ही म्हणाल ह्या मुद्रांचा आणि श्रीश्‍वासमचा संबंध काय ही शिवलिंग मुद्रा जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ह्या शिवलिंग मुद्रेतून काय काय होत ते शिकवताना समजावल जाईल ते प्रशिक्ष्क प्रत्येकाला नीट जमतय की नाही ते बघतील. काळजी करू नका. त्यानंतर नेक्स्ट रसमुद्रा, रसमुद्रा. शरीर आणि मन, जीवन रसरशीत करणारी मुद्रा आहे. नेस्क्ट. स्वतिमुद्रा किंवा हिला अरुला मुद्रा सुद्धा म्हणतात. अशा एकंदर सोळा मुद्रा आहेत. ह्या मुद्रासुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. तुम्ही म्हणाल ह्या मुद्रांचा आणि श्रीश्‍वासमचा संबंध काय तर म्हटल तर संबंध आहे. पण्अ क्करायलाच पाहिके असं काहे आवश्यक नाही. पण ह्या मुद्रा म्हणजे काय आहे तर म्हटल तर संबंध आहे. पण्अ क्करायलाच पाहिके असं काहे आवश्यक नाही. पण ह्या मुद्रा म्हणजे काय आहे तर आपल्या हातामध्ये जी पंचतत्तव आहेत…दुसरा फोटो काढ…ही पंचमहाभूतांमधूनच सर्व वस्तू बनलेली आहे ना तर आपल्या हातामध्ये जी पंचतत्तव आहेत…दुसरा फोटो काढ…ही पंचमहाभूतांमधूनच सर्व वस्तू बनलेली आहे ना प्रत्येक शरीर काय, प्रत्येक वस्तू काय, पृथ्वी काय, आकाश काय, ग्रह काय, तारे काय, हे सगळे कशा पासून बनलेले आहेत, पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. त्यांच्या विविध मिश्रणांपासून हे मूल घटक आहेत सृष्टीचे आणि त्या मूलघटकांची स्थान आपल्या ह्या पाच-पाच बोटांमध्ये आहेत. मनुष्य डावरा असो की उजवा असो त्याने प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही ह्याच्यामधल्या निरनिराळ्या मुद्रांमध्ये बोटं वेगळी वेगळी जी एकत्र आणली जातात ज्या पोझिशनमध्ये केल्या जातात त्यामुळे बॅलन्स तयार होतो. आजार कधी उत्पन्न होतो जेव्हा ह्या पंचमहाभूतांमध्येच प्रॉब्लेम तयार होतो तेव्हा. आलं लक्षामध्ये प्रत्येक शरीर काय, प्रत्येक वस्तू काय, पृथ्वी काय, आकाश काय, ग्रह काय, तारे काय, हे सगळे कशा पासून बनलेले आहेत, पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. त्यांच्या विविध मिश्रणांपासून हे मूल घटक आहेत सृष्टीचे आणि त्या मूलघटकांची स्थान आपल्या ह्या पाच-पाच बोटांमध्ये आहेत. मनुष्य डावरा असो की उजवा असो त्याने प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही ह्याच्यामधल्या निरनिराळ्या मुद्रांमध्ये बोटं वेगळी वेगळी जी एकत्र आणली जातात ज्या पोझिशनमध्ये केल्या जातात त्यामुळे बॅलन्स तयार होतो. आजार कधी उत्पन्न होतो जेव्हा ह्या पंचमहाभूतांमध्येच प्रॉब्लेम तयार होतो तेव्हा. आलं लक्षामध्ये हे कसं हिलिंग कोड तुम्ही ऐकणार…त्यासाठी शांती पाहिजे. पण बसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा…आलं लक्षामध्ये…त्यातली एखादी जरी मुद्रा तुम्ही कुठली शिकलात…कुठली मुद्रा शिकायची वगैरे तुम्हाला कळेलच…सगळ्या मुद्रा शिकल्यात तर चांगलच आहे. ती मुद्रा करत तुम्ही बसलात बस मध्ये शांतपणे डोळे बंद करून त्याचा फयदा तुम्हाला ़़होणारच आहे, अगदी कानाशी श्रीश्‍वासम असेल चांगल आहे नसेल चांगल आहे पण वाईट नाही.\nनामस्मरण करत असाल चांगल आहे, नामस्मरण करत नसाल चांगल आहे. पण ह्या मुद्रा तुमच जीवन पालटवू शकतात. ह्या मुद्रा तुमच्यावर येणार्‍या ज्या वाईट शक्ती असतात बाहेरच्या, जी वाईट स्पंदन असतात त्यांना परतवून लावू शकतात. आलं लक्षामध्ये तर शिवलिंग मुद्रेचा एवढा प्रखर परिणाम अनेकांना माहित होता, पण आजच्या काळात…ते जर लोकांना जाहिरपणे सांगितल तर मी जर ताईत विकत असेन, आणि जादू आणि भूत काढण्याचे प्रयोग करत असेन तर माझा धंदा चालणार कसा तर शिवलिंग मुद्रेचा एवढा प्रखर परिणाम अनेकांना माहित होता, पण आजच्या काळात…ते जर लोकांना जाहिरपणे सांगितल तर मी जर ताईत विकत असेन, आणि जादू आणि भूत काढण्याचे प्रयोग ���रत असेन तर माझा धंदा चालणार कसा म्हणून हे योग्य ज्ञान सामान्य गरीब, साध्याभोळ्या माणसांपर्यंत पोहोचवल जात नाही. पण इथे जे सगळ आहे ते आईच आहे. एव्हरी थिंग बिलाँग्ज टू हर.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 15) लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे, आजीआजोबांकडे हट्ट करते, अन्य कुणा तिर्‍हाइकाकडे हट्ट करत नाही; त्याप्रमाणे श्रद्धावानाने आपल्या पित्याकडे म्हणजेच त्रिविक्रमाकडे हट्ट करावा, त्रिविक्रमाच्या मातेकडे म्हणजेच आपल्या आजीकडे अर्थात श्रीमातेकडे हट्ट करावा. त्रिविक्रमच उचित ते सर्वकाही देणारा आहे. या जगात जे जे काही शुभ, कल्याणकारी, मंगल आहे ते निर्माण करणारा ‘जातवेद’ त्रिविक्रम आहे.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam-Part 12) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे ���ूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्‍या आदिमाता चण्डिकेला\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर���थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या\nसम अग्नि – भाग २ (Balanced Agni – Part 2) मानवाला शौर्य म्हणजेच तेज अग्निपासून मिळते. अग्नि सम असेल तेव्हाच मानवाला शौर्य प्राप्त होते. सम अग्निमुळेच उचित अवस्थान्तर होते. सर्व प्रकारचे चांगले बदल घडवून आणण्याची ताकद जातवेदामध्ये आहे आणि जातवेदच अग्निचे (Agni) समत्व राखतो. जातवेद आणि सम – अग्नि यांतील संबंधाबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥\nसम अग्नि – भाग १ (Balanced Agni – Part 1) यज्ञाची सुरुवात ऐरणीमन्थनाने अग्नि (Agni) प्रज्वलित करून होते. यज्ञातील असो की देहातील असो, अग्निचे सम असणे आवश्यक असते. अग्नि सम नसेल, जर उग्र आणि मन्द अशा स्वरूपाचा असेल, तर तो विषम अग्नि देहात नानाविध व्याधि निर्माण करतो. सम- अग्नि असणे महत्त्वाचे का आहे, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 2) जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमा��ेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nप्रश्न विचारणे थांबवू नका (Don’t Stop Questioning)\n‘अल्फा टू ओमेगा’ न्युजलेटर – नवम्बर २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/01/", "date_download": "2018-12-12T00:52:42Z", "digest": "sha1:WMLQVHC7MI5EB3MRYMC6ADMVJHW37GJS", "length": 26349, "nlines": 230, "source_domain": "mazespandan.com", "title": "January 2018 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nThis entry was posted in Google Groups, कविता, कुठेतरी वाचलेले.., जरा हटके and tagged android, app, application, blogs, collection, dost, enjoy, facebook, अवांतर, आयुष्य, आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं, कथा, मरठी कथा, मराठी अवांतर वाचन, मराठी भाषा, मराठी विचार, माझे स्पंदन, मी मराठी, लेख, लेखन, विनोदी, स्टेटस, स्पंदन on January 28, 2018 by mazespandan.\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है\nहर चाँद का दीदार अलग होता है\nकिसी एक कंपनी में जिंदगी\nबरबाद मत करना क्यूं की…\nहर कंपनी का पगार\nअलग होता है.. 😀\nगिरना भी अच्छा है ,\nऔकात का पता चलता है\nबढ़ते हैं जब हाथ उठाने को…\nअपनों का पता चलता है \nजिन्हें गुस्सा आता है\nवो लोग सच्चे होते हैं |\nमैंने झूठों को अक्सर\nमुस्कुराते हुए देखा है.. 🙂\n“ना गुजरना ईद के दिन किसी मस्जिद के पास से,\nकहीं लोग चाँद समझ कर रोजा ना तोड़ दे,\nहोकर खफा खुदा तुमसे कहीं…\nचाँद जैसे चेहरे बनाना ना छोड़ दे” 🙂\nजाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली\nमी पण तिला हसत हसत म्हणालो\n“पण माझ्यासारखाच का पाहिजे” 😉\nना वो मिलती है, ना मै रूकता हू, पता नही… रास्ता गलत है या मंजिल..\nजिस दिन तुम्हारा सबसे करीबी साथी तुम पर गुस्सा करना छोड दे\nतब समझ लेना चाहिए कि तुम उस इंसान को खो चुके हो \nये तो अच्छा है मेरे दोस्तों के\nहर ख़्वाब पूरे नहीं होते\nवरना हम किन-किन को\nभाभी जी कहकर बुलाते.. 😀\nखवाहिश नही मुझे मशहुर होने की\nआप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है\nअच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे\nक्यों की जीसकी जीतनी जरुरत थी उसने उतना ही पहचाना मुझे\nज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है,\nशामें कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं….\nएक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी,\nजीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं,\nऔर हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं……\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nचौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच\nपृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, ��खादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.\n मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.\n‘पण कसले अडथळे मुनी रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का\n‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’\n‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय\n‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.\n‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.\n‘तो आवाज म्हणता होय तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.\n आता कोणता उत्सव आला परत’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.\n‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.\n‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला होता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.\n‘एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड \n आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.\n‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार विषय गंभीर; पण भाऊ खंबीर विषय गंभीर; पण भाऊ खंबीर’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.\n‘आता हा भाऊ कोण.. अन् तो का खंबीर आहे.. अन् तो का खंबीर आहे’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.\n‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.\n‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का तो असा का वागतोय तो असा का वागतोय’ आता कुबेर पुढं सरसावले.\n‘देवा..आता भाऊला कोण विचारणार कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.\n’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.\n..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.’\n‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की \n‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे’\n परंतु याचा महिला वर्गाला काही त्रास’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचा��लं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.\n‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.\n पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.\n‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.\n‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र साहित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.\n‘भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्तापर्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.\n‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.\nनारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.\nखालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्च��� तर होणारच\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/page/199/", "date_download": "2018-12-12T00:26:30Z", "digest": "sha1:JLS3YPS47NGEKNOV2RR4DECB5WZLOU5A", "length": 22995, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महाराष्ट्र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 199", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nशिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली\nनवी दिल्ली : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लवकरच तारीख जाहीर करणार आहे. दोन... Read more\nरमेश कराड यांचा निवडणुकीनंतर निर्णय : धनंजय मुंडे\nलातूर : विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय... Read more\nयेत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाऊस\nमुंबई: राज्यात सर्वत्र कडक उन्हाने जीव कासावीस होत असताना हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी देण्यात आली आली आहे. येत्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे आग... Read more\nअखेर पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार\nसांगली: सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून अखेर भाजपाने माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काही वेळापूर्वीच म... Read more\nऔरंगाबादमधील हिंसा म्हणजे सरकारचे पूर्ण अपयश- अजित पवार\nमुंबई : औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादावादीनंतर उसळलेल्या दंगलीवरून सरकारवर सर्वस्तरातून टीका केली जाते आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या प्रकरणावरून सरका... Read more\nजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त बुधवारी परिषद\nमुंबई – जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे उ... Read more\n2 कोटी शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विमा संरक्षण – विनोद तावडे\nकोल्हापूर: राज्यातल्या दोन कोटी विद्यार्थांचा विमा उतरवून विद्यार्थी आणि पालकांना संरक्षण देणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. या विम्याद्वारे आई वडीलांच्या अपघाती मृत्य... Read more\nकोकण आयुक्त गैरहजर राहिल्याने ‘त्या’ सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा\nमुंबई : मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण, कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे. यानंतर आता मनसे आक्रमक झाली आ... Read more\n….आणि धावत्या एसटीचे चाक निखळून पडले\nअहमदनगर : धावत्या एसटीचे चाक निखळून पडले परंतु, यातून मोठी दुर्घटना होता होता टळली. अहमदनगर जिल्ह्यात सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचे चाक निखळले. वाहकाच्य... Read more\nकिसान सभा पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसणार\nनाशिक : अनवाणी पायाने मुंबईत शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. अधिकाऱ्यांनी अजून मागण्यांची साधी दखलही घ... Read more\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाहितांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\n२४ तासांत १,००४ विमानांचे उड्डाण आणि लॅंडिंग\nRBI च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड\n‘बरनॉलचे दर वाढू लागलेत मोदी भक्तांनी लवकर रांगा लावा’\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nशिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार डेब्यू\nशेतावर निघालेल्या महिलेचा माकडांच्या हल्ल्यात मृत्यू\nभारत अ संघात चाहलचा समावेश\nजगातल्या पहिल्या लेडीज स्पेशल ट्रेनला २६ वर्ष पूर्ण\n“श्री साई संस्थान शिर्डी’ यांच्याकडून कुंभमेळ्याच्या वस्तू खरेदीत 66 लाख रुपयांचा घोटाळा – हिंदु जनजागृती समितीचा आरोप\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; ���नेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nबांधकाम कामगारांची “मध्यान्ह भोजन योजना” तात्काळ सुरू करा; बांधकाम कामगार सेनेची मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्यात; बजेट, मनुष्यबळ, वाहनांच्या मागणीसाठी मात्र मुंबईत खलबते\nपुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nथापेबाजी फार काळ चालत नाही, राज ठाकरेंकडून मतदारांचं अभिनंदन\nलसीकरणानंतर सोलापूरमध्ये ९ वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू\n‘पप्पू आता परमपूज्य झाला’, पाच राज्यातल्या निवडणूक निकालांवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया\nलोणावळयातील धरणात एक तरुण बुडाला\nपुणे-नगर महामार्गावरील कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू\nस्वच्छ सर्वेक्षणात वाहनांवरील ‘सरसकट’ कारवाईने नागरिक हैराण\nअपूर्ण कामांसाठी १२ कोटी\nमहसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर\nमोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी\nमित्रांकडून होणाऱ्या टिंगलटवाळीला वैतागून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nकामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेचा अमृतमहोत्सव\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/nitish-kumar-says-maratha-or-patel-all-need-reservation/", "date_download": "2018-12-12T02:04:04Z", "digest": "sha1:NAVOLOVMY7OGJGESBCMDEK2Q4JDB7N6D", "length": 28938, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nitish Kumar Says Maratha Or Patel All Need Reservation | मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे -नितीश कुमार यांची मागणी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमा�� : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nमराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे -नितीश कुमार यांची मागणी\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nनवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे विनंतीही केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील 'आऊटसोर्सिंग'मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश यांनी उचलले हे पाऊल राजकारणासाठी असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवाय, संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.\nदरम्यान, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा विजय होईल, असा दावाही यावेळी नितीश कुमार यांनी केला. ते म्हणाले की, 'ज्या पद्धतीने जनतेकडून अभिप्राय मिळत आहेत, त्याहून भाजपाचा सहज विजय होईल'. नितीश यांच्या वक्तव्यानंतर गुजरातमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते.\nसूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. यापूर्वी जेडीयूनं असे सांगितले होते की, गुजरातमधील जनाधार पूर्वीपेक्षा चांगला आहे, त्यामुळे पक्ष येथून निवडणूक लढेल असे सांगण्यात आले होते. परंतु, नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर जेडीयू निवडणूक लढवण्याची शक्यता कमी मानली जात आहे. याआधी जेडीयूने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेतली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविजयाचा अमरपट्टा घेऊन कुठलाच राजकीय पक्ष फिरू शकत नाही, चित्रकूटमधील भाजपाच्या पराभवावरुन उद्धव ठाकरेंचा टोला\nबढत्यांमधील आरक्षणाची सुनावणी नव्या खंडपीठापुढे; न्या. खानविलकर, न्या. चंद्रचूड यांची माघार\nमंत्रिमंडळ विस्ताराचं खलबतं सुरु , मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिग्गज नेते दाखल\nनगरमधील भाजपचे विस्तारक थेट मुख्यमंत्री वॉर रुमशी कनेक्ट\nटीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखावा; राहुल गांधी यांचे सोशल मिडिया टीमला धडे\nछत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास\nराजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण\nमध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश\nराष्ट्रीय पेन्शन योजनेमधील सर्व रक्कम काढणे आता करमुक्त; केंद्र सरकारचा निर्णय\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असले��्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.angatpangat.in/archive/diwali-pangat-2017/essays/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-12T01:07:32Z", "digest": "sha1:4BIDKPBBR567QOAKT4QASU5N5SZKSB2Z", "length": 17025, "nlines": 91, "source_domain": "www.angatpangat.in", "title": "स्वयंपाक घरात झालेले संस्कार", "raw_content": "\nस्वयंपाक घरात झालेले संस्कार\nस्वयंपाक घरात झालेले संस्कार\nदिवाळीची पहाट म्हणजे उटणं, मोती साबण, फराळ आणि नवीन कपडे पण या दिवाळीच्या पहाटेपर्यंत पोहचायचा जो बिल्डअप असायचा तो अगदी एका अनपेक्षित सिनेमाच्या गोष्टीसारखा उलगडला जायचा. दिवाळीची चाहुल ही सहामाही परिक्षेच्या आगमनाने लागत असे. शेवटचा पेपर दिला की, ‘‘आता सुट्टी सुरु पण या दिवाळीच्या पहाटेपर्यंत पोहचायचा जो बिल्डअप असायचा तो अगदी एका अनपेक्षित सिनेमाच्या गोष्टीसारखा उलगडला जायचा. दिवाळीची चाहुल ही सहामाही परिक्षेच्या आगमनाने लागत असे. शेवटचा पेपर दिला की, ‘‘आता सुट्टी सुरु असं वाटतं नं, वाटतं तोवर दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास, टयुशनचे एक्स्ट्रा क्लास आणि घराची साफ-सफाई सुरु होत असे. जितका कंटाळा करुन कपाट आवरले जायचे, तितक्याच उत्साहाने नवीन कपडे घेतले जायचे.\nखरंतर आमच्या घरात दिवाळीपेक्षा गणेशोत्सवाचा उत्साह कितीतरी पटीने अधिक असतो. पण दिवाळी साजरी होतेच. फराळ म्हणजे मनुआईचे (माझी आजी) सिगनेचर बेसनाचे, चुरम्याचे लाडू. तिचा फुलविलेल्या पोह्यांचा चिवडा आणि अगदीच चांगला मूड असला तर चकल्यांचा घाट असायचा. या व्यतिरिक्त आई करंज्या, कानवले, शंकरपाळ्या इत्यादी बनवित असे.\nपण दिवाळीच्या फराळाची मदत आम्ही आईला किंवा मनुआईला (आजी) कधीच केली नाही. आमची मराठी भाषा सुधारायला हवी आणि इंग्रजी मिडीयममध्ये शिकून सुद्धा मराठी वाचण्याचा सराव व्हायला पाहिजे म्हणून घरात जमलेल्या विविध दिवाळी अंकातले लेख मनुआई आणि आई आम्हाला वाचायला लावत असत. आम्हाला रस वाटेल असे विषय किंवा आमच्या ओळखीचे लेखक निवडून एखाद्या कागदाचा तुकडा किंवा पेन्सिल, बुकमार्क म्हणून वापरली जायची. आम्ही मुली म्हणून आम्हाला स्वयंपाक करता यायला हवा असा हट्ट आमच्या घरात कधीही कोणीही केला नाही. तरीदेखील आम्हा दोघी नातींना स्वयंपाकघरात आयुष्याचे मोलाचे धडे मिळाले. वेगवेगळे दिवाळी अंक वाचत मनुआईच्या स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात बसलेले असताना सहज कुतुहल वाटायचे आणि दिवाळी अंक बाजूला ठेवून कधीकधी एखादा पदार्थ कसा बनवायचा आणि का ॽ ह्यावर लक्ष जायचं. स्वयंपाक घरामध्ये बुद्धीचे आणि शरीराचे पोषण व्हायचे हे मात्र खरे \nआमची मनुआई तशी भयंकर स्ट्रिक्ट होती, ती फक्त स्वयंपाकाच्या प्रोसेसबद्दल, बाकी बाबतीत ती एक रिबेल होती. मिक्सरवर वाटलेलं खोबरं गरम होत आणि त्याची चव जाते म्हणून वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत पाट्यावर वाटण करणारी मनुआई इतर बाबतीत भयंकर आधुनिक कशी वागत असे हे गणित मला आजपर्यंत सोडविता आलेले नाही. नरक चर्तुदशीच्या दिवशी सकाळी उठून बाबा आणि पप्पा (आजोबा) तुळशीपाशी जाऊन कारीट फोडत असत. ‘‘फक्त बाबा आणि पप्पा का, आम्ही का नाही कारीट फोडायचे ’’ असे जेंव्हा तिला विचारले, तेंव्हा क्षणभर विचार करुन लगेच एक कारीट काढून माझ्या समोर तिने ठेवले. नरकासुराचे मस्तक समजले जाणारे कारीट घरातल्या पुरुषांनी पायाखाली चिरडायचे असते. एका प्रश्नात मनुआईनी वर्षानुवर्षे चालू असलेली प्रथा पटकन बदलली. हे फेमिनिझम नाही तर काय ’’ असे जेंव्हा तिला विचारले, तेंव्हा क्षणभर विचार करुन लगेच एक कारीट काढून माझ्या समोर तिने ठेवले. नरकासुराचे मस्तक समजले जाणारे कारीट घरातल्या पुरुषांनी पायाखाली चिरडायचे असते. एका प्रश्नात मनुआईनी वर्षानुवर्षे चालू असलेली प्रथा पटकन बदलली. हे फेमिनिझम नाही तर काय अशा बऱ्याच पुरुष प्रधान आणि स्त्रीप्रधान असलेल्या चालीरितीबद्दल प्रश्न विचारायचा कॉन्फिडन्स मनुआई आणि पप्पांनी (आजोबा) आम्हा दोघी नातींना नेहमीच दिला आणि जिथे शक्य असेल तिथे काळानुरुप बदलायचे धाडसही त्या दोघांनी दाखविले.\nस्वयंपाक घरातले संस्कार हा विषय मांडायचा झाला तर एका लेखात काय तो आटोपणार नाही. म्हणून मनुआईची एक पाककृती आणि ती शिकविताना तिने दिलेल्या शिकवणीसहीत लिहायचा प्रयत्न केलाय.\nसाहित्यः १ किलो जाडसर बेसन, ¾ किलो तूप, ¾ किलो भुरा साखर (आवडीप्रमाणे) कमी जास्त, २०-२५ पिस्ते, २०-२५ बदाम (काप केलेले), वेलची पूड (अंदाजे), अर्धी वाटी दुधात भिजवलेले केशर खलवून घेतले.\nकृतीः टीव्ही, मोबाईल आणि अतिरिक्त टाईमपासची साधने सायलेंट मोडवर आणि दुसऱ्या खोलीत ठेवावी. बंद करुन ठेवलीत तर उत्तम. आता एक मोठा टोप (पातेले) गॅसवर ठेवायचा आणि त्यात तूप घालायचे. जरा तापले की त्यात बेसनाचे पीठ घालावे. आता जाडसर बेसन म्हणजे काही दुकानात मिळते ते स्पेशल लाडू बेसन पीठ घालायचे. मिळेल ते साहित्य वापरुन स्वतःच्या आयडिया त्यात घालून रेसिपी बनविणे हे सुगरणीचे कौशल्य असते. आणि कोणतीही शहाणी व्यक्ती ही परफेक्ट गोष्टी मिळेपर्यंत एखादं काम करायची थांबून राहत नाही. त्या गोष्टी आपण मिळवायचा प्रयत्न करायचा पण नाहीच मिळाल्या तर गो अहेड अॅण्ड इनोवेट. हे बोलत असताना एका हाताने टोप (पातेले) धरुन दुसऱ्या हाताने कावीलथा जोराजोरात फिरवून बेसन नॉनस्टॉप हलवत राहणे क्रुशिअल आहे याची नोंद घ्यावी. बेसन भाजताना गॅस अगदी मंद असावा. भाजण्याच्या प्रक्रियेला तीस ते चाळीस मिनिटे लागतात. यावेळेत बेसनावरचे लक्ष अजिबात हलू दयायचे नाही. बेसन मात्र सतत कान्स्टन्ट्ली हलत राहिले पाहिजे. बेसन भाजले गेले हे कसे कळेल बेसनाचा रंग थोडासा बदलतो आणि एक खमंग वास सुटतो. नेहमीचा अनुभव व ह्या वासावरुन तुम्हाला नेमके बेसन भाजून झालंय की नाही हे कळेल. पण घाई आहे म्हणून गॅस मोठा केला किंवा मल्टीटास्कींग करायचा प्रयत्न केला तर हे लाडू फसणार \nभाजलेल्या बेसनामध्ये केशर मिश्रित दुध घालायचे आणि ढवळत रहायचे. दुध घातल्या घातल्या बेसन फुलून येईल. पण थोडा वेळ परतल्यावर ते थोड सेटल होईल. जरा तूप सुटेपर्यंत ढवळत रहायचे. आता गॅस बंद करावयाचा. या गरम गरम मिश्रणातच बदाम, पिस्ते काप, वेलचीपूड घालायची आणि साखर घालून नीट परतून घ्यायचे. आता वाटीभर बेदाणे किंवा पिस्त्याचे काप घेऊन टीव्ही समोर बसायचे. जर आई, आजी, बहिण किंवा मैत्रीण तुमच्याबरोबर असेल तर एकमेकांशी गप्पा मारत हसत-खेळत लाडू वळायचे. नवरा, भाऊ, बाबा, मित्रांनाही कामाला लावायला हरकत नाही, पण वळलेले लाडू वळता-वळताच अर्धे होतात असा माझा अनुभव आहे. आजकाल प्रमाण नियंत्रण (पोरशन कंट्रोल) म्हणजे थोडया-थोडया प्रमाणात खाणे तब्येतीसाठी चांगले मानले जाते. मात्र छोटे-छोटे लाडू वळायचे म्हणजे भरपूर जास्त वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ आणि आपल्या आवडत्या लोकांची डायटरी रिक्वायरमेंट यांचा मध्य साधून साधारणतः हातावरती मावेल एवढे मिश्रण घ्यायचे आणि त्याचे लाडू वळायचे. जर वेळ नसेल तर प्लॅनिंग करुन एखाद्या दिवशी बेसन भाजून मिश्रण करून डब्यात भरुन ठेवले तरीही चालेल. मग लागतील तसे, वेळ असेल तेंव्हा लाडू वळायचे.\nटिपः हे लाडू करताना साजूक तुपच वापरावे. तुपाचे प्रमाण कमी होता कामा नये. कारण मग लाडू सुके होतात आणि टाळूला चिकटतात. बेसन भाजणे हे या रेसिपीतले सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ते एन्जॉय करायचे. बेसन भाजताना फक्त बेसन भाजण्याबद्दल विचार करायचा. कारण कुठलेही काम चोख करायचे असेल तर ते काम सोडून दुसऱ्या कशाचाही विचार केला तर चालत नाही. बेदाणे काही लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे वळलेल्या लाडवांवर पिस्त्याचे काप, काजू किंवा बदामाचे काप लावले तरी चालतात.\nमनुआईने मला दिलेली ही रेसिपी, माझ्यापरीने, तिची शिकवणी इंक्लूड करुन लिहीली आहे. मनुआईचे लाडू वर्ल्डफेमस होते. आमच्या घरी येणाऱ्या लहानमोठया प्रत्येक व्यक्तीला मनुआईच्या हातच्या लाडवांच्या जादूची चव मिळत असे. हे तिचे लाडू प्रेम मनुआईनी २००२ साली दैनिक लोकसत्तेत ‘लाडूच लाडू’ नावाच्या सदरातून प्रसिद्ध केले आहे. ह्या तिच्या ५२ लाडवांच्या रेसिपीचे पुस्तक २००४ साली त्याच नावाने प्रसिद्ध झाले.\nरेसिपो छानच आहे पण लिहिली त्याहून छान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-medicines-recognized-in-the-us/", "date_download": "2018-12-12T01:31:45Z", "digest": "sha1:AR3Z4M5RTAPTHSHUSMBXWIZY4OVU66IO", "length": 6774, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय औषधांना अमेरिकेत मान्यता | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय औषधांना अमेरिकेत मान्यता\nनवी दिल्ली – मोरपेन लेबोरेटरीजच्या हिमाचल प्रदेशातील दोन मॅन्युफॅक्‍चरिंग प्रकल्पांना अमेरिकेच्या एफडीएची मान्यता प्राप्त झाली आहे. कंपनीच्या हिमाचल प्रदेशातील बद्दी प्लांटमध्ये तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या बल्क ड्रगला व मसूलखाना प्लांटमध्ये तयार होणाऱ्या दम्याच्या औषधांना एफडीएने मान्यता दिली आहे.\nया एफडीएच्या मंजूर नंतर आता हे दोन्ही औषधे अमेरिकन बाजारात निर्यात केले जातील. कंपनीचे अध्यक्ष सुशील सुरी म्हणाले की, अमेरिकेच्या एफडीएने औषधांच्या निर्मितीसाठी कंपनीच्या दुहेरी परवानगीने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. अमेरिकेत बाजारात कोलेस्टारलवरील औषधाची बाजारपेठ सुमारे 5,000 कोटीची आहे. तर दम्यावरील औषधाची बाजारपेठ सुमारे 2000 कोटीची आहे. ही दोन्ही औषधे मोरपेन लेबोरेटरीजच्या उलाढालीत 150 कोटी रुपयांचे योगदान करतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजनतेचा भाजपावरच विश्वास – मुख्यमंत्री\nNext articleप्लॅस्टिक आढळल्यास प्राधिकरणांना कारवाईचे अधिकार\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\nआयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच\nकंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व\nसातत्याने अनियमित सेवा ; एअर डेक्‍कनची महाराष्ट्रातील सेवा बंद\nएच1बी व्हिसाचे नियम झाले कडक\nमहाराष्ट्र बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/blog/category/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T01:45:27Z", "digest": "sha1:JXQCRUQ4U7MOMP7INLF5F4EJJTNIY3DB", "length": 12160, "nlines": 100, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "समस्या आणि समाधान Archives - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुं���ासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nHome » समस्या आणि समाधान\nनाथ शक्तीपीठात, आपल्या समस्यांचे समाधान कसे होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आणि अनुभूती घ्या.\nराशींप्रमाणे उपासना व उपाययोजना\nसृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी, जलतत्त्वात मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी, अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच […]\nरास आणि त्या राशीच्या लोकांनी करावयाची दाने\nजीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे. सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अगर दान घेणार्‍याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी […]\nमाणसाचे योग व भोग\nब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींतच आता १२ राशींचे विभाजन ह्या चार महातत्त्वांमध्ये केले आहे. भूमितत्त्वात: वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे. जलतत्त्वात: मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे. अग्नितत्त्वात: मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे. वायुतत्त्वात: मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा […]\nजन्मतःच गर्भाशय नाही तरी मूल देतो – व्यंकटनाथ महाराज\nश्रीसमर्थ योगाभ्यानद व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे १९३६ ते १९९३च्या काळांत अकोल्याच्या भक्ताला दिलेला प्रसाद पंथाच्या अशाच सिध्दतेची साक्ष देतो. दर्शनार्थी आलेल्या जोडप्याला मूल-बाळ होत नव्हते आणि होणारही नव्हते. डॉक्टरांच्या अनेकविध तपासणीतून हे लक्षांत आले होत की त्या स्त्रीला जन्मतःच गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात गर्भधारणा होणे शक्य नाही. परंतु नाथमहाराजांचा तो निर्णय. त्यांनी त्या महिलेला […]\nदैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु, सुख, शांती कशी मिळेल, सुख, शांती कशी मिळेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल या सर्वांचा उलगडा येथे होईल.\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्यु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2218", "date_download": "2018-12-12T01:39:13Z", "digest": "sha1:UGE4U5R3CWUNCB7FXMN7SA7CSSUHLDHK", "length": 15584, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\n- रूग्णांशीही केली जाते अरेरावी\n- रूग्णांना पहावी लागते तासन् तास वाट\nप्रतिनिधी / गडचिरोली : संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा भार असलेल्या व नजीकच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण दाखल होत असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफीचा फटका रूग्णांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रूग्णालयातील महालॅब तब्बल १० वाजता सुरू होत असून रूग्णांना तासन् तास वाट पहावी लागत आहे. यामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.\nजिल���हा सामान्य रूग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या महालॅबमध्ये रक्त तपासणीकरीता पाठविले जाते. ही लॅब सुरू होण्याची वेळ सकाळी ८.३० वाजताची आहे. मात्र ही लॅब कधी १० वाजता तर कधी पावणेदहा वाजता सुरू करण्यातयेते. यामुळे रूग्णांना रांगेत उभे राहून कर्मचारी येण्याची वाट पहावी लागते. काल २४ आणि आज २५ सप्टेंबर रोजी रूग्णांची प्रचंड गर्दी होती. मात्र ओपीडी आणि महालॅबचे कर्मचारी वेळेवर पोहचले नाहीत. यामुळे या ठिकाणी वृध्द महिला, पुरूष, विद्यार्थी तसेच अन्य रूग्णांची गर्दी पहावयास मिळाली. तसेच उशिरा कामकाज सुरू होण्याबाबत कारण विचारल्यास अरेरावी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.\nजिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारीका ओपीडी सुरू झाल्यानंतर तपासणीला आपल्या कक्षात हजर राहत नाहीत. कित्येक वेळ ताटकळत राहिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी येतात. यावेळी रूग्णांची खुप गर्दी होते. यामुळे रूग्णांवरच रोष काढण्याचे प्रकार या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जाते. एकंदरीत रूग्णांची हेळसांड केल्या जात असल्याचा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयात पहावयास मिळत आहे. सध्या सर्वत्र रोगांची लागण झाली असल्यामुळे रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढत आहे. यामुळे वैद्यकीय अधिकारी तसेच इतर विभागातील कर्मचारी वेळेवर हजर होणे आवश्यक आहे. मात्र कक्षात उशिरा येणे आणि सुट्टी झाल्यानंतर वेळेवर जाणे असा प्रकार केला जात असल्यामुळे अनेक रूग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल रूडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगून याबाबत बोलण्यास नकार दिला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nताडोबात वाघाने केला जिप्सीचा पाठलाग, पर्यटकांची घाबरगुंडी\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nब्रम्हपुरी येथील वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nउच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा : शरद शेलार\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nहिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे ५ संशयित दहशतवादी पोलिसांच्या अटकेत\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : आमदार डॉ. देवराव होळी\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nखाजगी बसची मोटारसायकला धडक, तीन युवक जागीच ठार\nपेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nइंधन दरवाढ सुरूच, नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपये\nआ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकड���न गोळीबार\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nमराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा, विधानसभेत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : खा. अशोकजी नेते\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nब्राह्मोस युनिटमध्ये आयएसआयच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2812", "date_download": "2018-12-12T00:31:09Z", "digest": "sha1:DVEEDM6DMLN3MZ3T7PGBAXS3TEPT46SR", "length": 13344, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही : शरद पवार\nवृत्तसंस्था / मुंबई : आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पव��र यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nदेशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती , २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nप्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nआश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण, आदिवासी समाजातील नागरिकांचा ग्रामीण रुग्णालय , आश्रमशाळेला घेराव\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद, एका नक्षलवाद्याचा खात्मा\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोल��� मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nनक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्णा गजबे यांच्या प्र�\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nअभिनेता चिरंजीवीने प्रेक्षकांसोबत बघितला चित्रपट\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nग्रामोद्योगाची सुरुवात हीच गांधीजींना खरी आदरांजली : सुधीर मुनगंटीवार\nबार चालकाकडून ५० हजारांची लाच रक्कम स्वीकारल्यावरून कोरंभीटोला येथील ग्रामसेवकावर गुन्हा दाखल\nस्टॅंडप इंडिया क्लिनिक व उद्योजकता जागृती अभियान कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा : आमदार डॉ. देवराव होळी\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\n१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \n��ेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\n३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-rain-74510", "date_download": "2018-12-12T01:18:03Z", "digest": "sha1:ZAUHBRJOCOPSNID3KIAXEXKJW7HSK5YQ", "length": 11719, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news rain शहरात वीस मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद | eSakal", "raw_content": "\nशहरात वीस मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nनाशिक - नाशिक शहरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल दुपारपासून कडक ऊन पडले होते. हवेत दमटपणा होता, उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून येऊन पावसाला सुरवात झाली. पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्यावरील विक्रेत्यांची, कालिका यात्रेत आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. 20 मिनिटे दमदार पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने हा पाऊस मोजला असता 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता.\nनाशिक - नाशिक शहरात काल सायंकाळी पाचच्या सुमारास 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काल दुपारपासून कडक ऊन पडले होते. हवेत दमटपणा होता, उकाडाही वाढला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून येऊन पावसाला सुरवात झाली. पाहता पाहता पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्यावरील विक्रेत्यांची, कालिका यात्रेत आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. 20 मिनिटे दमदार पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने हा पाऊस मोजला असता 20 मिनिटांत 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता. शहर व परिसरात कोठेही वीज पडल्याचे अथवा अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nनाशिकच्��ा विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nएकलहरे औष्णिक वीज केंद्रात सौर प्रकल्प\nएकलहरे - राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रात जे २१० मेगावट अथवा कमी क्षमतेचे वीज संच आहेत, ते कालानुरूप बंद करण्यात आले आहेत. त्या संचाच्या जागी सौर...\nलोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात\nपिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू...\nसंभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर\nनाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर...\nनाशिकमधे भाजपला दणका, हिरे कुटूंबिय राष्ट्रवादीत दाखल\nमुंबई : नाशिक जिल्हातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-12T01:01:46Z", "digest": "sha1:WT25JRKRC2FJXF5PFQSZ4W35SFFVZCCK", "length": 7775, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छत्तीसगडमध्ये भाजपाचे “मिशन 65′ साठी तांत्रिक उपाय…. | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nछत्तीसगडमध्ये भाजपाचे “मिशन 65′ साठी तांत्रिक उपाय….\nरायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये भाजपाचे “मिशन 65′ साठी तांत्रिक उपाय सुरू झाले आहेत. छत्तीसगडमधील राजकारणात येणाऱ्या नवनवीन बाबांमुळे राजकीय वातावरण तांत्रिक बाबामय होऊ लागले असून एका तांत्रिक बाबाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा���े मिशन 65 पूर्ण होण्यासाठी तांत्रिक उपाय चालवले आहेत. विधानसभेतील माती आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांचा फोटो घेऊन तांत्रिक रामलाल काश्‍यप गेला महिनाभर तंत्र साधना करत आहेत.\nरामलाल काश्‍यप हे जांजगीर चांपाच्या पामगड विधानसभा क्षेत्रातील मुलमुला गावाचे तांत्रिक आहेत. हे तांत्रिक बाबा भारतीय युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष असून गेली 15-20 वर्षे तांत्रिक उपचार करत आहेत.\nआता ते साधना कलश आणि माती घेऊन साधनापूर्तीसाठी आपल्या आठ साथीदारांसह रायपूर-दिल्ली-श्रीनगर फ्लाईटने अमरनाथ यात्रेला जात आहेत. अमरनाथ येथे रात्री 11 ते 12 पर्यंत केलेल्या साधनेनंतर भाजपाला 65 नाही, तर 66 जागा मिळतील आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांना 4 थ्यांदा मुख्यमंत्री बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि त्यांच्या ,मुख्यमंत्रीपदाला कोणी धक्कासुद्धा लावू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleममता बॅनर्जीना पूर्वी बांगलादेशींना हाकलायचे होते……\nNext articleटेबल टेनिस स्पर्धा : स्वप्नाली नरळे, आर्यन पानसे ज्युनियर गटांत विजेते\n#Live : विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/12-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-18-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-12T00:12:11Z", "digest": "sha1:6XIMF3TY7QXB52OP67FNJHR6HLWQWJOE", "length": 6024, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द\nनवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्‍क्‍यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे.\nजीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमा��� मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्‍क्‍यांच्या टॅक्‍स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिवथर येथील तो अपघात नसुन घातपात\nNext articleनोरा फतेहीने वाढवली मानधनाची रक्कम…\n“रिटर्न’ भरणे होणार आणखी सुलभ\n“रिटर्न’ भरणे होणार आणखी सुलभ\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n750 कर्मचाऱ्यांचा पगार संकटात\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rahata-walking-journey-for-rain-408086-2/", "date_download": "2018-12-12T00:51:08Z", "digest": "sha1:YJMPR3DZMFHTHYCCKRR4HRYTZXY2H6GP", "length": 9280, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पावसासाठी ७५० किमी प्रवास | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपावसासाठी ७५० किमी प्रवास\nपाऊस पडावा म्हणून बिरोबाला पायी दिंडीने साकडे घालणार\nराहाता – पाऊस पडावा, म्हणून कर्नाटक राज्यातील घोडेगिरी येथील बिरोबा देवाला साकडे घालण्यासाठी शिर्डी व परिसरातील शंभर ते सव्वाशे धनगर समाजातील ज्येष्ठ मंडळी पायी दिंडीने निघाले आहेत. दरम्यान, तालुक्‍यासह राज्यात पावसाने दडी मारल्याने राहाता तालुक्‍यातील धनगर बांधवांनी धोतर, बंडी, पागोटे, खांद्यावर घोंगडी व हातात वेळूची काठी असा पारंपारीक वेष परिधान केलेल्या या मंडळींच्या दिंडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.\nसंपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा हवालदिल झाला असून पाऊस पडण्याची वाट तो पाहत आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली. या कठीण परिस्थितीतून देवच वाचवू शकतो. आमचा आमच्या देवावर भरोसा आहे. त्याला साकडे घातले की सार काही आमदानी होईल, असे मत या दिंडीतील 70 वर्षीय चांगदेव बनकर यांनी व्यक्‍त केले. शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, तासगांव, खुडशी, चिंचोली, मायाक्का व घोडेगिरी असा 750 किलोमीटरचा प्रवास पंधरा दिवसाचा आहे.\nदेवावर हवाला ठेवून ते निघाले आहेत. या दिंडीचे जागोजागी स्वागत केले जाते. चहा-पाणी व जेवनाची व्यवस्था केली जाते. कोणत्याही प्रकारची अ��चण येत नाही. तेथे पोहचल्यावर देवाजवळ ढफांचा खेळ व गजनृत्य करुन देवाला साकडे घालून पाऊस पडू दे, म्हणून प्रार्थना केली जाईल. तेथे मुक्काम करुन नंतर माघारी येणार, असे असल्याचे चांगदेव बनकर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिरकोळ वादातून सासूची निर्घृण हत्या\nNext articleजप्त स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती – जितेंद्र आव्हाड\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nखा. गांधी समर्थक उमेदवार चारीमुंड्या चित\nकेडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला बेचिराख\n…अन्‌ गल्लीत मात्र पडला सुवेंद्र\nऊसवाहतूक ट्रॉलीखाली चिरडून मुलाचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://battleforsanskrit.com/marathi-key-debates/", "date_download": "2018-12-12T00:13:05Z", "digest": "sha1:JUWOC6PFFV26LVAFEV5J6DTOW43RSB2C", "length": 37098, "nlines": 136, "source_domain": "battleforsanskrit.com", "title": "Marathi - Key Debates - The Battle for Sanskrit", "raw_content": "\nसंस्कृतच्या ताब्यासाठी चाललेल्या लढ्यातील महत्वाचे मुद्दे\nलेखक : राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : आर. एम. टीम\nसंस्कृत आणि संस्कृती जिवंत आणि पवित्र असण्याबरोबरच मोक्षप्राप्तीचे स्रोत आहेत असे मत ‘द बॅटल फॉर संस्कृत’ (The Battle for Sanskrit) या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. तथापि, आपल्या परंपरेस जोपासणारे+ याविषयी काय करतील त्यावर भविष्य अवलंबून आहे. मोठा परिणाम तेव्हाच घडून येईल जेव्हा खरेखुरे संस्कृत विद्वान आणि भारतातील महत्वाच्या संस्था या कुरुक्षेत्रात बदल घडवण्याच्या हेतूने उतरतील. एका जुन्या उक्तीनुसार, जो आपल्या विचारांन्वये कार्यही करतो तोच पंडित ठरतो (य: क्रियावान: स: पण्डित:). केवळ आरामखुर्चीवर बसून मोठ्या गोष्टी करणाऱ्या पंडितांकडून बदल घडवला जाऊ शकत नाही.\nया पुस्तकाच्या परिणामस्वरूप पुढे येऊ शकणाऱ्या मुद्द्यांची व चर्चांची यादी मी सदर करू इच्छितो. यांपैकी अगदी थोड्या चर्चांमध्येही जर आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, पुरेशी माहिती असणाऱ्या विद्वानांनी भाग घेतला तर ते बाजी पलटवू शकतात. पायाभूत भक्कम ज्ञान आणि वादविवादाचे कौशल्य प्राप्त करून धार्मिक परंपरांचे आत्मविश्वासाने प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ बौद्धिक क्षत्रियांना’ प्रशिक्षित करण्यासाठीही हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच या चर्चांमधून उत्पन्न झालेले ज्ञान शिक्षण, संस्कृती, आरोग्य, धार्मिक बाबी, विदेशनीती आणि प्रसारमाध्यमांमधील योजना तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचवले जावे (अशी माझी इच्छा आहे). पुढील प्रत्येक चर्चेच्या अनुषंगाने मी माझे मत मुद्देसूदपणे मांडले आहे.\nभारताच्या बौद्धिक मांडलिकत्वास विरोध\n१. संस्कृत अभ्यासाच्या अधिकार इतरांकडे सुपूर्द करणे\n‘द बॅटल फॉर संस्कृत’ हे पुस्तक अमेरिकन प्राच्यविद्या (ओरिएंटलिझम्, Orientalism) संशोधकांकडून केले जाणारे शृंगेरी पीठाचे पाश्चात्त्यीकरण टाळण्यासाठी मी चालवलेल्या मोहिमेची फलश्रुती आहे. अशा प्रकारचा (धार्मिक परंपरांच्या) अपहरणाचा प्रयत्न काही अनिवासी भारतीयांच्या आर्थिक पाठबळावर तसेच शृंगेरी येथील उच्च पदस्थांच्या मदतीद्वारे केला जात आहे. यातून आपला अधिकार इतर सभ्यतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींकडे सुपूर्द केला जाण्याची वृत्ती दिसून येते. माझ्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे. पारंपरिक अधिकारांचे खच्चीकरण न करता आपल्या सभ्यतेचा पाया पुनर्जीवित आणि विकसित करण्यासाठी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी भारतविद्येच्या# (इंडॉलॉजी, Indology) पाश्चात्य अभ्यासकांबरोबर हातमिळवणी करताना आपण रणनीती आखणे तसेच त्यांच्याशी सुरक्षित अंतर राखून ठेवणे गरजेचे आहे.\n२. विशेष प्राथमिकता लाभलेली पाश्चिमात्य सार्वभौमिकतेची विचारचौकट अनुसरणे\nसध्या पाश्चात्त्य साधनांद्वारे विकसित विचारसरणी अनुसरण्यासाठी भारतीय विद्वानांना प्रशिक्षित करून त्यांचा वापर केला जाण्याची पद्धत सर्वत्र दिसून येत आहे; यासाठी कित्येक पाश्चात्त्य विचार आणि विचारवंत यांचा वर्षानुवर्षे अभ्यास करून त्यावर प्रभुत्व मिळवावे लागते. त्यामुळे भारतीय संस्कृती, सिद्धांत, परंपरा आणि संप्रदायांतून आढळून येणारी विचारसरणींची साधने बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तथापि, भारतीय सभ्यतेतील रत्ने काबीज करून पाश्चात्त्य संपत्तीत बदलण्यात येत आहेत. मी याचा संबंध अमेरिकन डॉलर हे जगाचे राखीव चलन म्हणून वापरण्याशी लावतो. मी हे सुचवतो की आपण काही परिणामकारक संस्कृत अनुवाद-अयोग्य श्रेणी^, जागतिक बौद्धिक चलनाचा भाग म्हणून भविष्यासाठी तयार कराव्यात.\n३. पौर्वात्यवादाची (ओरिएंटलिझम्, Orientalism) स्थिती\nजरी शेल्डन पोलॉक यांच्या म्हणण्यानुसार आपण पौर्वात्योत्तर काळात राहत असलो तरीही माझे म्हणणे असे आहे की, तो जुना पौर्वात्यवादच आता अधिक प्रभावी अमेरिकन पौर्वात्यवादात रूपांतरित झाला आहे. जुन्या पौर्वात्यवादास मी १.० तर आधुनिक पौर्वात्यवादास २.० असे संबोधतो. आपणांस या विषयावर नक्कीच चर्चा केली पाहिजे की आज शिकवली जाणारी ‘भारतविद्या’ ही अभ्यासशाखा मुख्यत्वे नवीन आणि आधुनिक पौर्वात्यवादाचाच तर प्रकार नाही.\nबौद्ध धर्माचा वापर हिंदू धर्माविरोधी हत्यार म्हणून करण्यास विरोध\n४. बौद्ध धर्माचे हिंदू धर्माशी असणारे नाते\nबौद्ध धर्म खरोखरच हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे का पाश्चात्य विद्वानांच्या सर्वसाधारण समजुतीनुसार बौद्ध धर्म खरोखरच वेदप्रामाण्य नाकारणारा होता का पाश्चात्य विद्वानांच्या सर्वसाधारण समजुतीनुसार बौद्ध धर्म खरोखरच वेदप्रामाण्य नाकारणारा होता का पारंपरिक भारतीय स्रोतांपासून मिळालेले पुरावे सुचवतात की, या दोन्ही धर्मांमधील फरक अतिशयोक्तीने सादर करण्यात आला आहे. वास्तविक, हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख पद्धतींचा जन्म एकाच धर्मप्रेरणेतून झाला असून त्या सर्व समान धार्मिक ठेवा जपतात.\n५. महत्वाच्या हिंदू ग्रंथांचा कालानुक्रम\nब्राह्मणांचे वर्चस्व आणि मौखिक परंपरेमुळे हिंदू धर्मात नाविन्य नव्हते या विचारांवर आधारित शोध प्रबंधांस बळकटी आणण्यासाठी अमेरिकन प्राच्यविद्या संशोधक, बौद्धमताने वेदप्रामाण्य नाकारल्यानेच हिंदू ग्रंथांत नाविन्य आले असे समजावू पाहतात. त्यासाठी ते व्याकरण, पूर्वमीमांसा, रामायण, इ. महत्वाच्या संस्कृत ग्रंथांचा कालानुक्रम सोयीनुसार बदलवून त्यांना बुद्धोत्तरकालीन ठरवतात. असे सर्व ग्रंथ हिंदू धर्माचे बौद्धमतास प्रत्युत्तर होते या दाव्यास ते याद्वारे पुष्टी द���ऊ इच्छितात.\n६. प्राचीन भारतातील लेखनकला\nअमेरिकन प्राच्यविद्या संशोधकांच्या दाव्यांनुसार, बुद्धोत्तरकालानंतर काही शतकांनी भारतात आलेल्या परकीय निर्वासितांनी व बौद्ध धर्म स्विकारलेल्यांनी भारतास लेखनकलेची ओळख करून दिली का या संशोधकांकडून सांगण्यात येणारा भारतीय भाषा आणि संस्कृतीचा संपूर्ण इतिहास, सिंधू – सरस्वती सभ्यतांशी निगडीत उपलब्ध लेखन पुराव्यांना प्रमाण मानत नाही.\nसंस्कृत आणि त्यावर आधारित संस्कृतीच्या (विपर्यस्त) वर्णनास विरोध\nभारतीय मौखिक परंपरेचे महत्व नाकारणाऱ्या विद्वानमतांची आलोचना मी या पुस्तकातून केली आहे. मौखिक परंपरा केवळ भारतीय संस्कृतीच्या पूर्व उत्कर्षासाठीच महत्वाची नसून मानसशास्त्राच्या आगामी विकासासाठी तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत नवीन शाखा निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल असे मी स्पष्ट केले आहे.\n८. भारतीय भाषांचा इतिहास\nअमेरिकन प्राच्यविद्या संशोधक असे मानतात की संस्कृत ही परकीय निर्वासितांकडून भारतात आली असून तिची मूळ अनुवंशिक बांधणी आणि जडणघडण भारतीय प्रादेशिक भाषांपेक्षा वेगळी आहे. ते असा आरोप करतात की अंतिमत: संस्कृत भाषेने प्रादेशिक भाषांवर वर्चस्व मिळवले आणि त्यांवर एकाधिकारशाहीने नियंत्रण ठेवले. ही विवादास्पद धारणा भारतीयांना भाषिक आणि सामाजिक गटांच्या परस्पर संघर्षात ढकलणाऱ्या समकालीन सामाजिक सिद्धांतांमध्ये खोलवर झिरपली आहे. ही धारणा पारंपरिक मताविरोधी आहे ज्यानुसार संस्कृत आणि प्राकृत (जिच्यापासून प्रादेशिक भाषा विकसित झाल्या) हे एकमेकांवर आधारित दोन भाषिक प्रवाह असून त्यांच्या एकत्रित येण्याने ‘वाक्’ ही भाषण प्रणाली बनते असे मानले जाते.\n९. संस्कृत व संस्कृतीतील उपजत सामाजिक अत्याच्यारांच्या आरोपांविषयी\nअधिकाधिक पाश्चात्त्य प्राच्यविद्या संशोधकांनुसार संस्कृत आणि संस्कृतीने भारतातील स्त्रिया, दलित आणि मुस्लीमांशी नेहमीच दुर्व्यवहार व त्यांचे शोषण केले आहे. एखाद-दुसऱ्या घटनेस अनुसरून हा प्रकर्षाने संपूर्ण व्यवस्थेतीलच दोष मानण्यात आला आहे. असे आरोप केले जातात की संस्कृत व्याकरण, वैदिक ग्रंथ आणि शास्त्रे ही यामागची मुख्य कारणे असून; नियमांनी भरलेले हे ग्रंथ बौद्धिक स्वातंत्र्यास प्रतिबंध करतात. पारंपरिक विद्वानांनी ��ोरदार विरोध करावा असा हा दृष्टीकोन/मुद्दा आहे आणि आपण दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.\n१०. नवनिर्मितीचा अभाव असण्याच्या आरोपांविषयी\nयाव्यतिरिक्त करण्यात येणाऱ्या तथाकथित दाव्यानुसार वैदिक दृष्टीकोनांची झापडे लावल्या गेल्याने शास्त्रे खरीखुरी नवनिर्मिती करण्यास आणि व्यावहारिक (भौतिक) विकासास अटकाव करतात. तथापि, या दाव्याविरुद्ध पुष्कळ पुरावे उपलब्ध आहेत जे दाखवतात की भारतीयांनी भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये मोठ्या खुबीने नवीन शास्त्रे निर्माण केली तसेच उपलब्ध शास्त्रांचा वापरही केला. त्यामुळे प्रायोगिक नाविन्य आणि सर्जनशीलतेच्या कमतरतेवरून शास्त्रांना नाकारले जाऊ शकत नाही.\n११. संस्कृतला मृत मानण्याच्या आरोपाविषयी\nसंस्कृत सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच मरण पावली आहे असे सांगणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांविरुद्ध मी मते मांडली आहेत. कृष्णशास्त्री आणि के. एस. कन्नन यांच्यासारख्या पारंपरिक विद्वानांचा संदर्भ मी दिला आहे जे या मुद्द्यावर चर्चा करू इच्छितात.\n१२. संस्कृत आणि संस्कृती धर्मनिरपेक्ष बनवणे\nशेल्डन पोलॉक यांचा गट संस्कृतला धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कारण त्यांच्यामते यज्ञ, कर्मकांड, पूजा, तीर्थक्षेत्रे, व्रतवैकल्ये आणि इतर विविध साधना इ. सर्व आध्यात्मिक चालीरिती जुनाट, अंधश्रद्ध आणि शोषण करणाऱ्या आहेत. अशाप्रकारे पारमार्थिक किंवा आध्यात्मिकतेशी निगडीत सर्व पैलू बाजूला सारून केवळ लौकिक किंवा व्यावहारिक (सांसारिक) क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करणे हा त्या गटाचा एक अत्यंत महत्वाचा हेतू आहे. पारंपरिक बाजूने विचार करणाऱ्यांसाठी हे आपल्या परंपरेच्या अखंडत्वाचे गंभीर उल्लंघन ठरते. अशा संकुचित धर्मनिरपेक्षतेला माझा दृढ विरोध आहे.\n१३. संस्कृतातील काव्याला राजकीय अस्त्र ठरवण्याच्या आरोपाविषयी\nअमेरिकन प्राच्यविद्या संशोधकांचा गट असे नेहमीच मानत आला आहे की काव्यांची (साहित्य) निर्मिती विशेषतः राजांसाठी केली गेली ज्यायोगे त्यांना प्रजेला आपल्या सत्तेच्या प्रभावाखाली ठेवता यावे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे याकडे राजाच्या सत्ताप्रसाराचे एक प्राचीन तंत्र म्हणून पाहण्यात येते. अशा संकुचित दृष्टीकोनाला नक्कीच विरोध केला गेला पाहिजे. काव्याला केवळ राजनीती पुरते मर��यादित ठेवता येणार नाही; त्याद्वारे धर्मनिरपेक्ष तसेच धार्मिक (पवित्र) क्षेत्रांतील सामान्य जनतेसाठी कित्येक सकारात्मक गोष्टी साध्य केल्या गेल्या आहेत.\nराजांमार्फत केले जाणारे शोषणात्मक वर्चस्व चित्रित करणे म्हणजेच राजधर्माला दुर्व्यवहार करणारी शासन व्यवस्था दाखवणे हा रामायणाचा उद्देश आहे का माझे विरोधक रामायणाकडे एका खऱ्याखुऱ्या आध्यात्मिक शोधयात्रेच्या स्वरूपात न पाहता एक राजकीय साधन म्हणून पाहतात. ते असे मानतात की आजतागायत रामायणाचा वापर मुस्लिमांविरोधी शस्त्र म्हणून केला जातो. तथापि, भक्तांचे विचार वेगळे आहेत. ते रामाकडे सर्व शासकांसाठीचा आदर्श म्हणून पाहतात.\nसंस्कृत आणि संस्कृतीवर पुनर्हक्क मिळवणे व त्यांना पुन:प्रस्थपित करणे\n१५. भारतीय ग्रंथांमधून इंग्रजीत वाहणारा एकेरी ज्ञानप्रवाह\nकित्येक शतकांपासून भारतीय भाषांमधील ग्रंथ इंग्रजीत अनुवादित करण्यात आले आहेत परंतु याउलट प्रवाह जवळपास अस्तित्वातच नाही. परिणामस्वरूप, केवळ इंग्रजीच बऱ्याच क्षेत्रांमधील शोध आणि संपर्काची ज्ञानभाषा बनली आहे. संस्कृतने इंग्रजीबरोबर तिच्या स्वत:च्या विचारसरणीने युक्त असे ज्ञानभांडाराचे साधन म्हणून योग्य स्थान मिळवायला हवे. याठिकाणी आपण चीनने त्यांच्या मॅण्डरीन भाषेसाठी तयार केलेल्या रणनीतीपासून शिकू शकतो.\n१६. संस्कृतशी साधर्म्य असणाऱ्या इतर प्राचीन भाषा\nपाश्चात्त्य विद्वान संस्कृतला वारंवार, ते ‘मृत’ समजत आलेल्या लॅटिन भाषेच्या आणि/किंवा अभिजात समजल्या गेलेल्या ग्रीक भाषेच्या गटात वर्गीकृत करतात. आधुनिक भारतीय विद्वान ‘मृत’ किंवा ‘अभिजात भाषा’ अशा तऱ्हेने केले गेलेले संस्कृतचे वर्गीकरण आंधळेपणाने मान्य करतात. पारंपरिक विद्वानांना हे मान्य नाही कारण संस्कृत आणि संस्कृती भूतकाळास नाकारून विकसित झालेली नाहीत तर भूतकाळाशी सातत्य ठेवून आहेत. त्यामुळे आपल्याला संस्कृतचा अभ्यास ग्रीक/लॅटिन भाषांच्या धर्तीवर होऊ न देता संस्कृतला मॅण्डरीन आणि पर्शियन भाषांच्या पंक्तीत बसवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ज्या आजही जिवंत (वापरात) असून आपापल्या भूतकाळाशी सातत्य ठेवून आहेत. आपण चर्चा करण्यासाठी अशा आशियाई देशांतल्या विद्वानांना निमंत्रित केले पाहिजे जिथे मॅण्डरीन, पर्शियन, अरेबिक, हिब्रू आणि जपा���ी भाषांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांना प्राचीन तसेच आधुनिकही समजले जाते.\n१७. संस्कृत अभ्यासाची व्यापकता\nसंस्कृत भाषा आणि त्यातील जुन्या ग्रंथांचा अभ्यास करण्याबरोबरच आधुनिक संशोधन क्षेत्रांतही संस्कृत श्रेणी व पद्धतींचा समावेश तसेच वापर करणे आवश्यक आहे. यात संगणकीय भाषाशास्त्र, परिसर अभ्यास, प्राणीहक्क, वाढत्या वयाची लोकसंख्या आणि कुटुंब व्यवस्था, मेंदू आणि मानसशास्त्र, शिक्षण आणि गतीने शिकण्याची कला (अॅक्सिलरेटेड लर्निंग, accelerated learning), गणित तसेच इतर वैज्ञानिक शाखा, आरोग्य विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश केला जाऊ शकतो. आपण सध्याची बौद्धिक मांडलिकत्वाची संस्था मोडायला हवी ज्यात संस्कृत अशा ज्ञानशाखांपासून वेगळी करण्यात येते, जिथे तिच्याच संपन्नतेची चोरी केली जाते व तिला पाश्चात्त्य नमुन्यांदाखल दाखवले जात पाश्चात्त्य ‘शोध’ म्हणत नवा इतिहास रचला जातो.\n१८. हिंदुंविषयीचा नकारात्मक पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन (हिंदूफोबिया, Hinduphobia) उघडा पाडणे\nजेव्हा एखादा विद्वान अल्लाहचे अस्तित्वच नाकारतो किंवा कुराण अस्सल ईश्वरवाणीचे प्रतिनिधित्त्व करत नाही असा दावा करतो किंवा मुहम्मद हे प्रेषित नव्हते असे मानतो तेव्हा त्यास इस्लामघृणा किंवा इस्लामविषयीचा भयगंड (इस्लामोफोबिया, Islamophobia) म्हटले जाते. हा आरोप तेव्हाही लावला जातो जेव्हा असा विद्वान ‘सकारात्मक’ गोष्टी सांगू पाहतो उदा. अरेबिक भाषा काव्यश्रीमंत आहे, कुराण मानवतेसाठी दीपस्तंभ (पथदर्शक दिवा) आहे, वगैरे. यांपैकी कुठलीही बाजू मुस्लीम मनास समाधान देऊ शकत नाही. एखादी विचारसरणी यहुदी विरोधी ठरताच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. पाश्चिमात्त्य शैक्षणिक दुहेरी मापदंडांपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे कारण त्यांच्याप्रमाणेच आपल्या परंपरेविषयी समान संवेदनशीलता आणि अधिकाराने बोलण्याची परवानगी हिंदूंना नाकारण्यात येते. यामुळेच शेल्डन पोलॉक यांना धक्का बसला जेव्हा मी त्यांच्या कित्येक वैचारिक भूमिका हिंदू धर्मास हानिकारक (हिंदूफोबिक, Hinduphobic) असल्याचे दर्शवले. एखादे कृत्य, प्रकाशन, इस्लाम किंवा हिंदू भयगंडाने प्रेरित किंवा यहुदी विरोधी आहे हे दाखवण्यासाठी आपणांस बरोबरीच्या क्षेत्राची गरज आहे.\nसंस्कृती जोपासणाऱ्या, संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या विद्वानांसाठी ���इनसायडर्स’ (insiders) तर भारतीय संस्कृतीचा अपरंपरागत दृष्टीने विचार करणाऱ्या, संस्कृतीवर श्रद्धा नसलेल्या विद्वानांसाठी ‘आऊटसायडर्स’ (outsiders) अशा संज्ञा पुस्तकात योजल्या आहेत. असे वर्गीकरण करत असताना विद्वानांची नागरिकता, धर्म, जात, वंश, लिंग अशा बाबी बाजूला सारून केवळ त्यांची विचारसरणी लक्षात घेतली गेली आहे. ज्याप्रमाणे सर्व पाश्चात्त्य विद्वान संस्कृतीविषयी अश्रद्ध नाहीत त्याचप्रमाणे सर्व भारतीय विद्वानही सश्रद्ध नव्हेत हे या पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे.\nभारतीय संस्कृती व व्यापक अर्थाने आग्नेय आशियाच्या संस्कृतीचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा\n^ संस्कृत अनुवाद–अयोग्य श्रेणी:\nधर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाही कारण ते मूळ शब्दाचा मथितार्थ किंवा त्यामागील भावना उलगडून दाखवण्यास सक्षम नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13376", "date_download": "2018-12-12T01:01:24Z", "digest": "sha1:Z54XY7YHCQHS2CIAVZ5AVEEHPBDLIQDA", "length": 14795, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुकाराम महाराज : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुकाराम महाराज\n तैसा देव जाला सकळ ॥१॥\nआतां भजों कवणे परी देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥\n नव्हे तरंग निराळा ॥२॥\n तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥५८१\nहा अभंग म्हणजे श्री तुकोबारायांचे पूर्णोद्गार आहेत. साधकावस्था पार करुन बुवा आता सिद्ध झाले आहेत. या सिद्धावस्थेचे काहीबाही वर्णन या अभंगातून बुवा करीत आहेत. काही बाही अशा करता कि आपण सर्वसामान्य जिथे समुद्रपातळीवर उभे आहोत तिथून हे गौरीशंकराचे शिखर सगळेच्या सगळे कसे काय दिसणार आपल्याला \nRead more about श्री तुकोबारायांचे देवदर्शन\nउठुनी पुन्हा उचलतो पाऊली\nनसे साथीला दिसे कुणीही\nरणरण अवघी नसे सावली\nबघुनी सारे राजमार्ग ते\nकधी चालले याच दिशेनी\nदिशा हीच ती नाही चुकली\nकधी मस्तकी उरी सांभाळी\nत्या बोलाच्या साथीने तर\nचालतोच ही वाट निराळी\nआळी पुरवा एक एवढी\nकरी विनवणी माथा लवुनी\nनसेल उत्कट भाव तरीही\nघ्या ओढूनी घ्या हो जवळी\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी .........\nनुकत्याच ��ुकोबांच्या आणि माऊलींच्या पालख्या पुणे मुक्कामी आल्या होत्या तेव्हाचा प्रसंग. संभाजी पुलावरुन बुवांची पालखी येण्याचा अवकाश - कुठल्याशा लाऊडस्पीकरवरुन मोठ्ठा जयजयकार झाला - संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय ....\nआणि बुवांचा एक जोरकस अभंग मनात तरारून उठला ...\nआम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |\nझाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |\nअर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |\nRead more about आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी\nउतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||\nचिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||\nअभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||\nकैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||\nमिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||\nतुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||\nविठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||\nनटनाट्ये अवघें संपादिलें सोंग भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥\nमांडियेला खेळ कौतुक बहुरूप आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥\nस्फटिकाची शिळा उपाधि न मिळे भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥\nतुका म्हणे आम्ही या जनाविरहित होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥५६४\nRead more about बहुरुपी तुकोबा \nदिशाभूल आपली आणि तुकोबांचीही \nदिशाभूल आपली आणि तुकोबांचीही \nया जगात दिशाभूल कोणाची होत नाही - माझी, तुमची, सर्वांचीच - इतकेच काय प्रत्यक्ष तुकोबांचीही दिशाभूल झालेली ते या अभंगात सांगताहेत ...\n आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥\nविठोबा लोभ असों देई आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥\n आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥\nतुका म्हणे दिशा भुलों फिरोन पायापाशीं आलों ॥३॥अभंगगाथा ५१०||\nRead more about दिशाभूल आपली आणि तुकोबांचीही \nलागेल बा ||१ ||\nजाणे पडे ||४ ||\nभामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर\nजगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...\nRead more about भामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर\nअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघता���. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-12T01:51:51Z", "digest": "sha1:PORRV4SVML7RVGCLEJ7KBPB55CRENXS3", "length": 35148, "nlines": 160, "source_domain": "mazespandan.com", "title": "जागतिक राजकारण Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nएका आईला अखेरचं पत्र..\nप्रस्तुत लेख हा योगेश दामले यांनी मराठीत अनुवादित केला आहे. मनाला विषण्ण करून टाकणारा हा लेख वाचून कळते कि आपण आपल्या देशात किती सुखी आहोत . इराणी आणि तिथल्या स्त्रियांना बेबंद कायद्यांच्या बेड्यांमध्ये इतके जखडून ठेवले आहे, कि स्वतःवर बलात्कार करणाऱ्या माणसाला ठार करण्याला बाईला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते .\nरेहाना जब्बारी. तुमच्या-आमच्या वयाची इराणी मुलगी. आपल्यावर चालून आलेल्या बलात्कार्‍याला मारल्यामुळे तिला फासावर लटकवण्यात आलं. इराणी दंडविधानात ‘क़िसा’ कलमं आहेत (जशास तसा शेवट). या कलमाखाली रेहानाची फाशी ठरली.\nफाशीची तारीख एप्रिल 2014 ठरल्यावर मायलेकींना एक तास भेटू देण्यात आलं. तेव्हांही आईने रेहानाला फाशीबद्दल सांगितलं नसल्याचं पत्रातून कळतं. पुढे या शिक्षेविरुद्ध जागतिक मोहीम आणि 20,000 सह्या पुढे आल्यावर शिक्षा ऑक्टोबरपर्यंत टळली.\nतिथे, मयताच्या कुटुंबाने खुन्याकडून रोख भरपाई पत्करली तर फाशी रद्द करण्याची तरतूद आहे. इराणी न्यायमंत्र्यांना या ‘सुखांताची’ आशा होती. पण मयताच्या कुटुंबाने ती भरपाई नाकारली, आणि अखेरीस रेहानाला चार दिवसांपूर्वी फासावर लटकवलं.\n‘त्या’ शेवटच्या भेटीनंतर रेहानाने आपल्या आईला, शोलेहला लिहिलेल्या या शेवटच्या पत्रात मन मोकळं केलंय.\nक़िसा कलमांना सामोरं जायची पाळी आल्याचं आज मला कळलं. माझा ग्रंथ आटोपतोय, आणि हे तूच मला कळवू नयेस, हे मला लागलंय. मला याची कल्पना यावीशी तुला वाटत नाही तुझ्या आणि बाबांच्या हातांवर ओठ टेकवायची ती माझी एकुलती संधी तू का घालवलीस\nया जगात 19 वर्षं सुरळीत ग��ली. त्या काळरात्री खरंतर माझंच मरण यायला हवं होतं. माझा देह एखाद्या रस्त्यात पडला असता, पोलीस तुला ओळख पटवायला घेऊन आले असते, आणि तिथेच तुला माझ्यावर बलात्कार झाल्याचंही कळलं असतं. माझ्या खुन्याकडे सत्ता-संपत्ती असल्याने तो निर्धास्त सुटला असता, आणि तूही उरलं आयुष्य लाजेत आणि त्रासात घालवून मेली असतीस. प्रश्नच मिटला\nपण इथेच घात झाला. माझा देह रस्त्यावर पडला नाही, तो जिवंतपणीच एविन जेलच्या थडग्यात- तिथल्या कोठडीत सडला, आणि तिथूनही शहर-ए-रायच्या कारागृहात रवाना झाला. आपण सगळं स्वीकारून निमूट रहावं. मृत्यूपलिकडेही आयुष्य आहे हे तूही जाणतेस.\nआपण या जगात काहीतरी अनुभवायला, शिकायला येतो, आणि प्रत्येक जन्माचा एक हेतू असतो ही तुझीच शिकवण आहे. मी हे शिकले, की आपल्याला प्रसंगी लढावं लागतं. माझ्यावर चाबूक ओढणार्‍या माणसाला थोपवायला एक गाडीवाला पुढे आला, आणि तोंडावर चाबकाचा फटका खाऊन तोच जिवाला मुकल्याचं तू मला सांगितलंस. एखाद्या तत्वासाठी जीव ओवाळायचीच ती शिकवण होती.\nशाळकरी वयातही, “संघर्षाच्या-तक्रारींच्या प्रसंगातही बाईने बाईसारखं राहावं” हे तू शिकवलं होतंस. आमच्या वर्तनाकडे तुझा किती रोख असे हे आठवतंय ना तुझा अनुभवच चुकीचा होता. मी गोत्यात पडले तेव्हां ही शिकवण माझ्या कामी आली नाही. कोर्टात सगळ्यांसमोर मला सराईत खुनी आणि गुन्हेगारासारखंच रंगवलं गेलं. मी टिपं गाळली नाहीत. मी रडले-भेकले नाही, कारण कायद्यावर माझा विश्वास होता.\nमाझ्यावर करूनसवरून साळसूद असल्याचा ठपका पडला. आठव, मी डासांनाही मारत नसे, झुरळांचीही शेंडीच पकडून त्यांना लांब टाकत असे. पण सगळ्यांसमोर मी खुनी ठरले. जनावरांशी माझी धिटाई पुरुषीपणा समजली गेली, पण मला पुरुषी ठरवतांना माझी लांबलचक-रंगलेली नखं पाहायची तसदीही जजसाहेबांनी घेतली नाही.\nअशा न्यायमूर्तींकडून न्यायाची अपेक्षा करणारा खरंच प्रचंड आशावादी असावा. त्यांना हे जाणवलंच नाही की माझे हात एखाद्या खेळाडूसारखे घट्टे पडलेले नाहीत. ज्यावर प्रेम करायला तू मला शिकवलंस, त्या देशाला मी नकोशी झाले होते. चौकशीदरम्यान नाही-नाही ते शेलके शब्द मला रडवत होते तेव्हांही माझ्यासाठी कुणीच धावून आलं नाही. माझ्या सौंदर्याची शेवटची खूण- माझे केस भादरल्यानंतर- मला 11 दिवसांचा एकांतवास फर्मावण्यात आला.\nशोलेह- हे वाचून ��डू नकोस. तुरुंगाच्या पहिल्या दिवशी एका म्हातार्‍या शिपायाने माझ्या नटव्या नखांसाठी मला मारलं, मी समजून चुकले की या युगात ना देखणेपणाची किंमत आहे, ना वैचारिक सौंदर्याची, ना सुंदर अक्षराची, ना दृष्टिसौंदर्याची, ना मंजूळ आवाजाची.\nआई, माझी विचारसरणी बदलल्येय, पण त्यात तुझी चूक नाही. हे लांबणारं मनोगत मी एकांच्या हवाली करत आहे, जेणेकरून तुला न कळवता मला संपवलं, तर हे तुझ्यापर्यंत पोचावं. माझी एव्हढीच एक खूण तुझ्याकडे राहील.\nमरण्यापूर्वी एकच मागते. हा एक हट्ट तुला जमेल तसा, आणि जमेल तितका पुरव. हा हट्ट या जगाकडे, या देशाकडे आणि तुझ्याकडे करत आहे. तो पुरवायला तुला वाट वाकडी करावी लागेल.\nही शेवटची इच्छा लगेच लिहीत आहे. न रडता ऐक. हे माझं मागणं कोर्टापर्यंत पोचव. तुरुंगाधिकार्‍यांच्या मंजुरीशिवाय हे असलं पत्र बाहेर पडू शकणार नाही, म्हणून तुला पुन्हा माझ्यापायी त्रास होईल. पण या एका मागणीसाठी तुला हातही पसरावे लागले तरी माझी हरकत नाही. माझा हा हट्ट पुरवायला हात पसर, पण माझ्या जिवाची भीक मागायला हात पसरू नकोस.\nमाझे आई, प्राणापलिकडचा माझा तो हट्ट हा आहे, की मला मरून मातीत सडायचं नाही. माझ्या डोळ्याची किंवा तरूण हृदयाची माती होऊ नये. मी फासावर गेल्यागेल्या माझं हृदय, मूत्रपिंड, डोळे, हाडं, वापरता येण्याजोगा एकूण एक अवयव गरजूंकडे पोचता व्हावा. माझे अवयव पावलेल्यांनी मला ओळखावं, माझ्यावर फुलं उधळावीत किंवा माझ्यासाठी गार्‍हाणं मागावं अशीही माझी इच्छा नाही.\nमी मनापासून तुला सांगतेय, माझं थडगं बांधून त्यावर रडत-कुढत बसू नकोस. मी गेल्याचे काळे कपडे घालू नकोस. माझा पडता काळ विसरायचा प्रयत्न कर. मला वार्‍याच्या हवाली कर.\nजगाने आपल्यावर प्रेम केलं नाही. माझ्या नशिबाशी त्यांना देणंघेणं नव्हतं. मी नशिबावर हवाला सोडून मृत्यूला कवटाळतेय. देवाच्या कचेरीत मी इन्स्पेक्टरांवर फिर्याद भरणार आहे. इनस्पेक्टर शामलू, कनिष्ठ न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती… जिवंत असतांना मला मारणार्‍या, मला ओरबाडणार्‍यांवर मी फिर्याद करणार आहे.\nनियंत्याच्या दरबारात मी डॉ. फ़र्वन्दींवर, क़ासेम शाबानींवर, जाणते-अजाणतेपणी, खोटारडेपणाने माझे हक्क तुडवणार्‍या, आणि आभासाला वास्तव मानून न्याय सुनावणार्‍या सर्वांवर खटला भरेन.\nमाझे कोमलहृदयी माते, त्या जगात आपण फिर्यादी असू, आणि इथे फिर्यादी असलेले तिथे आरोपी असतील. पाहूयात, देवाच्या मनात काय आहे. मला तुझ्या कुशीत मरायचं होतं. I love you.\nमूळ फार्सितल्या ह्या पत्राचा हा इंग्रजी अनुवाद.\nनवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन\nनवी विश्वव्यापी वसाहतवादी ताकद:चीन\nचीनचे राष्ट्रपती झी झिनपिंग ह्यांनी २०१३ मध्ये ‘One Belt One Road’ ही घोषणा केली. सिल्क रोड इकोनोमिक बेल्ट SERB व मेरीटाइम सिल्क रोड MSR द्वारे संपूर्ण जग इंफ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून व्यापारासाठी जोडण्याचा विचार मांडला.SERB हा जूनी राजधानी Xi’an पासून जगाला जोडत व्हेनिसपर्यन्त (इटली)असुन MSR ने सागरामार्गे संपूर्ण पृथ्वीभोवती विळखा घालण्याची तयारी आहे. माओच्या ‘लीप फॉरवर्ड मार्च’ आणि 1970मध्ये सत्तेेत असलेल्या दंग झिओफंगची’गो वेस्ट पॉलीसी’; हयांचे एकत्रीकरण.\nनिर्यांत आधारित अर्थव्यवस्था असल्याने सतत नवे मार्केट शोधणे गरजेचे आहे.इंफ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात लागणारे बांधकाम साहित्य,अतिरिक्त उत्पादन वाढ़वलेले सीमेंट व स्टील, इतर कच्चा माल व कामगार हेही बहुतांशी चीनीच वापरून त्याच बाजारात चीनी माल विकायला लावणे व तिथल्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवणे;हेही आलेच. पुढे लष्करी व आर्थिक ताकदीने तिबेट किंवा इंग्रजांनी भारताचा घेतला,तसा घास गीळायचा. दादाभाई नौरोजिंनी मांडल्याप्रमाणेच आर्थिक नि:सारणाचा हा सिद्धान्त असल्याने आर्थिक लाभ प्रचंड होणार.उदा:केनियात मोम्बासा-नैरोबी रेल्वे, मालाची वाहतूक करायला सुरु करतोय. देखरेखिचे कंत्राटामुळे अनेक वर्ष त्या जनतेचा पैसा लूटत राहणार.असाच ग्वादर बंदराचा 40 वर्षांचा करार असून,त्याचा नौदलासाठीही वापर करता येणार आहे.\nसामान्य दर्जाच्या वस्तुपासुन,उच्च कोटीच्या तंत्रज्ञानापर्यन्त सर्वच निर्यात करण्यासाठी शेती, दळणवळण यांसारखे 10 क्षेत्र निवड़ले आहेत.हया रणनितिला’मेड ईन चायना 2025′ नाव असून; स्वतःची ओळख world factory ते world power अशी निर्माण करायची आहे,ज्यात manufacturing process सोबतच innovative products सुद्धा असतील. ‘माणसासोबत माणसाला जोड़णे’,हा चांगुलपणाचा मुखवटा दाखवतो कि सॉफ्टपॉवर चा महत्वाचा सहभाग राजकीय वातावरण तयार करण्यात राहील.हयाच प्रकारे हिन्दी-चीनी भाई-भाई चा नारा देत विश्वासघाताने केलेले आक्रमण देश अजूनही विसरला नाही.दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने अनेक देशांना प्रचंड पैसा दिला,पाठबळ दिले,विकास करून दिला व स्वतःच्या हातातील खेळणे करुन दादागीरी सुरु करणेे.सॉफ्ट पॉवर म्हणजे नेमके हेच.ड्रैगन ची धोरणे त्यापेक्षाही आक्रामक असून जगालाच वसाहत बनवणे ही मनीषा आहे. उदा:ल्हाओस मध्ये पहाड़ फोडून 6 बिलियन $ची, आशियातिल आठ देश जोडणारी 260 मैलाची रेल्वे असो किंवा पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येत असलेले पॉवर प्लांट असो;पुढे यांचा वापर आज पेक्षाही जास्त होणार.\n१ ट्रिलियन $ ची गुंतवणुक, पैसा कुठून उभारणार\nयुरोपबाबत:ब्रसेल्स ला जाउन चीनी राष्ट्रपतींनी OBOR मध्ये असणाऱ्या प्रकल्पात आम्ही युरोपात गुंतवणूक करायला तयार असल्याचे सांगितले.चीन-यूरोपीय महासंघात डिजिटल सहकार्य करार झाला. अमेरिकेच्या इंटरनेट मधिल वर्चस्वाला धक्का देण्यासाठी OBOR ला चीनी ब्रॉडबॅंडची जोड़ देणे,ट्रांस साइबेरियन लिंक वर हंगेरी ला लॉजिस्टिक हब च्या रुपात बघणे, ग्रीक च्या आर्थिक दिवाळ-खोरीचा फायदा उचलून स्वतः ला मोक्याच्या अश्या एथेंस पोर्टमध्ये प्रस्थापित करून रेड सी-एथेंस-मध्य पूर्व असा डाव आहे.मुख्यत्वे किनारीभागतिल ही ठिकाणे असून त्याद्वारे रॉटरडॅम चे डच पोर्ट, जर्मनीतील हैम्बर्ग ने यूरोपमध्ये पसरणे असेही मनसुबे आहेत. सांस्कृतिक संबंध व शैक्षणिक उपक्रम हया नावाखाली कम्युनिझमचा प्रसार करणे; ‘कम्युनिस्ट पार्टी च्या 9 कोटी सदस्यांनी लवकरात लवकर मानत असलेला धर्म सोडावा’,असा धमकीवजा सल्लाही झी झीनपिंग ह्यांनी नुकताच दिला आहे.\nजगासाठी: 2008 च्या जागतिकमंदितुन अद्याप न सावरलेला अमेरिका,यूक्रेन प्रकरणानंतर आर्थिक बोज्यात असलेला रशिया,दहशत- दिवाळखोरी ने त्रस्त असलेला यूरोप हयांनी निर्माण केलेली पोकळी ड्रैगन व्यापत आहे.अमेरिका व सहयोगी देश OROB कडे सावध दृष्टिकोनातुन बघत आहेत.हया कम्युनिस्ट महत्वाकांक्षेला पायबंद म्हणून बघितल्या जाणाऱ्या ट्रांस पैसिफिक पार्टनरशिपमधुन अमेरिकेने काढ़ता घेतलेल्या पायामुळे चिनला आजतरी अटकाव करणारा,विश्व व्यापारावर इतका छाप सोडणारा दूसरा तुल्य पर्याय हा गरीब, अविकसित,महासत्तांच्या संघर्षात त्रस्त देशांच्या नजरेपुढ़े येत नाही.एकीकडे ‘अमेरिका फर्स्ट’ हा जप करणारा ट्रम्प तर दुसरीकडे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्था,रोजगार,व्यापार व गुंतवणुक सगळ्यांना मदत क��णारा चीन हया चित्रातिल फरकामुळे अनेक देश OBOR मध्ये शामील होत आहेत. ADB नुसार आशियात इंफ्रास्ट्रक्चर गरज व पुरवठा हयात वार्षिक तुट ही 800बिलियन$आहे;ही जागा व्यापण्यास चीन सक्षम आहे. चीनी धोरणाद्वारे मिळणाऱ्या कर्जार्ची प्रक्रियाही अतिशय सुलभ असून आर्थिक सुधारणा झाल्यास व्यवसाय व वाणिज्य वाढेल,रोजगार निर्मितितुन प्रादेशिक एकात्मता वाढ़ेल हा विचार सहभागी होणाऱ्या देशांचा आहे.\nभारतासाठी:आशियात एकमेव आव्हान असणाऱ्या भारताला,हिन्दी व अरबी महासागरातुन घेरण्याची चिनची योजना आहे.इंडोनेशियामध्ये जकार्ता-बांडुंग हे 142 किमी वेगवान रेल्वेचे सुरु झालेले काम,ग्वादर पोर्ट तसेच श्रीलंकेतील महिंद्रा राजपक्षे पोर्ट त्याचेच प्रकार.MSR मध्ये कोलकाताही मांडलेला आहे,ज्यास भारताने अजुन मान्यता दिली नाही.\nचीन पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC)भारताचा भाग असलेल्या पण पाकव्याप्त असलेल्या कश्मीरमधून जात असल्याने,भारत हया OBOR बैठकीतमध्ये सहभागी झाला नाही.भारताच्या पाचपट अर्थव्यवस्था असलेला चीन,’भारताचे सर्व शेजारी सहभागी होत असताना भारताने सहभागी न होणे म्हणजे एकाकी पडणे’,असे सांगतआहे.\nOROB हा आशीयाची सुपर पॉवर बनण्यात,भारतापुढील सर्वात मोठा अडथळा. पाण्याप्रमाणेच चीन भारतास जमिनीवरही एकटा पाडण्यास उत्सुक आहे.तसे होणे भारतास परवडण्यासारखे नाही कारण त्याने चिनचा प्रभाव मध्य पूर्व व मध्य आशियातही वाढ़ेल. भारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे,ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.\nभारता पुढील काही पर्याय:\nभारत व जापान ने संकल्पित केलेला आशिया आफ्रिका समुद्री मार्ग सुरु केला जाउ शकतो;जो आफ्रिका खंडासोबत भारताला,दक्षिण आशिया व व दक्षिण पूर्व आशियाला जोड़तो.OBOR मध्ये जोडलेले 60 देश सोडून इतर देशांचा समुह तयार करण्याचा प्रयत्न लोकशाहीवादी देशांनी करावा.भारत RCEP किंवा APEC पैकी एक समूहात सुद्धा सदस्य होउ शकतो;अनुषंगाने तडजोडी ह्या आल्याच….\nनिवृत्त IFS अधिकारी श्याम सरन म्हणतात,”मोठ्या बाजारपेठांत आपले संबंध वाढ़वणे व असलेले सुदृढ़ करणे तर अनिवार्य आहेच पण सोबतच अंडमान व निकोबार ला मालदीव,सिंगापुर सारखे दर्जेदार बनविणे, छाबहार बंदराचा वापर करून इराण मार्गे मध्य आशियाला जोडणारे रस्ते/रेल्वे मार्ग बांधणे,श्रीलंकेच्य��� पुर्वेला असणारे त्रीनकोमलाए हे बहुतांश तमिल भाषीक राहत असलेले बंदर एनर्जी व ट्रांसपोर्ट हब म्हणून विकसित करणे,मेकांग-गंगा तसेच सितवे-मिझोरम (कलादान प्रकल्प)सारखे आणखी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणे,प्रोजेक्ट मौसम सुरु करणे(हयास चिनही OBOR मध्ये समाविष्ट करुन घेण्यास तयार आहे);असे बरेच पर्याय भारतापुढ़े आहेत.\n60 देश आपल्या कवेत घेऊन लाल साम्राज्यावरुन कधीच सूर्य मावळणार नाही;असा बंदोबस्त करायचे ठरवले आहे.पूर्वी यूरोपियन देशांनी आशिया व आफ्रीकेला आपली वसाहत करुन साम्राज्य विस्तार केला होता,आग ओकत प्रचंड वेगाने सगळे जग आपल्या ताब्यात घेण्याची ड्रैगनची महत्वाकांक्षा मात्र पिढ़यान पीढ़यांच्या गुलामीनंतर रक्त सांडवुन,बलिदाने देऊन काही दशकांपूर्वीच स्वातंत्र्य मिळवलेल्या अनेक देशांतील समाजमन हेलकावुन टाकणारी आहे. आर्थिक व व्यापारी संबंधांचे घनदाट जाळेच सुरक्षिततेची खात्री देते;हाच इशारा आजच्या युगातील सर्वात मोठी वसाहतवादी शक्ती असलेला चीन देत आहे.\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T00:27:29Z", "digest": "sha1:KKOKKIMR6LICFOSM3SB7SWHLU3KLVB6N", "length": 11845, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "नेहा धुपियाच्या प्रेग्नन्सीबाबत वडिलांकडून स्पष्टिकरण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome मनोरंजन नेहा धुपियाच्या प्र��ग्नन्सीबाबत वडिलांकडून स्पष्टिकरण\nनेहा धुपियाच्या प्रेग्नन्सीबाबत वडिलांकडून स्पष्टिकरण\nकाही दिवसांपूर्वीच्या “वेडिंग सिझन’मध्ये नेहा धुपिया आणि अंगद बेदीने गुपचूप आणि तितक्‍याच घाईघाईने लग्न केल्याची बातमी आली होती. या लग्नाला एवढी घाई का झाली, असा प्रश्‍न अनेकांकडून उपस्थित केला जाऊ लागला. नेहा आणि अंगद बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. नेहा प्रेग्नंट असल्यामुळेच हे लग्न विशेष गाजावाजा न करता उरकावे लागले, असे बोलले जाऊ लागले होते. या विषयावर नेहाकडूनही कोणतीही कॉमेंट नव्हती. त्यामुळे गॉसिप फॅक्‍टरी जोरात सुरू झाली होती. अशातच नेहाचे वडील प्रदीप धुपिया यांनी नेहा प्रेग्नंट नसल्याचे स्पष्टिकरण देऊन हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.\nनेहा आणि अंगद यांना लवकर लग्न करायचे होते. दोघेही आपापल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप बिझी असतात. त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. तयारीसाठी खूप वेळ गेला असता. म्हणून दोन्ही कुटुंबियांच्या सहमतीने एका कॉम्प्लेक्‍समध्ये लग्न करायचा निर्णय घेतला गेला. लोकांना आपल्या सोयीनुसार अशा गोष्टींचे अर्थ काढायचे असतात. त्यात काहीही तथ्य नसते.\nनेहापेक्षा अंगद दोन वर्षांनी लहान आहे. याशिवाय बांद्रयात त्या दोघांना रात्रीच्यावेळी भटकताना बघितले गेले होते. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. यामुद्दयावरूनही पब्लिकने नेहाला ट्रोल करायला सुरुवात केली होती. यावर अंगद बेदीने ट्‌विटरवरून टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला हेच शिक्षण दिले गेले आहे का. तुम्ही पृथ्वीवरचा कचरा आहात. तुमच्या या बाष्कळ बडबडीमध्ये अनेकांना रस असेल, म्हणूनच आपल्या देशाची बदनामी होत असते.’ अशा शब्दात अंगदने ट्रोल करणाऱ्यांना गप्प केले आहे.\nलग्नानंतर लगेचच अंगद आणि नेहा दोघेही एका चॅरिटी शो मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. तिकडेच हनीमून संपवून ते परत येतील. अंगद पुन्हा कामानिमित्त अमेरिकेला जाणार असून एका एजन्सीच्या माध्यमातून तो नेहाच्या कामाचीही व्यवस्था करणार असल्याचे समजले आहे. बिशनसिंग बेदी यांच्या या मुलाने करिअर म्हणून क्रिकेट न निवडता बॉलिवूड निवडले आहे. मात्र त्याला अद्याप इंडस्ट्रीमध्ये जम बसवता आलेला नाही.\nविरोधकांच्या एकीनंतर भाजपाला मिळणार ‘एवढ्या’ ��ागा\nऋषी कपूरना सून म्हणून हवी आलिया\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-12T00:11:34Z", "digest": "sha1:F4ALHTG3DEOPPENJJWRGEBJOQEI6HH5F", "length": 8836, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रॉडक्‍ट लीडरशिपमधून बदलत्या मार्केटशी समन्वय साधा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्रॉडक्‍ट लीडरशिपमधून बदलत्या मार्केटशी समन्वय साधा\nलोणी काळभोर- पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण न घेता आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. जगात नव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक फेरबदल होत आहेत. प्रॉडक्‍ट लीडरशिपमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापकांमध्ये नेतृत्व कौशल्याची निर्मिती करत बदलणाऱ्या मार्केटशी समन्वय साधणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिपचे संचालक प्रा. डॉ. पिंकेश शहा यांनी केले.\nएमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मीटकॉम) आणि इन्स्टिटट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिप यांच्या वतीने आयोजित प्रॉडक्‍ट लीडरशिप कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, प्रा. डॉ. विवेक सिंग, प्रा. छबी सिन्हा आदी उपस्थित होते.\nडॉ. शहा म्हणाले, कंपनीच्या योजना तयार करणे आणि अंमलबजावणी कौशल्ये विकसित करण्यासाठी या शिक्षणाचा लाभ होणार आहे. कंपन्यांमध्ये कार्यकारी भूमिकांसाठी आवश्‍यक असलेल्या नेतृत्व क्षमतांना सक्षम करण्यासही यामुळे मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेंडच्या साह्याने बदलणाऱ्या मार्केटशी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. आमचा प्रोग्राम व्यावसायिकांना शिकण्याचा आणि त्यांना सक्षम करण्यास मदत करतो. नवीनतम तंत्रज्ञानातून जास्त लाभ कंपन्यांना व्हावा हा यामागील हेतू आहे.\nप्रा. सुनीता कराड म्हणाल्या, इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिप आणि एमआयटी मिटकॉमच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे. भविष्यातील गरज ओळखून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. वैयक्‍तिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि कंपन्यांचे हित साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या पद्धतीनुसार आपण बदलणे आवश्‍यक आहे. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजीज शेख आणि प्रा. प्राची अहिरराव यांनी केले. प्रा. छबी सिन्हा यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमुस्लिम समाजातर्फे आरक्षणाची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ram-mandirira-completed-50-percent-work/", "date_download": "2018-12-12T00:13:15Z", "digest": "sha1:QAC5M2BUZAT6AHKFNLQ7QOE6VJXA5OSC", "length": 10416, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राममंदिरासाठीचे काम 50 टक्के पूर्ण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराममंदिरासाठीचे काम 50 टक्के पूर्ण\nकारसेवकपुरममध्ये 1990 पासून सुरू आहे; काम निधी आणि कारागिरांच्या तुटवड्यामुळे काम थंडावले\nअयोध्या – अयोध्येत राम जन्मभूमी न्यासाच्यावतीने सुरू असलेल्या कारसेवकपुरम मधील कार्यशाळेत सुरू असलेले राम मंदिरासाठीचे काम सध्या थंडावले आहे. पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने आणि कारागिर आणि कलाकारांच्या कमतरतेमुळे या कामात खंड पडला आहे, असे या कार्यशाळेच्या प्रभारींनी सांगितले.\nया कार्यशाळेमध्ये 1900 पासून मंदिरासाठीचे काम सुरू आहे. या कारसेवकपुरममध्ये प्रस्तावित राममंदिराची लाकडी प्रतिकृतीही एका काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आली आहे. देशभरातून येणारे हजारो भाविक ही प्रतिकृती औत्सुक्‍याने पहात असतात. अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक गाईडकडून कारसेवकपुरममधील ही कार्यशाळा आवर्जुन दाखवली जाते. या कार्यशाळेचे प्रभारी 72 वर्षीय अन्नू भाई सोमपुरा यांनी येथील दगड आणि तासलेल्या दगडांच्या राशी दाखवल्या. हे दगड लवकरच मंदिराच्या रचनेमध्ये सहज बसवता येऊ शकतील, असे तासले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.\nया कार्यशाळेतील दगड फोडण्याचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंत लागणारे दगड येथे तयार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या प्रकरणी अनुकूल निकाल लागणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास पायाभरणीच्या कामाला सुरुवात होईल, असे सोमपुरा यांनी सांगितले. आराखड्यानुसार राममंदिर 268 फूट लांब, 140 फूट रुंद आणि 128 फूट उंच असणार आहे. मंदिरामध्ये एकूण 212 खांब असणार आहेत. मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर 106 खांब असतील. प्रत्येक खांबावर 16 मूर्त्या कोरलेल्या असतील. हे कोरीव काम कारागिरांनी पूर्ण केलेले आहे.\nमंदिरासाठी दगड उपलब्ध होत आहेत. त्यावर कोरीव काम आणि मंदिराची उभारणी 4-5 वर्सात पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. मंदिराच्या पूर्वतयारीचे काम सध्या भाविकांच्या देणग्यांच्या आधारे सुरू होते. मात्र आता या देणग्या पूर्वीप्रमाणे मिळत नाहीत. सध्या कारसेवकपुरममधील कार्यशाळेत दोन कारागिर आणि दोन मजूर काम करत आहेत. काही जण काम सोडून गेल्याने ही संख्या कमी झाली आहे. 1990 साली येथे 150 जण काम करत होते. राज्यघटनेच्या चौकटीच्या आधीन राहून लवकरात लवकर राम मंदिराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे उत्तर प्रदेशातील प्रवक्‍ते शरद शर्मा यांनी सांगितले. या कामाचा निवडणूकीशी काहीही संबंध नाही. हा बहुप्रतिक्षित विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nNext articleभिवंडीत जमिनीच्या वादातून भररस्त्यावर एकाची हत्या\nकाँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग; भाजपाने आत्मपरिक्षण करावं – संजय राऊत\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\nराहुल गांधींना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे अनोखे गिफ्ट\n#Live : विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\nमिझोराममध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव\nतेलंगणामध्ये टीआरएला सत्ता राखण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/Corporate-Announcements.asp", "date_download": "2018-12-12T01:02:19Z", "digest": "sha1:L2D4GNYPABNJEMBH6RJFUGBVYXUVOOHZ", "length": 25672, "nlines": 245, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Corporate Announcements Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - ��ईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहितीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nतारीख 10.05.2018 रोजी आयोजित विश्लेषकांच्या/गुंतवणूकदारांच्या सभेचे अनुसूची/परिपत्र\nतारीख 7 मे 2018 पासून लागू सुधारित एमसीएलआर\nतारीख 31.3.2018 रोजी समाप्त होणा-या सहामाहीकरिता अर्ध-वार्षिक कम्युनिकेशन\nतारीख 04.05.2018 रोजी आयोजित बोर्ड सभेचे निष्कर्ष\nतारीख 04.05.2018 रोजी आयोजित बोर्ड सभेची अधिसूचना\nटियर 2 बाँडसचे रिडम्प्शन/विमोचन (आयएनई 457ए09132)\nतारीख 7 एप्रिल 2018 पासून लागू सुधारित एमसीएलआर\nबँकेतील रु.3173 कोटीच्या भांडवल वृद्धीबदल्यात भारतसरकारला भागांचा हिस्सा\nएटी1 बाँडच्या रिडम्प्शन/विमोचनावर मुद्दल व व्याजाचे प्रदान\nतारीख 7 मार्च 2018 पासून लागू सुधारित एमसीएलआर\nटियर 2 बाँडसचे रिडम्प्शन/विमोचन (आयएनई 457ए09132)साठी रेकॉर्ड डेट\nरेग्युलेटरी इव्हेंटच्या अंतर्गत बेसल III कम्प्लायन्ट एटी1 बाँडस् वरील एक्सरसायजिंग कॉलकरिता अधिसूचना\nरेग्युलेटरी कॉल ऑप्शन्सकरिता इन्फर्मेशन मेमोरँडम्स\nरेग्युलेटरी इव्हेंटच्या अंतर्गत एटी1 बाँडसच्या कॉल ऑप्शन्सकरिता रेकॉर्ड डेट\nएटी1 बाँडसच्या कॉल ऑप्शन्सकरिता रेकॉर्ड डेट\nचीफ रिस्क ऑफिसरचा नियुक्ती\nतारीख 7 फेब्रुवारी 2018 पासून लागू सुधारित एमसीएलआर\nबाँड्स (आयएनई457ए09125)वरील व्याजाचे प्रदान\nतारीख 31.01.2018 रोजी आयोजित बोर्ड सभेची अधिसूचना\nबाँड्स (आयएनई457ए09125 आणि457ए09132)वरील व्याजाचे प्रदान\nतारीख 7 जानेवारी 2018 पासून लागू सुधारित एमसीएलआर\nभागधारक संचालकाच्या निवडणुकीकरिता वृत्तपत्र अधिसूचना\nतारीख 03.01.2018 रोजी आयोजित बोर्ड सभेचा निष्कर्ष\nबाँड (आयएनई457ए09199)वरील व्याजाचे प्रदान\nतारीख 03.01.2018 रोजी आयोजित बोर्ड सभेची अधिसूचना\nस्टॅट्युटरी सेंट्रल ऑडिटर्सची नियुक्ती\nतारीख 27.12.2017 चा संप स्थगित\nतारीख 27.12.2017 च्या संपाची सूचना\nबाँडधारकांना व्याजाचे देय (आय़एनि457ए08043)\nपुनरावर्ती एमसीएलआर तारीख 07 डिसेंबर 2017 पासून लागू\nतारीख 22 ते 24 नोव्हेंबर 2017 रोजी ऍनलिस्ट / संस्थात्मक गुंतवणूकदारांची सभा\nऍनलिस्ट/संस्थात्मक गुंतवणूकदारांची सभा तारीख 20 ते 21 नोव्हेंबर, 2017 रोजी आयोजित\nतारीख 30.09.2017 रोजी समाप्त होणा-या कालावधीचा अर्धवार्षिक अहवाल\nऍनलिस्ट/संस्थात्मक गुंतवणूकदारांची सभा तारीख 14 ते 17 नोव्हेंबर, 2017 रोजी आयोजित\nऍनलिस्ट/संस्थात्मक गुंतवणूकदारांची सभा तारीख 13 नोव्हेंबर, 2017 रोजी आयोजित\nतारीख 07 नोव्हेंबर 2017 पासून पुनर्विलोकित एमसीएलआर लागू\nतारीख 10.11.2017 रोजी आयोजित बोर्ड मीटिंगची सूचना\nबाँड्स वरील व्याजाचे देय (INE457A09207)\nपुनरावलोकित एमसीएलआर तारीख 07 ऑगस्ट 2017 पासून लागू\nतारीख 03.10.2017 च्या बॉण्डसवर व्याजाचे देय\nतारीख 07 सप्टेंबर 2017 पासून सुधारित एमसीएलआर\nदराचे पुनरावलोकन -- 30.08.2017\nदराचे पुनरावलोकन -- 30.08.2017\nतारीख 22 ऑगस्ट 2017 रोजी संपाची अधिसूचना\n07 ऑगस्ट 2017 पासून सुधारित एमसीएलआर\nआयपीडीआय टियर I बाँडस् (आयएनई457ए09124)चे रिडेम्पशन\nतारीख 31.07.2017 रोजी आयोजित बोर्ड मीटिंगची अधिसूचना\nएमसीएलआरचे टियर II बाँडस् (आयएनई457ए09116)चे रिडेम्पशन\n07 जून 2017 पासून सुधारित एमसीएलआर\nटियर II बाँडस् (आयएनई457ए08035) वरील व्याजाचे देयक\n07 जून 2017 पासून लागू असलेला पुनरावलोकित एमसीएलआर\nशासकीय नामांकित संचालकाची नियुक्ती\nदि.31.03.17 रोजी संपणा-या अर्ध वर्षीय काळाचे कम्युनिकेशन\n07 जून 2017 पासून लागू असलेला पुनरावलोकित एमसीएलआर\n07 जून 2017 पासून लागू असलेला पुनरावलोकित एमसीएलआर\nशेअरहोल्डर संचालकांच्या निवडणुकीच्या विशिष्ट तारखेबद्दल सूचना\nदिनांक 04 मे 2017 रोजी आयोजित मंडळाच्या सभेचा वृत्तांत\nदिनांक 04 मे 2017 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nरिडेम्प्टेशन टियर II बाँड्स (INE457A09108)\nरिडेम्प्टेशन टियर II बाँड्स (INE457A09090)\nदिनांक 24 मार्च 2017 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nजून 2017 पासून लागू असलेला पुनरावलोकित एमसीएलआर\n28 फेब्रुवारी 2017 च्या संपाची सूचना\nसंशोधित एमसीएलआर 07 फेब्रुवारी 2017 पासून लागू\n07 फेब्रुवारी 2017 च्या संपाची अधिसूचना\nटियर II बाँड्स (आयएनई457ए09173) वरील व्याजाचे देय\nटियर II बॉण्डस वर व्याजाचे देय\nतारीख 31/01/2017 रोजी आयोजित बोर्ड मीटिंगची सूचना\nएटी I बॉण्डस वर व्याजाचे देय\nपुनर्विक्षित एमसीएलआर तारीख 07/01/2017 पासून लागू\nस्टॅट्युटरी सेन्ट्रल ऑडिटरची नियुक्ती\nएटी I बॉण्डसचे इश्युअन्स\nतारीख 30.11.2016रोजी समाप्त होणा-या सहामाहीकरिता सहामाही कम्युनिकेशन\nतारीख 05.11.2016 रोजी आयोजित बोर्ड सभेची अधिसूचना\nसुधारित एमसीएलआर तारीख 01.10.2016 पासून लागू\nएमडी आणि सीईओ यांच्या नेमणुकी\nतारीख 12.08.2016 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nतारीख 13 जुलै 2016 रोजी आयोजित संपाची सूचना\nविश्लेषकांच्या / संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सभेचे सादरीकरण\nतारीख 12.05.2016 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nप्रस्तावना -- मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (एमसीएलआर) तारीख 01 एप्रिल 2016 पासून लागू\nतारीख 29 फेब्रु 2016 रोजी आयोजित संपाची सूचना\nतारीख 10.02.2016 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nएआयबीईए तर्फे संपाची सूचना\nस्टॅट्युटरी सेंट्रल ऑडिटर्स यांची नेमणूक\nबँकेचे बाँडस् बॉरोइंग व सीओडीच्या रेटिंगची पुनर्निर्मिती\nतारीख 04.11.2015 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nतारीख 12.08.2015 रोजी आयोजित मंडळाच्या सभेची सूचना\nनोंदणी व ट्रान्सफर एजन्ट यांच्या बदलाची सूचना\nबँक ऑफ महाराष्ट्रच्या अप्रकाशित दरांबद्दल पद्धती व प्रक्रिया यांच्या संहिता बँक ऑफ महाराष्ट्र संवेदनात्मक माहिती\nबँक ऑफ महाराष्ट्र (भाग आणि सभा) नियामक 2004\nगृहकर्जाकरिता \"डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए\"\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53119", "date_download": "2018-12-12T00:34:47Z", "digest": "sha1:4TG46G5TQSLDIY653WKC7B5T4ELOL2E5", "length": 5432, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दोडक्याच्या सालींची ओली चटणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दोडक्याच्या सालींची ओली चटणी\nदोडक्याच्या सालींची ओली चटणी\nसाहित्य : अर्धी वाटी दोडक्यांची सालं, अर्धी वाटी शेंगदाणे,अर्धी वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,अर्धी वाटी कोथिंबीर,५-६ लसणाच्या पाकळ्या,थोडीशी कांदा व लसणाची पात,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,मीठ व एक चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर\nकृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करून थोडेसे पाणी घालून चटणी वाटून घ्या.\nदोडक्याच्या / दुधीच्या साली,\nदोडक्याच्या / दुधीच्या साली, तीळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, लिंबाचा रस व साखर ------- मिक्सरला फुर्र\nकेश्वे, हे लै भारी लागतं आई\nकेश्वे, हे लै भारी लागतं\nआई त्या साली तव्यावर जराश्य अकुरकुरीत भाजून घेते\nआमच्याकडे पण साली तेलात\nआमच्याकडे पण साली तेलात परतूनच करतात. आता असा प्रकार करून बघायला हवा.\nमस्त.. काका खुप दिवसानी\nमस्त.. काका खुप दिवसानी रेसीपी आली तुमची.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/1104/Schemes-and-Programs", "date_download": "2018-12-12T00:17:26Z", "digest": "sha1:QGN23QZLXGII2LFMIUP63L7IEFVZBVZI", "length": 2579, "nlines": 50, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "योजना आणि कार्यक्रम-वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nम���ाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nतुम्ही आता येथे आहात :\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: ०५-१०-२०१६ | एकूण दर्शक: ५४०१६ | आजचे दर्शक: १८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pleasure-fulfilling-fathers-dream-pooja-ranavat-113081", "date_download": "2018-12-12T01:51:02Z", "digest": "sha1:WASNI3TJ4K6ERLNYQY4KKHHJIO2UDRYM", "length": 14297, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pleasure of fulfilling father's dream- Pooja Ranavat वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद - पूजा राणावत | eSakal", "raw_content": "\nवडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद - पूजा राणावत\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपुणे - स्वतःवर विश्‍वास ठेवून, कष्ट घेतल्यास यश हे हमखास मिळतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जायचे ध्येय निश्‍चित केलं होतं. मी प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्नं होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद सर्वाधिक आहे, अशा शब्दात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूजा राणावत हिने भावना व्यक्त केल्या.\nपुणे - स्वतःवर विश्‍वास ठेवून, कष्ट घेतल्यास यश हे हमखास मिळतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जायचे ध्येय निश्‍चित केलं होतं. मी प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्नं होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद सर्वाधिक आहे, अशा शब्दात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पूजा राणावत हिने भावना व्यक्त केल्या.\nपूजाने देशात 258 वा क्रमांक मिळविला आहे. पुण्यात वाढलेल्या पूजाने सेंट ऍन्स शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर राज्यशास्त्रात पदव्युत्तर (एम. ए) शिक्षण घेतले. पूजाला \"माय पार्लमेंट फेलोशिप' ही मिळालेली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून संसदीय काम आणि त्यातील बारकावे समजल्याचे पूजा सांगते. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे ध्येय तिने निश्‍चित केले होते. राणावत परिवारात खरंतर व्यवसायाची पार्श्‍वभूमी आहे. मात्र, तिने प्रशासकीय सेवा क���ण्याचे ठरविले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.\nपूजा म्हणते, \"\"मला शाळेत असल्यापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मी प्रशासकीय सेवेतील अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्नं होते. त्यांचे स्वप्नं पूर्ण करण्यात मला यश आल्याचा आनंद आहे. आई-वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट आज सार्थकी लागले.''\n\"\"आमच्या संपूर्ण परिवारात व्यवसायाची पार्श्‍वभूमी आहे. मारवाडी-जैन समाजात मुली खूप कमी प्रमाणात सरकारी सेवेत आहेत. पूजाने यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आमच्या समाजातील मुलीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. पूजा आठवीत असल्यापासून मी तिला प्रशासकीय सेवेविषयी सांगायचो. माझं स्वप्नं तिने प्रत्यक्षात आणल्याचा आनंद आहे.''\n- दिनेश राणावत (पूजाचे वडील)\n‘कृषी’च्या पदव्युत्तर प्रवेशाची सीईटी मार्चमध्ये\nपुणे - राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी...\nआरोग्य विद्यापीठाचे पथक धडकले मेडिकलमध्ये\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक...\nसातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू...\nस्वप्नील मालपोटेच्या शिक्षणाची वाट सुकर\nटाकवे बुद्रुक - शिक्षणासाठी मदतीची साद घालणाऱ्या स्वप्नील मालपोटेला सामाजिक संस्था, दानशूर आणि गृहिणींनी मदतीची हात दिला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील...\nजिल्ह्यात मुख्याध्यापक बिंदूनामावली त्रुटींच्या गर्तेत\nसातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२...\nविद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार प्राध्यापिका निलंबित\nसिडको( नाशिक) : उत्तमनगर येथील कर्मवीर वावरे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विक्रांत चंद्रभान काळे (वय19) या विद्यार्थ्याच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/04/12/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-12T01:49:14Z", "digest": "sha1:MZCOFJDH32NMEDPPRR7J7AYBHDKKXZTE", "length": 21731, "nlines": 160, "source_domain": "mazespandan.com", "title": "चांगली व्यक्ति कशी ओळखावी? - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nचांगली व्यक्ति कशी ओळखावी\nव्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात). चेहर्‍याचे सौन्दर्य, वेशभूषा, शरीराची प्रमाण बद्धता, सौन्दर्य प्रसाधंनांचा वापर यावरून व्यक्तीच्या चांगले वाईट पणाची कल्पना केली जाते. बहुतांशी ती चुकीची निघते हा भाग वेगळा पण…\nव्यक्तीगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर एकाच व्यक्ति प्रसंगानुरूप चांगली वाईट असू किंवा ठरू शकते. आपला पैसा, शिक्षण, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचा वापर योग्य वेळी, योग्य काली, योग्य स्थळी करणारी व्यक्ति सर्व साधारणपणे चांगली या सदरात मोडते.\nअचूक निर्णायशक्ती आणि पारख याबाबतीत जी व्यक्ति पारंगत असेल ती चांगली व्यक्ति म्हणवून घेण्यास पात्र आहे कारण गरजवंत कोण हे ठरवता येत नसेल तर हा चांगुलपणा बहुदा वाया जाण्याची पर्यायाने काहींच्या नजरेत हा चांगुलपणा व्यक्तीच्या चांगुलपणाशी निगडीत राहत नाही.\nआपली चूक प्रांजळपणे काबुल करून माफी मागण्याची आणि दुसर्‍याच्या चुकीबद्दल त्याला माफ करण्याची ज्याची तयारी आहे ती व्यक्ति विविध प्रसंगी चांगली म्हणूनच ओळखली जाते. क्षमा करण्यासाठी आणि मागण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर भावनिक आणि/किंवा व्यावहारिक नुकसान होते त्याबद्दल खंत न बाळगण्याची खबरदारी घ्यायला लागत असल्याने हा निकष जरा जास्ती महत्वाचा आहे.\nवक्तशीरपणा, काटेकोरपणा, आत्मस्तुति, पोकळ डामडौल किंवा सामर्थ्याचे प्रदर्शन न करण्याने व्यक्तीची गणना चांगल्या व्यक्तींमध्ये होते. त्यांच्या बद्दल एक किमान विश्वासाची भावना कायम राहते आणि त्याविरुद्ध मत प्रदर्शन करणार्‍यांना परस्पर त्या व्यक्तीबद्दल खात्री दिली जात असेल तर ती व्यक्ति चांगलीच असली पाहिजे.\nजबाबदार पालक, पाती/पत्नी किंवा कौटुंबिक घटक म्हणून आपली जबाबदारी सदैव ध्यानात ठेवणारी, आपला धार्मिक किंवा पारंपरिक आचार विचार आपल्या पुरता मर्यादित ठेवणारी, बिकट प्रसंगात तारतम्याने वागणारी, सामाजिक भान किंवा जबाबदारीच्या प्रसंगी पळ न काढणारी, आधुनिकतेच्या नावाखाली बेबंद वागण्याला नकार देणारी, पण नव्या बदलांना स्वीकारण्याची मानसिकता जपणारी, जुनं तेच सोनं हा अट्टाहास न धरता काळाची पाऊले ओळखुन वाटचाल करण्यात कमीपणा किंवा पराभव न मानणारी व्यक्ति चांगली म्हणायला हरकत नाही.\nसरकारी कर, सरकारी सेवांचा मोबदला, देण्याबद्दल जागरूक आणि आभारी असणारी, हक्काइतकीच कर्तव्यांच्या बाबतीत आग्रही असणारी, कायद्याचे नितिंनियमांचे कसोशीने पालन करणारी आणि ते पाळल्यामुळे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे किंवा मोडण्यामुळे आपण कोणीतरी विशेष गुणवत्ता धारक आहोत असे न मानणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nआपला स्वभाव, मत, कृती, उपस्थिती, गैरहाजेरी यांपैकी कशाचाही उपद्रव समाजाला होणार नाही याची जाणीव किंवा तारतम्य चांगल्या व्यक्तीकडे असले पाहिजे. अगदी तुमचा वेष, कायिक आणि वाचिक प्रतिक्रिया प्रसंगानुरूप योग्य नसल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोचू शकतो.\nआपण किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तिचा अपमान किंवा उपमर्द, शारीरिक इजा, आर्थिक फसवणूक या बाबतीत संयमित शब्दात आणि संयमित, कायदेशीर प्रकारे प्रतिवाद करण्यास कुचराई न करणारी व्यक्ति, अकल्पित किंवा आणीबाणीच्या प्रसंगी समोरच्या व्यक्तिचा स्वतः वरचा ताबा तुटत असला तरी त्याचा भावनोद्रेक समजून घेऊन शांत करणारी व्यक्ति, मत बनवण्या पूर्वी सगळ्या शक्यता विचारात घेण्याची तयारी असलेली व्यक्ति बहुतांशी लोकांच्या मतांनी चांगली म्हणावी लागेल.\nव्यक्तीगत, कौटुंबिक, आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर आपल्या करतव्यांप्रती दक्ष असणारी, अपुर्‍या ज्ञानाने किंवा माहितीवर आधारित संभ्रम किंवा निर���धार भीती न पसरवणारी व्यक्ति, आपल्या अपयशाची किंवा परिस्थितीची योग्य कारण मीमांसा करून त्यावरून बोध घेताना इतरांच्या यशाबद्दल, उत्कर्षाबद्दल कडवट प्रतिक्रिया किंवा निंदा न करता उलट आपल्याशी संबंधित नसलेल्यांच्या यशाबद्दलही योग्य ते श्रेय त्याला देवून आनंदी होणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nउक्ति आणि कृतीत अंतर न ठेवणारी किंवा कमीत कमी अंतर ठेवणारी आणि सामर्थ्याचा अनुचित वापर न करणारी व्यक्ति चांगली व्यक्ति म्हणून घ्यायला पात्र आहे.\nचांगल्या व्यक्तीचे निकष किंवा लक्षणं खरं म्हणजे आणखी खूप सांगता येतील पण एखाद्या समाजोपयोगी कामात व्यक्तिशः पदरमोड करून सुरुवात करणारी आणि ठराविक टप्प्या पर्यन्त त्याला मूर्त रूप देऊन योग्य वेळेला त्यातून स्वतःला वेगळे करून घेण्याची आणि ते कार्य संस्थात्मक अगर वैयक्तिक पातळीवर सुद्धा इतरांच्या हातात (योग्य असतीलच असं नाही ) सोपवून त्या कार्याच्या यशापयशाचा स्वकेंद्रित डांगोरा न पिटणारी, कार्य विपुलतेमुळे निर्माण झालेले परस्पर संबंध किंवा विविध क्षेत्रातल्या, सत्तेतल्या, प्रभावशाली लोकांशी असलेल्या प्रासंगिक किंवा वैयक्तिक संबंधांबद्दल ज्यांना फार काही विशेष किंवा अप्रूप वाटत नाही पण या व्यक्तींना अशा कामासाठी चालना द्यायला लावण्याची ज्यांची ताकद आहे अशा व्यक्ति चांगल्या म्हणता येतील.\nएका विशिष्ट क्षणी अनेक लोकांची मनःस्थिती एका विशिष्ट अशा नीतीमत्तेच्या आणि जबाबदारीच्या पातळीवर सामूहिक रित्या गेली असेल तर संख्यात्मक दृष्ट्या तेव्हाढ्या सगळ्या व्यक्तींची गणना तेव्हड्या क्षणांपूरती चांगल्या लोकात करावी लागेल किंवा कोणत्याही बिकट, आणीबाणीच्या प्रसंगी विशिष्ट अशा व्यक्तीची किंवा समूहाची गरज अधोरेखित होणे ही गुणात्मक दृष्ट्या चांगल्या व्यक्तीची व्याख्या आहे. अशा प्रसंगी त्या व्यक्तीची शारीरिक, आर्थिक ताकद दखलपात्र नसेल पण त्यांचं मनोबल अशा प्रसंगात कधीही डळमळीत होत नाही याचा अनुभव ज्यांच्या बाबतीत इतरांना आलेला असेल त्यांच्या दृष्टीने अशी व्यक्ति किंवा व्यक्ति समूह चांगल्या व्यक्ति म्हणून सर्वमान्य होतात.\nआपल्या वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा, शिक्षणाचा, संपत्तीचा प्रभाव खूप मोठ्या समाज मनावर टाकणार्‍या व्यक्ति जेंव्हा ही ताकद समजाच्या अत्यावश्यक पण जबाबदारी कोणाची ह्या सनातन प्रश्नावर अडून बसलेल्या सेवेसाठी, बिन तक्रार उपयोगात आणतात किंबहुना ही ताकद अशा तर्‍हेने उपयोगात आणणे हे आपले प्रधान कर्तव्य मानते ती व्यक्ति चांगली म्हणावयास काहीही प्रत्यवाय नाही. कारण त्यांचे अनुयायी विभिन्न पंथांचे, मतांचे आणि गुणवगुणांचे प्रतिंनिधि असतात पण त्यांना एकाच एक प्रेरणेने कार्य प्रवण करणे हे निश्चितच चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. आणि त्या व्यक्तीकडे पर्यायी म्हणिण नव्हे तर अधिकारी म्हणून पहिले जाते.\nप्रसंगोपात यांपैकी एखादा किंवा जास्तीत जास्त निकष पळणारी कोणतीही व्यक्ति त्या त्या काळापुरती चांगली व्यक्ति ठरू शकते. चांगली व्यक्ति म्हणून न ओळखली जाणारी व्यक्ति एखाद्या विशिष्ट क्षणी अशी एखादी कृती करते की त्यामुळे समजाच्या बर्‍याच मोठ्या भागाला बर्याच काळापर्यंत दिलासा मिळतो. ही उत्स्फूर्तता अनाकलनीय आणि क्षणिक असली तरी तिचा आविष्कार त्या व्यक्तीच्या तेव्हढ्या काळा पुरत्या चांगुलपणाचा पुरावा असतो.\nथोडक्यात चांगली व्यक्ति ही कल्पना आणि वस्तुस्थिती दोन्ही सापेक्ष असली तरी वरील निकषांमध्ये स्वतः ला जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त वेळा बांधून ठेवू शकणारी व्यक्ति ही चांगली अशी सामान्य व्याख्या करूया.\nअर्थात या सगळ्या निकषांपैकी प्रसंगोपात आवश्यक ते निकष किंवा यातले जास्तीत जास्त निकष पाळू शकणारी व्यक्ति तरी व्यवहारात पाहायला मिळेल अशी अशा करूया.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n← ळ’ अक्षर नसेल तर माझी निवड चुकली तर नाही ना\n2 thoughts on “चांगली व्यक्ति कशी ओळखावी\nमानसाचे मन कस आहे हे ओळखन खुप अवघड आहे\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%83-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82/", "date_download": "2018-12-12T00:17:47Z", "digest": "sha1:WKTAATU6366KGHIKDSXAAUPDUA2XYQPX", "length": 5756, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रिपल तलाकः विधेयक मंजूर झाल्यानंतर वाटली मिठाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रिपल तलाकः विधेयक मंजूर झाल्यानंतर वाटली मिठाई\nऔरंगाबाद – भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ट्रिपल तलाकविरोधी विधेय�� मंजूर झाल्यानंतर शहरात मिठाई वाटली. येथील क्रांतीचौक भागात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.\nयावेळी मुस्लिम महिलांनी एकमेकांना मिठाई भरुन मुस्लिम महिलांची जोखडातून सुटका झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सरकार घेत असलेले निर्णय देशातील नागरिकांच्या हिताचे असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी यावेली म्हटले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleघटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; अमेरिकन ओपन\nNext articleपायाभूत सुविधांसाठीची प्रकल्प संख्या वाढणार\nतिहेरी तलाक अध्यादेश म्हणजे लोकशाहीची हत्या\nतिहेरी तलाक अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nतिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान\nराज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक लटकले\nतिहेरी तलाक विधेयकामध्ये आता जामिनाचीही तरतूद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-12T01:25:02Z", "digest": "sha1:WRXPFQ4UK7U4INNDCIAGTUA4II4VNHJ7", "length": 11704, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोषारोपपत्र अर्धवट असल्याने मला जामीन द्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदोषारोपपत्र अर्धवट असल्याने मला जामीन द्या\nअॅड.गडलिंग यांची मागणी : इलेक्ट्रॉनिक क्लोनकॉपी नसल्याचे दिले कारण\nपुणे – पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या अनुषंगाने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र सोबत न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेली इलेक्‍ट्रॉनिक क्‍लोनकॉपी जोडलेली नसल्याने दोषारोपपत्र अर्धवट आहे. त्यामुळे मला जामीन देण्यात यावा तसेच दोषारोपपत्राची इलेक्‍ट्रॉनिक क्‍लोनकॉपी मिळावी अशी मागणी आरोपी अॅड.सुरेंद्र गडलिंग यांनी विशेष सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात सोमवारी केली.\nदरम्यान, याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपींच्या घर झडती दरम्यान हार्डडिस्क, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. दोषारोपपत्रात महत्वपूर्ण डाटाची कागदपत्रे ती साक्षांकित करुन देण्यात आली आहे. जप्त केलेल्या हार्डडिस्कचा डाटा 25 टीबी असून एका हार्डडिस्क मधील कागदपत्राच्या पाच छायांकित कॉपी करणे यास वेळ लागत आहे. पुणे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा आ��ि कलिना प्रयोगशाळा यांच्याकडून जसे इलेक्‍ट्रॉनिक डाटा कागदपत्रे उपलब्ध होतील तशी ती देण्यात येतील. दरम्यान, सरकारी वकील उज्वला पवार यांनी सांगितले की, अद्याप एफएसएल कडून पोलिसांना अंतिम अहवाल सादर झालेला नाही. आत्तापर्यंत तपासाच्या अनुषंगाने ज्या गोष्टींवर तपासाची कमान उभी आहे ती महत्वपूर्ण कागदपत्रे दोषारोपपत्रा सोबत देण्यात आली आहे. दरम्यान, गडलिंग यांनी यावर आक्षेप घेत 17 एप्रिल रोजी माझ्या घरावर छापा टाकून इलेक्‍ट्रॉनिक डाटा पोलिसांनी जप्त केला, त्यानंतर एक महिन्यात त्यांना एफएसएलची कॉपी मिळाली मात्र, आम्हाला याबाबत कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यास विलंब करत असल्याचा आक्षेप घेतला.\n22 नोव्हेंबरला जामीन अर्जांवर सुनावणी\nपोलिसांनी अटक केलेले अॅड.सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, रोना विल्सन व महेश राऊत यांनी जामीन मिळावा याकरिता न्यायालयात अर्ज केला आहे. याप्रकरणी सदर संशयित आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद केला असून सुरेंद्र गडलिंग 22 नोव्हेंबर रोजी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडणार आहे. याचदिवशी संबंधित चौघांच्या जामीन अर्जावर सरकारी वकील उज्वला पवार या पोलिसांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान, अरुण परेरा या आरोपीने त्याला तपास अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा अर्ज न्यायालयात केला होता. याबाबत सरकारी वकील परेरा यांचे वकीलांना त्यांची बाजू मांडणारा अर्ज देणार असून त्यावर न्यायालयात पुढील काळात सुनावणी होणार आहे.\nतिघांच्या कोठडीत तीन डिसेंबर पर्यंत वाढ\nसीपीआय माओवादी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याचे कारणावरुन पोलिसांनी अॅड.सुधा भारद्वाज, अरुण परेरा, व्हर्णन गोन्साल्वीस यांना अटक केली आहे. सध्या तिघे न्यायालयीन कोठडीत असून त्यांची मुदत सोमवारी संपुष्टात आल्याने, पोलिसांनी तिघांची न्यायालयीन कोठडी मुदत 14 दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केल्याने संबंधित तिघांचा तीन डिसेंबर पर्यंत कारागृहातील मुक्काम वाढला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअस्वच्छता करणाऱ्या 289 जणांवर कारवाई\nNext articleएफआरपी कमी देणाऱ्या कारखान्यांची चौकशी सुरू\nपोलिसांना करायचा आहे जप्त केलेल्या डेटामध्ये हस्तक्षेप\nमाओवाद्यांशी संबंध नसल्याचा गडलिंग यांचा न्यायालयात युक्‍तीवाद\nएल्गार परिषदेच्या दहा जणांवर दोषारोपपत्र\nकोठडीतील दुर्गंधीबाबत अॅड. गडलिंग यांची तक्रार\n“एफआरपी’ प्रश्‍नी स्वाभिमानीची न्यायालयात धाव\nमृत्यू झाल्यावर बंदीला रुग्णालयात नेणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%2520%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-12-12T01:14:56Z", "digest": "sha1:3W2SF5OMKR4WS3UVMISRPGMJRGV2YJ6X", "length": 27494, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (11) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (23) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove अनिल देसाई filter अनिल देसाई\nशिवसेना (27) Apply शिवसेना filter\nमुख्यमंत्री (22) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (20) Apply महाराष्ट्र filter\nउद्धव ठाकरे (19) Apply उद्धव ठाकरे filter\nनिवडणूक (16) Apply निवडणूक filter\nजिल्हा परिषद (15) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (15) Apply देवेंद्र फडणवीस filter\nसुभाष देसाई (13) Apply सुभाष देसाई filter\nमहापालिका (12) Apply महापालिका filter\nचंद्रकांत पाटील (9) Apply चंद्रकांत पाटील filter\nजयकुमार गोरे (9) Apply जयकुमार गोरे filter\nजलसंधारण (9) Apply जलसंधारण filter\nराष्ट्रवाद (9) Apply राष्ट्रवाद filter\nनारायण राणे (8) Apply नारायण राणे filter\nसंजय राऊत (8) Apply संजय राऊत filter\nआदित्य ठाकरे (7) Apply आदित्य ठाकरे filter\nप्रकाश जावडेकर (7) Apply प्रकाश जावडेकर filter\nवंदना चव्हाण (7) Apply वंदना चव्हाण filter\nकॉंग्रेस (6) Apply कॉंग्रेस filter\nपत्रकार (6) Apply पत्रकार filter\nराजकारण (6) Apply राजकारण filter\nएकनाथ शिंदे (5) Apply एकनाथ शिंदे filter\nनगरपालिका (5) Apply नगरपालिका filter\nरावसाहेब दानवे (5) Apply रावसाहेब दानवे filter\nविनायक राऊत (5) Apply विनायक राऊत filter\nविनोद तावडे (5) Apply विनोद तावडे filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nपृथ्वीराज चव्हाण (4) Apply पृथ्वीराज चव्हाण filter\nसातारा (4) Apply सातारा filter\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. हा दौरा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, याची कल्पना असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेश...\nखटाव-माणमध्ये विधानसभेची रंगीत तालीम\nवडूज - खटाव-माण तालुक्‍यांत गेल्या काही दिवसांत झालेल्या कार्यक्रमांतून आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. भाजपतर्फे टेंभू योजनेच्या कामाचे भूमिपूजन, ‘राष्ट्रवादी’ने माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा साजरा केलेला वाढदिवस व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी...\nबैलाने तोरण मारण्याचा शर्यती बिदाल मध्ये उत्साहात संपन्न\nमलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील 'बिदाल' हे शेतीप्रधान गाव. या गावात गेली कित्येक वर्षांपासुन बैलाच्या तोरण मारण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. ६० वर्षांपासुन सुरु असलेला हा तोरणाचा खेळ...\nभाजपच्या नेत्यांची मापे काढू नका - अनिल देसाई\nम्हसवड - दुसऱ्याची पोरं सांभाळणाऱ्यांनी व दुसऱ्यांच्या पोरांचे बारसं घालणाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांची मापे काढू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ,...\nमाणमध्ये जलसंधारणाचे आदर्श काम : डॉ. राजेंद्रसिंह राणा\nमलवडी - ज्याच्या डोळ्यात पाणी आहे तोच पाण्याचे काम करु शकतो. माणवासीयांच्या डोळ्यात पाणी असल्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राला आदर्श ठरेल असे जलसंधारणाचे काम करु शकला असे गौरवोद्गार जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी काढले. दहिवडी (ता.माण) येथे टीम पाणी माण व समस्त ग्रामस्थ माण आयोजित श्रमसन्मान सोहळा...\n‘डीसीसी’ची नोकरभरती होणार ऑनलाइन\nसातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती वादग्रस्त ठरल्याने शासनाने त्यावर बंदी घातली होती. सातारा, नगरसह अनेक जिल्हा बॅंकांची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे आता सहकार विभागाने नोकरी भरती प्रक्रियेला चाप लावला आहे. यापुढे जिल्हा बॅंकांतील नोकरभरती ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा आदेश...\nउरमोडीचे पाणी मोफत मिळणार\nमलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी ���ंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन...\nओणनवसेत शाळेला वादळाचा तडाखा\nदाभोळ - ओणनवसे (ता. दापोली) गावातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. इमारतीचे सर्व पत्रे उडाले असून सुमारे तीन लाख ५३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्‍याला सतत दोन दिवस कडकडाटासह पावसाने झोडपले. आज सकाळी वादळी वाऱ्याने ओणनवसे येथील श्री...\nएकहाती सत्तेसाठी पदवीधर निवडणूक महत्वाची - आदित्य ठाकरे\nमहाड : आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्या दृष्टिने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी व या निवडणूकीतही विजय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले. कोकण...\nकुडाळात उद्या शिवसेनेचा पदवीधर मेळावा\nकुडाळ - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाचा जिल्हास्तरीय पदवीधर मेळावा ८ ला सकाळी ११ वाजता येथील महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली...\nचंद्रकांत पाटलांची आश्वासनपूर्ती, उरमोडीचे पाणी वडजलमध्ये\nमलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली. अनिल देसाई...\nरखडलेले सिंचन प्रकल्प होतील पूर्ण - चंद्रकांत पाटील\nवडूज - आघाडी शासनाने रखडविलेल्या सिंचन योजना व अन्य अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर सध्याच्या युती शासनाचा भर आहे. त्यामुळे उरमोडी, जिहे-कठापूर व इतर शेती पाणी योजनांची कामे नजीकच्या काळात तातडीने पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वडूज परिसरातील विविध...\nपाणीसाठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध केला जाईल - चंद्रकांत पाटील\nमलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...\nसांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत गंभीरपणे...\nजनतेच्या लढ्यात, नेत्यांची साथ\nमलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे. आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व सातारा जिल्हा...\nस्थायी समिती सदस्यत्वावरून शिवसेनेतील गटबाजी उफळली\nनाशिक : महापालिकेत सत्तेच्या पदांवर प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण असले तरी शिवसेनेच्या दोन सदस्यांना सलग दुसऱ्या वर्षी स्थायी समिती सदस्यत्वावर कायम ठेवल्याने शिवसेनेत गटबाजी निर्माण झाली असून विशेषता महिला नगरसेविकांनी आक्रमक भुमिका घेत पक्षांतर्गत आंदोलन छेडण्याची तयारी सुरु केल्यानंतर दखल घेत...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना बळ देण्याचे त्यांनी दिलेले संकेत हाच विषय चर्चेचा ठरू लागलाय. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघातून सलग दोन...\nम्हाडा शिवसेनेला; सिडको भाजपला\nमुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच महामंडळांतील नियुक्‍त्यांचा भाजप-शिवसेनेतील तिढा सोडवण्यात आला आहे. सर्वांत कळीचा मुद्दा असलेली मुंबईतील दोन महामंडळे भाजप-शिवसेनेने वाटून घेतली आहेत. म्हाडा शिवसेनेला; तर सिडको भाजपच्या वाट्याला आले आहे. उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ...\nमाणच्या सोळा गावांच्या पाण्याचा मार्ग मोकळा\nपाणीपुरवठा विभा���ाने दिली प्रशासकिय मंजूरी मलवडी- दुष्काळी माण तालुक्यातील 16 व खटाव तालुक्यातील 15 गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, जलसंपदा विभागाने काम पुर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या...\nराज्यसभेच्या 25 जागांसाठी मतदान सुरू\nनवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुका देशातील १६ राज्यांमध्ये होणार आहेत. राज्यसभेच्या ५८ जागांपैकी ३३ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २५ जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/rubbi-blossom-only-when-palkhed-water-comes-154718", "date_download": "2018-12-12T01:59:35Z", "digest": "sha1:BTMHXP2XVH24F6JBNX4JHMM456REAS7I", "length": 14925, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rubbi to blossom only when Palkhed water comes पालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी | eSakal", "raw_content": "\nपालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध पाण्यावर कांदे काढण्याला शेतकऱ्यांचे प्राध्यान्य आहे.\nयेवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध पाण्यावर कांदे काढण्याला शेतकऱ्यांचे प्राध्यान्य आहे.\nखरीप हंगामातील पिके पावसाअभावी पूर्ण वाया गेला आहे.जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडला आलेली पिके वाया गेली. पिके जागेवर करपल्याने खरीप वाया गेला आहे. खरीपात शेतीला लावलेले भांडवलही मका,कांदे,सोयाबीन,कपाशीची झालेली वाताहात पाहता मिळत नाही.यामुळे चिंताग्रस्त शेतकरी वरुणराजाने अवकाळी चमत्कार करून पाऊस पाडून रब्बी फुलवावा अशी वाट पाहून आहेत.\nटंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या नादी न लागता लाल खांद्यात अधिक क्षेत्र गुंतवले असून काहींनी उन्हाळ कांद्याचे नियोजन केले आहे.तर पालखेडच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी महिन्याच्या आवर्तनाच्या भरोशावर कांदे व काही प्रमाणात गहू आणि मोठ्या प्रमाणात हरभरा,ज्वारीचे नियोजन केल्याचे दिसते.येणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनातून शेततळे भरून ठेवून रब्बीची पिके कशीबशी काढण्याचेही मनसुभे शेतकऱ्यांचे आहेत.तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर असताना ६८ हजारावर क्षेत्रात पेरणी झाली होती.मात्र रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर असतांना तीन हजारांपर्यत पेरणी होते कि नाही याविषयी शाशकता आहे.\nकायमस्वरूपी असलेला हा दुष्काळी तालुका रब्बीमुक्त होतो कि काय याची भीती वाटत आहेत. तालुक्यातच्या शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत.तथापि,शंभरवर गावात रब्बीची पेरणी होते.पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावात हंगाम निघण्याची शश्वती असते. मात्र आजचे या भागातले चित्र अजूनही गोत्यातच असल्याचे दिसतेय.\nअसे आहे रब्बीचे क्षेत्र (हे.)\nपीक = येवल्यातील सरासरी क्षेत्र = जिल्ह्याचे प्रस्तावित क्षेत्र\nज्वारी = १३६० = ४४२०\nगहू = ८०२३ = ७००००\nमका = २४ = ३०००\nहरभरा = ४१०३ = ४१०००\nकांदा = ११५२५ = ---\nबाजरी = ०० = २००\nशेतकरी संघटनांनी वाटले बीडमध्ये कांदे\nबीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता....\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेत��ऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nकेंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा\nबदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला...\nकरमाळा तालुक्यातील दुष्काळी भागात पशुपालकांना करावा लागतोय चारा टंचाईचा सामना\nकेतूर(सोलापुर) - यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने आत्तापासूनच चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ पशुपालकावर आली आहे. करमाळा तालुक्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-12-12T00:59:02Z", "digest": "sha1:SPZZGCHMIDB3KYEPY7PLEOCMLHTFL35Y", "length": 28012, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (157) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (684) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (357) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (170) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (97) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (77) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (55) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (41) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (11) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nफॅमिली डॉक्टर (10) Apply फॅमिली डॉक्टर filter\nअर्थविश्व (7) Apply अर्थविश्व filter\nचित्रपट (689) Apply चित्रपट filter\nमहाराष्ट्र (602) Apply महाराष्ट्र filter\nदिग्���र्शक (431) Apply दिग्दर्शक filter\nसाहित्य (351) Apply साहित्य filter\nपुरस्कार (326) Apply पुरस्कार filter\nअभिनेत्री (263) Apply अभिनेत्री filter\nप्रदर्शन (224) Apply प्रदर्शन filter\nव्यवसाय (216) Apply व्यवसाय filter\nअभिनेता (215) Apply अभिनेता filter\nस्पर्धा (212) Apply स्पर्धा filter\nसप्तरंग (203) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (193) Apply मनोरंजन filter\nराजकारण (170) Apply राजकारण filter\nप्रशासन (158) Apply प्रशासन filter\nअपूर्वा आणि पल्लवी करणार सहगायनातून हितगूज\nसवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांशी बातचीत. दोघींच्याही आवाजाची जातकुळी वेगळी, पण विचारधारेचा गाभा मात्र एकच. एकच घराणं (ग्वाल्हेर). समान गुरू, समान तालीम. अभिव्यक्तीच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी परस्परपूरक. अपूर्वा गोखले आणि...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....\n18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nपुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...\n‘त्या’ व्हीआयपी लग्नाची अधुरी कहाणी\nबारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह संपूर्ण राज्याने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला. नवरीला तिची लहानपणी हरवलेली बहीण थेट विवाहाच्या मंडपात भेटली, तो क्षण अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणून पाहिला...\nअग्नी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nबालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र \"अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. संरक्षण सूत्राने दि���ेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या...\n'व्हॅनिटी व्हॅन' संपामुळे चित्रीकरणात अडचणी\nमुंबई - करातून सवलत देण्याच्या मागणीसाठी \"व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर काहीअंशी परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे \"व्हॅनिटी...\nयंदाचा 'पिफ' १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार\nपुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा\nपुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...\nदेवगंधर्व महोत्सवाचा व्हायोलिन वादनाने दुसरा दिवस रंगला\nकल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे. आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका भारती प्रताप...\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस...\nनात्यांचा कॅलिडोस्कोप (मंदार कुलकर्णी)\nपणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे \"नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...\n...व्यक्ती म्हणूनही समृद्ध झालो (तन्मय देवचके)\nमुळात संगीत हे मी \"पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...\nपैसा आणि रसिकता (सुनंदन लेले)\nक्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा \"किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...\nहिलरी क्लिंटन टाकणार ईशा अंबानीच्या लग्नात अक्षता\nउदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...\n\"फेथ'तर्फे आज पुण्यात \"रूथ' नाट्यप्रयोग\nपिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त \"रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार \"बायबल'वर आधारित \"रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे....\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...\n���ादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ,...\nपुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार...\nऊर्मी असेल तर कोठेही काम करता येते\nप्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली...\n‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा\nऔरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2018-12-12T00:11:03Z", "digest": "sha1:T7CW6524G45RDAMJMIMFYIB5OG5ZBDLO", "length": 9340, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खुशखबर…! लवकरच ज���ओचा लॅपटॉप होणार लाँच ? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\n लवकरच जिओचा लॅपटॉप होणार लाँच \n लवकरच जिओचा लॅपटॉप होणार लाँच \nनवी दिल्ली : जिओ सिम आणि जिओ मोबाईल लाँच केल्यानंतर रिलायन्स आता मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ आता सिम कार्ड असणारा लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता आहे. सिम असणारा लॅपटॉप लाँच करुन जिओ आपला सरासरी महसूल वाढवणार आहे.\nएका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी चिप मेकर कंपनी क्वालकॉमसोबत विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा लॅपटॉप तयार करण्यासाठी चर्चा करत आहे. भारतीय सेल्यूलर कनेक्शनवर काम करणाऱ्या सिस्टमवर ही चर्चा सुरु आहे. यापूर्वीही 4G फीचर फोनसाठी क्वालकॉमने जिओसोबत काम केलेले आहे.\nलॅपटॉप डेटा आणि कंटेट बंडलसोबत दिला जाऊ शकतो. जिओसोबत याबाबत बातचीत सुरु आहे, अशी माहिती क्वालकॉमच्या वरिष्ठ संचालकांनी दिली. जिओने 2017 मध्ये 4G फीचर फोन लाँच केला होता. हा देशातला पहिलाच 4G VoLTE होता, ज्याची मूळ किंमत शून्य रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, यासाठी अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागत होते. जिओ फोन देशातला सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे.\nभीम अॅपवर उद्यापासून मिळणार कॅशबॅक ऑफर\nपुणे पोलीस आयुक्‍तांना नोटीस\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभव���चं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-12-12T00:58:10Z", "digest": "sha1:LXEWVRFRNOEXFPN7OZYVWJCIH54B5XPH", "length": 11735, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात इटली - विकिपीडिया", "raw_content": "\nइटालियन राष्ट्रीय ऑलिंपिक समिती\nइटली देश १९०० सालापासून १९०४ सेंट लुईस स्पर्धेचा अपवाद वगळता सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून इटालियन खेळाडूंनी आजवर एकूण ६६४ पदके जिंकली आहेत.\nइटलीने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.\n१९५६ हिवाळी ऑलिंपिक कोर्तिना द-अम्पिझ्झो 26 जानेवारी – 5 फेब्रुवारी 32 821 24\n१९६० उन्हाळी ऑलिंपिक रोम 25 ऑगस्ट – 11 सप्टेंबर 83 5,338 150\n२००६ हिवाळी ऑलिंपिक तुरिन 10 – 26 फेब्रुवारी 80 2,508 84\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१५ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/panchwati-nashik-news-cleanliness-students-also-fell-victim-students-66403", "date_download": "2018-12-12T01:24:19Z", "digest": "sha1:ORIO27MX5CS3XHMFT6WVWPPR7COJSZHR", "length": 12253, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "panchwati nashik news Cleanliness of the students also fell victim with the students विद्यार्थ्यांसह भाविकांनीही गिरविले स्वच्छतेचे धडे | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसह भाविकांनीही गिरविले स्वच्छतेचे धडे\nसोमवार, 14 ऑगस्ट 2017\nपंचवटी - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठाच्या एचपीटी महाविद्यालय अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्र विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा परिसर स्वच्छ केला. प्रवासी, भाविकांशी स्वच्छताविषयक संवाद साधला.\nपंचवटी - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठाच्या एचपीटी महाविद्यालय अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्र विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा परिसर स्वच्छ केला. प्रवासी, भाविकांशी स्वच्छताविषयक संवाद साधला.\nबस पार्किंगमध्ये नैसर्गिक विधी करणाऱ्या सुमारे १०० प्रवाशांना सार्वजनिक स्वच्छतागृहांपर्यंत जाण्यास प्रवृत्त करण्यात आले. या वेळी कपालेश्‍वर मंदिर ते गाडगे महाराज पुलापर्यंत जागृती फेरी काढण्यात आली. विभागीय केंद्रप्रमुख डॉ. प्रमिला भामरे, अभ्यास केंद्रप्रमुख प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, संयोजक श्रीकांत सोनवणे, प्रा. अनिल शिरसाठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. प्रकाश देशमुख, स्वच्छता अभियानाचे प्रसाद पवार, भक्ती करंजकर, गौरी दाभाडे, सोनू पवार, करण बावरी, प्रियंका मोरे, विजय धारणे, तुषार आहेर, अन्वर पठाण, विजय शिरसाठ, प्रफुल्ल पवार, राकेश शिंदे आदी सहभागी झाले. पोलिस गोदावरी स्वच्छता पथकाचे प्रमुख तथा पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी स्वच्छता अभियानासाठी आलेल्यांचे स्वागत केले.\n18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो\nपुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ...\nभिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला तालुकास्तरीय चॅम्पियन चषक\nभिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने...\nन थकलेला बाबा (संदीप काळे)\n\"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही...\nपुण्यातील 'बालगंधर्व' आता इतिहासजमा होणार\nपुणे : शहराचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेने निश्चित केले असून, त्यासाठी महानगरपालिकेने 21...\nचिखलीत लवकरच नवीन रुग्णालय\nपिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर...\nअपंगांसाठीचे धोरण जाहीर करा - सुप्रिया सुळे\nमुंबई - राज्याचे अपंग व्यक्तींसाठीचे प्रलंबित धोरण जागतिक अपंग दिनी (ता. ३ डिसेंबर) जाहीर करावे, अशी मागणी करणारे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mcadc.in/", "date_download": "2018-12-12T01:10:59Z", "digest": "sha1:B3NBDEX57ESJXONGJDJY5KGCSBKABIDW", "length": 5492, "nlines": 91, "source_domain": "mcadc.in", "title": "MCADC | Home", "raw_content": "\nDigital School उपक्रमांतर्गत DC Software मागणी असणा-या शाळेबद्दल आवश्यक माहिती खालील लिंक चा वापर करून संकलन करावे.\" नोंदणी फॉर्म समाविष्ट करण्यासाठी लिंक ला क्लिक करावे टीप:- या उपक्रमांतर्गत ETH करिता योग्य ती माहिती (शुल्क, कालावधी, सपोर्ट इ.) आपण शाळा प्रमुख व संस्थाचालक यांना देण्यात यावी. \"\nETH केंद्र नोंदणी शुल्क व फायदे- फक्त MCADC परिवारातील सभासंदाकरिता.\nETH व MCADC मान्यताप्राप्त केंद्रांना विद्यार्थी नोंदणी प्रक्रियांबाबत व परीक्षा वेळापत्रक.\nविद्यार्थी नोंदणी व परीक्षा वेळापत्रक\nETH व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सयुंक्त अभ्यासक्रम आपल्या संगणक प्रशिक्षण केंद्रात चालविण्याबाबत.\nआपल्या संस्थेच्या/ विभागाच्या / खात्याच्या अधिकारातील सिव शाळांमध्ये अभ्यासक्रमाचे सॉफ्टिेअर उपलब्ध करुन देण्याबाबत शाळांना डिजीटल करण्याचा प्रकल्प राबविण्याबाबत.\nडिजीटल कॅम्पस उपक्रम Eth Research Lab\nमहाराष्ट्र कॉम्प्युटर अँड अकॅडेमिक डेव्हलपमेंट सेंटर (MCADC) ची २००० ला स्थापना करून सर्व प्रथम राज्यातील टाइपराइटिंग संस्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संगणक अभ्यासक्रम राबविले .केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कराळे सर यांनी हा उपक्रम राबवत असतानाच , MSCEIA या राज्यातील टंकलेखन लघुलेखन संस्थांच्या शिखर संघटनेचे अध्यक्षपदावर विराजमान होऊन २००७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात टंकलेखन , लघुलेखन अभ्यासक्रमात अनेक बदल घडत असताना पारंपरिक मॅन्युअल टंकलेखनास संगणकाची जोड देण्याचे काम २०११ ला हाती घेऊन २०१८ ला पूर्णत्वास नेले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/world/news/Sindhu-lanches", "date_download": "2018-12-12T00:28:50Z", "digest": "sha1:5ORSF4FL6LZDBZOXCRHJBYNIM5VWAIHS", "length": 5964, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "पाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढANN News", "raw_content": "\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ...\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nपाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात येणार आहे. यासाठी सिंध प्रांताकडून ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिरे, चर्च, गुरुद्वारा यांच्या सुरक्षेसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.सिंध प्रांत��त असणारी प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी केली जाणार आहे. ‘द डॉन’ या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.\n‘या विशेष प्रयत्नांमुळे मंदिरांच्या सुरक्षेत वाढ होईल,’ असा विश्वास सिंध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक खाटुमल जीवन यांनी व्यक्त केला आहे. या नव्या प्रकल्पांतर्गात प्रार्थनास्थळ आणि त्यांच्या परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. संवेदनशील प्रार्थनास्थळांमध्ये अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून तेथील सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे, असे ‘द डॉन’ने म्हटले आहे.पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या सूचनेवरुन हा प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील हैद्राबाद, लरकाना आणि इतर भागांमधील हिंदू प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=934", "date_download": "2018-12-12T01:00:28Z", "digest": "sha1:EO6UTZJPDA6WH4C7HR2DVIN5K5RIOQJV", "length": 15092, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना\n- मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा\nप्रतिनिधी / मुंबई : केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून कुर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना केली.\nक्रेडाई एमसीएचआय, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन मेधा गाडगीळ, संचालक नियंत्रण कक्ष दौलत देसाई नियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदे, उपनियंत्रक शिधावाटप मधुकर बोडके, चंद्रकांत थोरात, माजी अपर मुख्य सचिव शेहजाद हुसैन तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, देशातून केरळमधील पुरग्रस्तांसाठी विविध स्तरांतून सहानुभूतीपूर्वक मदतीचे हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्यावतीने आपत्तीग्रस्त राज्यांना मदत करण्यास महाराष्ट्र राज्य आग्रही राहीले आहे. यापूर्वी पूरग्रस्तांसाठी शासनाच्यावतीने २० कोटी, एसटी महामंडळाकडून १० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच विविध संस्थेच्या माध्यमातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अनेक संस्थांनी मदत केली गेली आहे. केरळमधील पुर ओसरला असून तेथील पुरग्रस्तांना डाळ, तांदूळ, तृणधान्य, सुकामेवा, बिस्किट अशा विविध टीकणाऱ्या वस्तू पाठवित आहोत. काल सांगली जिल्ह्यांतून पूरग्रस्तांसाठी बिस्किट पाठविण्यात आले आहेत.\nमेधा गाडगीळ व दौलत देसाई हे केरळमधील प्रशासनाच्या संपर्कात असून समन्वयक म्हणून तेथील जनतेच्या मागणीनुसार जे हवे आहे ते पाठविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nगणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nटी-१ वाघिणीला बेशुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न न करता केले ठार\nताडोब्याच्या कोअर व बफरच्या सीमेवर अर्जुनी-कोकेवाडा गावालगत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nविदर्भाच्या विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम : अनूप कुमार\nभरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोरिक्षाला धडक : रिक्षाचालकासह १४ विद्यार्थी जखमी\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्���हांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nनवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक\nखमनचेरू प्रा.आ. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा\nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nअकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nजिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\nब्रम्हपुरी येथील वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nशासनाच्या योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करा : खा. अशोक नेते\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्���क गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nलैंगिक गैरवर्तणुकीप्रकरणी गुगल ने ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबध्द होऊ : पालकमंत्री ना. आत्राम\nदारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे यांना चिरडले\nमेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-12T00:24:57Z", "digest": "sha1:MX3BNCMEQ4U2TBZG77ZCHT2SRGBXLHK4", "length": 8729, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाधव दाम्पत्य अवतरले ज्योतिबा-सावित्रीबाईंच्या वेशात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजाधव दाम्पत्य अवतरले ज्योतिबा-सावित्रीबाईंच्या वेशात\nपिंपरी – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या फुले पगडीच्या समर्थनानंतर आता फुले पगडी चांगलीच लोकप्रिय होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळाले. माळी समाजाचे नेतृत्व करणारे भाजप नगरसेवक राहुल जाधव यांना पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची संधी मिळाली. हे जाधव दाम्पत्य महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत महापालिका मुख्यालयात दाखल झाले. मात्र, महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत राहिली ती फुले पगडीच.\nस्थायीच्या अध्यक्षपदावरून डावलल्यानंतर आता महापौ���पदाकरिता देखील डावलण्याच्या शक्‍यतेने माळी समाज अस्वस्थ झाला होता. इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या महापौरपदी माळी नेतृत्वाला संधी देत, समाजाला न्याय देण्याची आग्रही भूमिका माळी समाजाने जाहीर पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यानंतर महापौरपदी राहुल जाधव यांना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर होताच माळी समाजाला आनंदाचे उधाण आले होते. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राहुल जाधव व त्यांच्या पत्नी मंगल महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मुख्यालयात दाखल झाले. मुख्यालयात प्रवेश करतानाच लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करताना या मंदिराला वंदन करत मुख्यालयाच्या पहिल्या पायरीचे मोठ्या आदरभावाने माथा टेकवून दर्शन घेतले.\nमहापौरपदाची आपैचारिकता होण्यापुर्वीच मुख्यालय ढोल-ताश्‍याच्या आवाजाने दणाणले. जाधव यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर होताच मुख्यालयात एकच जल्लोष सुरु झाला. जाधव यांनी महापौरांच्या आसनावर बसण्यापुर्वी त्या आसनाला देखील वंदन केले. यानंतर राहुल जाधव यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रत्येक जण सरसावत होता. महिलांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्यासारखे आडवे कुंकू लावले होते. तर सुमारे डझनभर समर्थकांनी फुले पगडी घातल्याने वातावरण “फुले पगडीमय’ झाले होते. महापौरपदाची निवड जाहीर झाल्यानंतर सभागृहात अनेक नगरसेवक, नगरसेविका यांना देखील फुले वेशभुषेतील जाधव यांच्यासोबत “सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरेल्वे विस्तारीकरण प्रगतीपथावर\nNext articleसोलापुरात विषबाधेतून 25-30 मोरांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahaforest.nic.in/internal.php?id=39", "date_download": "2018-12-12T00:15:51Z", "digest": "sha1:3MYHXCUALUEAMP43SLDAP2S73WLJGR4U", "length": 4620, "nlines": 134, "source_domain": "www.mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> जैवविविधता\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्र��थालय\n- कोळी संग्रहालय (चिखलदरा)\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/gondia-news.php", "date_download": "2018-12-12T01:55:07Z", "digest": "sha1:GSJXY4LRT5VQE5ESY362SSURAHRFVVFN", "length": 18806, "nlines": 143, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान : पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: यमुना नदीत महाराष्ट्रातील भाविकांची बोट उलटली, ३ महिलांचा मृत्यू, ५ बेपत्ता \nVNX ठळक बातम्या : :: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात \nVNX ठळक बातम्या : :: तेलंगणमध्ये पहिला कल टीआरएसच्या बाजूने \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थानमध्ये काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर तर भाजपला ३४ जागांची आघाडी \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान, मध्यप्रदेशसह चार राज्यांत काँग्रेस आघाडीवर \nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 11 Dec 2018\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसा�..\nप्रतिनिधी / गोंदिया : शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी हे देशाची जबाबदार पिढी म्हणून मोठी होणार असते. त्यांना निसर्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 10 Dec 2018\n१५ डिसेंबर पर्यंत गोंदिया येथे राज्यस्तरीय शहीद जवान फु�..\nप्रतिनिधी / गोंदिया : जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा फुटबॉल असोसिएशन गोंदिया यांच्या संयुक्त वतीने ९ ते १५ डिसेंबर २�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 10 Dec 2018\nसडक अर्जुनीत चोरांचा धुमाकूळ : एकाच रात्री पंधरा दुकाने �..\nतालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरील गोंदिया व �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 09 Dec 2018\nकोदामेडी येथे भव्य तालुका स्तरीय चिञकला स्पर्धेचे आयोज�..\nप्रतिनिधी / सडक/अर्जुनी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार,गों..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 09 Dec 2018\nनिकृष्ट दर्जा असल्याने नागरिकांनी बंद पाडले रस्त्याचे �..\nतालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापासून पळसगाव राका या रस्त्याचे डांबरी�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 08 Dec 2018\n‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ स्पर्धा परीक्षा व्याख्�..\nप्रतिनिधी / गोंदिया : जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण ..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 07 Dec 2018\nगोंदिया विधानसभा अंतर्गत मुख्यमंत्री चषक स्पर्धेची सा�..\n- २५ डिसेंबरनंतर आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत होणार पुरस्कार वितरण\n- आता चाहूल जिल्हास्तरीय स्पर्धांची\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 06 Dec 2018\nउद्या स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला..\nप्रतिनिधी / गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 05 Dec 2018\nमुख्यमंत्री पेयजल योजनेतून आता प्रत्येक गावात पाण्याची..\n-ग्राम पोवारीटोला येथे सभामंडप आणि चावडी बांधकामाचे भूमिपूजन\nप्रतिनिधी / गोंदिया : २५ - १५ योजने अंतर्गत मंजू..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Gondia | बातमीची तारीख : 05 Dec 2018\nप्रधानटोला येथे मृदा दिनानिमित्य शेतकऱ्यांना मार्गदर्�..\nतालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : तालुक्यातील प्रधानटोला येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्य�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nमुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगांसाठी ६० हजार कोटीचे कर्जवाटप : देवेंद्र फडणवीस\nजनता तक्रार दरबारात खा. अशोक नेते यांनी जाणून घेतल्या शेतकरी, नागरिकांच्या समस्या\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nशिक्षणा बरोबरच खेळणे सुध्दा विद्यार्थ्यांचे हक्क : डॉ. इंदुराणी जाखड\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nभंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nभारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद\nकारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणीचा मृत्यू\nआवळगाव परिसरात वाघाने पुन्हा घेतला बालिकेचा बळी, आठ दिवसातील दुसरी घटना\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nत्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग\nपोहरादेवी विकासासाठी १०० कोटी, बंजारा अकादमी स्थापणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\n१४ महिन्यांच्या चिमुरडीवर बिहारी इसमाकडून अत्याचार : गुजरातवासीय संतप्त, उत्तरप्रदेश, बिहारींवर हल्ले\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nअमृतसर येथे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\nसि .एम. चषकात सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचा नाव मोठं करा : आमदार डॉ. देवराव होळी\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nएसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ, महागाई भत्त्यातही झाली वाढ\nदोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://veerangana2025.blogspot.com/2010/09/blog-post_28.html", "date_download": "2018-12-12T01:44:19Z", "digest": "sha1:OUSXVIP4JSTZ7O34NPHEAFV5YIRRYSQZ", "length": 8685, "nlines": 87, "source_domain": "veerangana2025.blogspot.com", "title": "Veerangana: पुढच्या वर्षी लवकर या...", "raw_content": "\nपुढच्या वर्षी लवकर या...\nगणपती बाप्पा आले म्हणता म्हणता बुधवारी आपल्या घरी गेले सुद्धा. जितक्या प्रेमाने आपण बाप्पाला घेऊन येतो तितक्याच जोशात त्याला परत त्याच्या घरी पाठवतो जेणे करून तो पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने, आनंदाने परत येईल. पण इथेच गडबड होते. 'जोश मे होश खो देना' हेच बहुतेक वेळा बघण्यात येते. धांगडधिंगा पेक्षा गदारोळ आणि हैदोस जास्त जाणवतो. त्यातच खिसेकापूपासून मवाल्यानपर्यंत सगळ्यांचीच चंगळ होते. बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या आयाबायांना त्रास देणे, दारू पिऊन गदारोळ करणे ह्या गोष्टी पण घडतात. तरुणाईचा हा बेधुंद पणा बघून जेव्हा देशाच्या भविष्याची काळजी वाटायला लागते तेव्हा पिवळ्या टोपीतून आशेचा किरण डोकावू लागतो. काय म्हणता पिवळी टोपी नाही माहित अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या गणवेशाचा अविभाज्य भाग. पुरुषांसाठी ��ाळी विजार आणि सफेद शर्ट व स्त्रियांसाठी काळी सलवार सफेद कुर्ता व काळी ओढणी आणि डोक्यावर पिवळी टोपी. गणेश मुर्ती विसर्जनच्या वेळी हे कार्यकर्ते पोलिसांना गर्दी नियंत्रण तसेच ट्राफिक कंट्रोल साठी मदत करतात. एकीकडे हुल्लडबाजी करणारा जमाव किवा नुसतेच बघे, तसेच एका बाजूला गर्दी मध्ये अडकणारे साधेसुधे भाविक, अशा लाखो लोकांमध्ये हे शिस्तप्रिय कार्यकर्ते अधिकच उठून दिसतात. ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हे सर्व कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धतेने आपले काम चोख पार पाडत असतात. पोलिसांना पण त्यांचा आधार हवासा असतो. आपल्या सद्गुरूच्या प्रेमाखातर आणि सामाजिक भान सांभाळत हे कार्यकर्ते आपल्या सेवे मध्ये तल्लीन झालेले असतात. मग पाउस येवो अथवा कडक ऊन पडो, त्याची फिकीर त्यांना नसते. आपल्या सद्गुरूचा शब्द त्यांच्या साठी सर्वकाही असतो. कुठल्याही प्रकारचे मानधनच काय पण साधा इतरांकडून चहा- नाश्ता सुद्धा स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी खाण्याची, जेवणाची सोय सुद्धा संस्थेतर्फेच केली जाते. सद्गुरू बापूंना अभिप्रेत असलेली निष्काम भक्तिमय सेवा करणे हेच प्रमाण मानतात. हे DMVS अशा सामाजिकच नव्हे तर सर्व प्रकारच्या आपत्तींना सामोरे जाण्यास तत्पर आहेत. ह्या सगळ्याची गरज काय अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या गणवेशाचा अविभाज्य भाग. पुरुषांसाठी काळी विजार आणि सफेद शर्ट व स्त्रियांसाठी काळी सलवार सफेद कुर्ता व काळी ओढणी आणि डोक्यावर पिवळी टोपी. गणेश मुर्ती विसर्जनच्या वेळी हे कार्यकर्ते पोलिसांना गर्दी नियंत्रण तसेच ट्राफिक कंट्रोल साठी मदत करतात. एकीकडे हुल्लडबाजी करणारा जमाव किवा नुसतेच बघे, तसेच एका बाजूला गर्दी मध्ये अडकणारे साधेसुधे भाविक, अशा लाखो लोकांमध्ये हे शिस्तप्रिय कार्यकर्ते अधिकच उठून दिसतात. ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हे सर्व कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धतेने आपले काम चोख पार पाडत असतात. पोलिसांना पण त्यांचा आधार हवासा असतो. आपल्या सद्गुरूच्या प्रेमाखातर आणि सामाजिक भान सांभाळत हे कार्यकर्ते आपल्या सेवे मध्ये तल्लीन झालेले असतात. मग पाउस येवो अथवा कडक ऊन पडो, त्याची फिकीर त्यांना नसते. आपल्या सद्गुरूचा शब्द त्यांच्या साठी सर्वकाही असतो. कुठल्याही प्रकारचे मानधनच काय पण साधा इतरांकडून चहा- नाश्ता सुद्धा स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी खाण्याची, जेवणाची सोय सुद्धा संस्थेतर्फेच केली जाते. सद्गुरू बापूंना अभिप्रेत असलेली निष्काम भक्तिमय सेवा करणे हेच प्रमाण मानतात. हे DMVS अशा सामाजिकच नव्हे तर सर्व प्रकारच्या आपत्तींना सामोरे जाण्यास तत्पर आहेत. ह्या सगळ्याची गरज काय हे तर पोलीस आणि सैन्याचे काम आहे, अशीच आपली सर्वांची धारणा असते. पण येणाऱ्या काळातील तिसरे महायुद्ध फक्त सीमेवर नाही तर घराघरातून लढले जाणार आहे ह्याची झलक आपल्याला नजीकच्या घडामोडींमधून कळत आहेतच. अशा वेळी आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांवर भार न बनता, स्वतःच कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम असणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीव रोजच वर्तमान पत्र उघडलं की लक्षात येते. डॉ अनिरुद्ध जोशींनी (अनिरुद्ध बापूंनी) लिहिलेल्या 'तिसरे महायुद्ध' ह्या पुस्तकात लिहिलेल्या कित्येक गोष्टी आज घडताना आपण पाहतो. त्यांचा द्रष्टेपणा व पुढील काळाची गरज ओळखूनच डॉ अनिरुद्ध जोशींनी अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना केली आहे ती स्वतः केलेल्या अभ्यासातून आणि कष्टातून. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हेच ह्या ऍकेडमीचे ब्रीदवाक्य आहे. आणि सद्गुरू कृपेनेच ते पूर्णत्वास जाणार हे निश्चित.\nपुढच्या वर्षी लवकर या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-heavely-critisized-rahul-and-soniya-gandhi-321866.html", "date_download": "2018-12-12T01:10:22Z", "digest": "sha1:H4ZT5P25WSYQCPRJPPHZR2GXSQAS4AGV", "length": 14636, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nदलालाने तोंड उघडलं तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची पोल खोल - पंतप्रधान मोदींचा इशारा\n'राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत'\nजयपूर, 5, डिसेंबर : राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ऑगस्टा वेस्ट लँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीच्या घोटाळ्याचा संदर्भ देत प���तप्रधान म्हणाले, या भ्रष्टाचारातल्या दलालाला सीबीआयने ताब्यात घेतलंय. तो दलाल आता गुपीतं उघडे करणार आहे.\nही गुपीतं बाहेर आलीत तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लक्तरं वेशीवर टांगली जातील. सीबीआयने या प्रकरणातला दलाल ख्रिस्टिन मिशेल याला दुबईतून ताब्यात घेतलंय. राजस्थानमधल्या सुमेरपूर इथं पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केला.\nते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की मी भ्रष्टाचारावर बोलत नाही. काँग्रेस स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्यासाठी असा आरोप करतेय. 2014 च्या निवडणुकीत मी वेस्ट लँडच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता आणि आता त्याच्या आरोपीला अटक केलीय. हाच दलाल राहुल गांधींच्या मित्रांना पैसा पुरवत होता असा थेट आरोप त्यांनी केला.\nसोनिया गांधी यांच्या इन्कम टॅक्स प्रकरणात चौकशी करण्याची पवानगी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलीय. यातही मोठा घोटाळा गांधी कुटुंबाने केला आहे. कोर्टानं दिलेल्या जमीनावर सोनिया आणि राहुल गांधी बाहेर फिरत असून जामीनावर असलेल्या नेत्यांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का असा सवालही त्यांनी केला.\nराहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांची धड नावं घेता येत नाहीत. त्यांनी हातात कागद न घेता काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांची नावं म्हणून दाखवावीत असं आव्हान मी त्यांना देतो असंही ते म्हणाले.\nधक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: CongressPM narendra modirahul gandhisoniya gandhiकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपराहुल गांधीसोनिया गांधी\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=936", "date_download": "2018-12-12T00:45:10Z", "digest": "sha1:I6MG7IYDU7S7GVDZ4QWBIAI7PUEJMBI3", "length": 14451, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\n- अण्णा हजारे विचार मंचचा उपक्रम\nप्रतिनिधी / गडचिरोली : २६ आॅगस्ट रोजी गडचिरोली जिल्हा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचा ३६ वा वर्धापन दिन पार पडला. यानिमित्त अण्णा हजारे विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते केक कापून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच अधिकाऱ्यांचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nकार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी , जिल्हा खनिकर्म अधिकारी भोंड, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुसार, पशुसंवर्धन उपायुक्त वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांचा अण्णा हजारे विचार मंचचच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. श्रुती पोवनवार, हर्षाली मुनघाटे या चिमुकल्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना राख्या बांधल्या तसेच उपस्थित महिलांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना राख्या बांधल्या.\nकार्यक्रमाला अण्णा हजारे विचारमंचचे जिल्हाध्यक्ष बसंतसिंह बैस, उपजिल्हाप्रमुख अनुरथ निलेकार, जिल्हा सचिव देवेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा संघटक वलीभाई शेख, कार्यकारी जिल्हाप्रमुख चांगदेव मसराम, प्रसिध्दी प्रमुख संदिप कांबळे, तालुका प्रमुख तुलाराम नैताम, तालुका सचिव नरेंद्र पोवनवार, उपतालुकाप्रमुख कोमेश कत्रोजवार, दुधराम महागणकार, भगवान गेडाम, दयाराम बन्सोड, यामिनीताई निलेकार, सुवर्णा पोवनवार, गिताताई मसराम, शिलाताई शिवणकर, प्रिया महागणकार, कल्याणी महागणकार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nकालिदास महोत्सवात दुसऱ्या दिवशी रंगली सूर आणि नृत्याची जुगलबंदी\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nएसबी���य बँकेच्या ग्राहकांचे डेबिट कार्ड लवकरच होणार बंद\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nदारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे यांना चिरडले\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nशंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nजकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती\nरिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरुध्द महावितरणची १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nविजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा\nमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nसिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार : एसीबीचे नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र\nनक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक\nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\nदंतेवाडा मध्ये पोलीस - नक्षल चकमक, आठ नक्षल्यांना अटक\n��डचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nकुरखेडा येथील अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरवस्था\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\n१५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना नागपूर महानगरपालिकेतील स्टेनो एसीबीच्या जाळ्यात\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nअभिनेता चिरंजीवीने प्रेक्षकांसोबत बघितला चित्रपट\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nअमृतसर येथे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nअवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/small-amount-depositor-need-not-worry-jaitley-16039", "date_download": "2018-12-12T01:04:06Z", "digest": "sha1:7RVMFOYXCKMLEGBKQWZ32LZB2VYFW64Z", "length": 12514, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "small amount depositor need not worry- jaitley छोटी रकमेची चौकशी होणार नाही : जेटली | eSakal", "raw_content": "\nछोटी रकमेची चौकशी होणार नाही : जेटली\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडालेली असताना छोटी रक्कम जमा करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिेले आहे.\n\"छोटी रक्कम भरणाऱ्यांना प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा त्यांचा कसल्याही प्रकारचा छळदेखील होणार नाही. केवळ मोठ्या प्रमाणावर अघोषित उत्पन्न बाळगणाऱ्यांना अस्तित्वात असलेल्या कायद्यांनुसार चौकशीचा सामना करावा लागेल.\", असे जेटलींनी एका परिषदेत सांगितले.\nनवी दिल्ली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडालेली असताना छोटी रक्कम जमा करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिेले आहे.\n\"छोटी रक्कम भरणाऱ्यांना प्रश्न विचारले जाणार नाहीत किंवा त्यांचा कसल्याही प्रकारचा छळदेखील होणार नाही. केवळ मोठ्या प्रमाणावर अघोषित उत्पन्न बाळगणाऱ्यांना अस्तित्वात असलेल्या कायद्यांनुसार चौकशीचा सामना करावा लागेल.\", असे जेटलींनी एका परिषदेत सांगितले.\nलोकांना सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु भ्रष्टाचार, अघोषित संपत्ती आणि आर्थिक दहशतवादाला आळा घालण्यासाठी जास्त मूल्याच्या नोटांवरील बंदीचा फायदाच होणार असल्याचे जेटली म्हणाले.\nबँकेत अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम भरताना या उत्पन्नाचा स्रोत बेकायदेशीर आढळल्यास प्राप्तिकरासह आणखी 200 टक्के कर दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. भरघोस प्रमाणात रोख रक्कम जमा करणाऱ्यांचा तपशील ठेवण्याचा बँकांना आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सराफांनादेखील मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे.\nदहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र यावे - बिट्टा\nसहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे...\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nएकीकडे शुकशुकाट तर दुसरीकडे जल्लोष\nनवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे जवळपास कल समोर येण्यास सुरवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (...\nगोव्यातील खाण अवलंबितांचे रामलिला मैदानावर आंदोलन\nपणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर...\nसंशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात\nपुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये...\n'टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर...'\nनवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून, याचे सेलिब्रेशन दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर पाहायला दिसत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/praveen-davane-commented-promotion-methods-akshay-kumar-kale-16514", "date_download": "2018-12-12T01:19:28Z", "digest": "sha1:QYYKRWNXGSAFLP736VVQOBFJSJ2QPNVF", "length": 14148, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Praveen Davane commented on the promotion of methods of Akshay kumar kale शुभेच्छांच्या गुलाबांची विक्री करणे अयोग्य | eSakal", "raw_content": "\nशुभेच्छांच्या गुलाबांची विक्री करणे अयोग्य\nमंगळवार, 15 नोव्हेंबर 2016\nपुणे - \"\"संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या प्रचारपद्धतीवर टिप्पणी केली.\nपुणे - \"\"संमेलनाध्यक्षपदाच्या प्रचाराची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते; पण निवडून यावे म्हणून ज्यांनी शुभेच्छांचा गुलाब दिला त्या गुलाबांचीच नंतर विक्री करणे बरोबर नाही'', अशा शब्दांत कवी प्रवीण दवणे यांनी संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या प्रचारपद्धतीवर टिप्पणी केली.\nसाहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंद�� डोंबिवली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दवणे, काळे यांच्यासह जयप्रकाश घुमटकर, डॉ. मदन कुलकर्णी हे लेखक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच \"सोशल मीडिया'वर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काळे यांनी पाठिंबा दिलेल्या लेखक-कवी आणि प्राध्यापकांची भली मोठी यादी आपल्या \"फेसबुक'वर पोस्ट केली आहे. या यादीवर दवणे यांनी टिप्पणी केली. शिवाय, आमच्यात \"मैत्रिपूर्ण लढत' आहे, असेही सांगितले. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे.\nदवणे म्हणाले, \"\"गेली 40 वर्षे निष्ठेने लेखन करतोय. पुस्तके, व्याख्याने, प्रत्यक्ष गाठीभेटी या माध्यमातून मी मतदारांपर्यंत पोचलेलो आहे. अनेक ठिकाणांहून मला पाठिंबा मिळत आहे. शुभेच्छा देणारे असंख्य लोक असल्यामुळे त्यांची यादी करता येणे अशक्‍य आहे. यादीपेक्षा ज्या निष्ठेने मी निवडणुकीत उतरलो आहे, ती मला अधिक महत्त्वाची वाटते. कोणालातरी हरवण्यासाठी ही निवडणूक नाही. आपल्याला आपली भूमिका एका मोठ्या व्यासपीठावर मांडता यावी, यासाठी आहे.''\nयादी म्हणजे धूळफेक नाही\n\"\"शंभरहून अधिक साहित्यिकांनी आणि दीडशेहून अधिक प्राध्यापकांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यांना विचारूनच त्यांची नावे माझ्या कार्यकर्त्यांनी यादीत टाकली आहेत. ही नावे परस्पर किंवा धूळफेक करण्यासाठीही टाकली नाहीत. या नावांशिवायही अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांतील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या आहेत. बडोदा, गुलबर्गा, भोपाळ, इंदूर, गोवा या भागांतील मतदारांचीही भेट झाली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे'', असे अक्षयकुमार काळे यांनी सांगितले.\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/visit-rashtriya-swayamsevak-sangh-memory-vice-president-safety-security-forces/amp/", "date_download": "2018-12-12T02:02:50Z", "digest": "sha1:AQMQZVVCQVHU4EKV5XIP5HKVGKRVX6HN", "length": 7081, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The visit of the Rashtriya Swayamsevak Sangh to the memory of the Vice President, the safety of the security forces | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला उपराष्ट्रपतींनी दिली भेट, सुरक्षा यंत्रणांची धावपळ | Lokmat.com", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला उपराष्ट्रपतींनी दिली भेट, सुरक्षा यंत्रणांची धावपळ\nदेशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.\nनागपूर : देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संघस्थानाला भेट देणारे ते पहिले उपराष्ट��रपती ठरले.\n‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपराष्ट्रपतींचा ताफा कार्यक्रमस्थळातून निघाला. मात्र ऐनवेळी विमानतळाऐवजी ताफा स्मृतिमंदिर परिसरात शिरला. यावेळी उपराष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षायंत्रणांची धावपळ झाली. अनेक पोलीस अधिकारी तर धावतच स्मृतिमंदिरात पोहोचले. विशेष म्हणजे यावेळी संघाच्या ४५ हून अधिक वयाच्या स्वयंसेवकांचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय वर्ष वर्ग सुरू होता. संघस्थानावर सुमारे ८०० स्वयंसेवक जमले असतानाच उपराष्ट्रपती तेथे पोहोचल्याने सर्वांमध्ये उत्सुकता दिसून आली. संघातर्फे सहसरकार्यवाह सुरेश सोनी, तृतीय वर्ष सर्वाधिकारी नानासाहेब जाधव, महानगर सहकार्यवाह रविंद्र बोकारे यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी सुरेश सोनी यांनी उपराष्ट्रपतींना भारतमातेची प्रतिमा भेट दिली.\nयावेळी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.\nनागपुरातील डीसीपी हर्ष पोद्दार सन्मानित\nनागपुरातील संजय भाकरे यांच्या ‘अनिमा’ला पाच राज्य पुरस्कार\nशिक्षक करताहेत शेतमजुरी, फुड डिलेव्हरी : सात वर्षांपासून वेतनवंचित\nनागपुरात साखर ३५ रुपयांवर दिवाळीनंतर क्विंटलमागे १५० रुपयांची घट\nप्रेरणावाट : अवयवदान जनजागृतीसाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास\nशेकडो गुंतवणूकधारकांची जिल्हा कचेरीवर धडक\nशेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय\nप्रेयसीसाठी ‘ते’ बनले चोर\nमहाबळेश्वरात हिमकण पारा खालावला : वेण्णा जलाशय परिसरात पांढरीशुभ्र चादर; पर्यटकांमध्ये कुतूहल\nवाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/obc-society-oppose-maratha-reservation-155890", "date_download": "2018-12-12T01:25:44Z", "digest": "sha1:3EK3WRHR4N6QJZAOZM6UN6DXI2CLUNOA", "length": 13005, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "OBC Society Oppose to Maratha Reservation ओबीसीतून आरक्षणास विरोध | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nपुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; परंतु ते आरक्षण ‘ओबीसी’मध्य��� समावेश करून दिले जाऊ नये, त्यासाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषदेत केली.\nपुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; परंतु ते आरक्षण ‘ओबीसी’मध्ये समावेश करून दिले जाऊ नये, त्यासाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषदेत केली.\nफेडरेशनचे निमंत्रक शंकरराव लिंगे म्हणाले, ‘‘सरकारने सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग या नावाचा प्रवर्ग करून मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याचा घाट घातला आहे. वेगळा प्रवर्ग देऊन दिलेले आरक्षण ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होणार असल्याने ते रद्द होणार आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली ठोस भूमिका जाहीर करावी, तसेच किती टक्के आरक्षण देणार हे जाहीर करावे.’’\n‘‘राज्य सरकार मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद निर्माण करू पाहत आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारने संयुक्त बैठक बोलावून निर्णय घ्यावा,’’ अशी मागणी संघटक सचिव सचिन माळी यांनी केली. या प्रसंगी धनगर समाजोन्नती मंडळाचे प्रवक्ते शिवाजी दळणर, पुणे जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिल धायगुडे आणि ओबीसी महासभेचे उपाध्यक्ष सुधीर पाषाणकर, सपना माळी आदी उपस्थित होते.\n...तर भाजप-सेनेला मतदान नाही\nभाजप-सेना ५२ टक्के ओबीसींच्या जोरावर केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आले आहे. परंतु, आगामी काळातील निवडणुकांमध्ये या सरकारला ओबीसी समाज मतदान करणार नाही, असा इशाराही लिंगे यांनी दिला. पहिली ओबीसी परिषद सांगली येथे येत्या २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील ओबीसी संघटना एकत्र आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-12-12T01:53:42Z", "digest": "sha1:R6SBMWEFHKZ5IUNCGF7FVFUU2XPHDDND", "length": 28649, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (193) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (40) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (423) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (174) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसंपादकिय (172) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (99) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (42) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (29) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (14) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (8) Apply मुक्तपीठ filter\nमनोरंजन (7) Apply मनोरंजन filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहापालिका (1927) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (1059) Apply महाराष्ट्र filter\nनगरसेवक (665) Apply नगरसेवक filter\nमुख्यमंत्री (574) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (537) Apply जिल्हा परिषद filter\nसोलापूर (440) Apply सोलापूर filter\nमहामार्ग (402) Apply महामार्ग filter\nव्यवसाय (400) Apply व्यवसाय filter\nराजकारण (378) Apply राजकारण filter\nनिवडणूक (373) Apply निवडणूक filter\nदेवेंद्र फडणवीस (359) Apply देवेंद्र फडणवीस filter\nउत्पन्न (328) Apply उत्पन्न filter\nउच्च न्यायालय (320) Apply उच्च न्यायालय filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (317) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nतहसीलदार (316) Apply तहसीलदार filter\nऔरंगाबाद (310) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (306) Apply कोल्हापूर filter\n१८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई\nमुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी...\nमृत घोषित केलेला रुग्ण जिवंत\nयेरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना रुग्णाची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयाने रात्री रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाइकांनी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र घरी आल्यानंतर...\nहिंगोलीत रिपाईचे रेल रोको आंदोलन\nहिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंग��वारी ( ता.११ ) सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. येथील रेल्वेस्थानका वर आयोजित आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, वसंत मुळे, मिलिंद कवाने, सुरेश...\nमहिलांचा वाढतोय योग शिक्षणाकडे कल\nपिंपरी - धावपळीच्या युगात नोकरी आणि घर सांभाळताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महिलांचा कल योग वर्गांकडे वाढल्याचे चित्र आहे. सुरवातीला नगण्य असणारे हे प्रमाण आता ६० ते ७० टक्‍क्‍यांवर गेले आहे. पतंजली योग समिती पिंपरी-चिंचवडचे सहप्रभारी डॉ...\nचतुःश्रूंगी पोलिसांकडून भेसळयुक्त खवा जप्त\nऔंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदाबाद येथून पुण्यात प्रवाशी वाहतुक करणारी खाजगी बस (जीजे 03 बीटी 9920) बालेवाडी पिएमपीएल आगाराजवळ आली असता पोलिसांना संशय...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...\nआमदार गोटेंविरुद्ध गुन्हा; दोन समर्थक अटकेत\nधुळे - येथील महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आज शहरासह परिसरात दगडफेक, मारहाण, पैसे वाटप प्रकरणी वादाच्या घटना घडल्या. काही घडामोडींनंतर आमदार अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर माजी उपमहापौरांच्या बंगल्यावर...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे. डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....\nरसायनी रेल्वे स्टेशनात सुविधाचा अभाव\nरसायनी (रायगड) - र��ायनी रेल्वे स्टेशनात प्रवाशांसाठी निवरा शेड, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाक, आदि सुविधांचा आभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच दोन दिवा पेण रेल्वेच्या लोकल फे-या सुरू...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...\nमेट्रोला आता ऑक्‍टोबरचा मुहूर्त\nनवी मुंबई - कंत्राटदारांच्या वादामुळे गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईच्या वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रोचे काम रखडले होते. आता ते नवीन कंत्राटदारामार्फत पुन्हा नवीन जोशात सुरू झाले आहे. त्यामुळे या शहरात पहिली मेट्रो ऑक्‍टोबर २०१९ पासून धावेल, असा विश्‍वास सिडकोकडून व्यक्त करण्यात येत आहे. ...\nमाथेरान राणीचा प्रवास गारेगार\nनेरळ - माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेनला वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. या वातानुकूलित डब्यातून १५ प्रवाशांनी शनिवारी प्रवास केला. या मिनी ट्रेनसाठी पहिला प्रवासी ठरलेला पर्यटक विनायक घरत यांचा बुकिंग क्‍लार्क मंगेश दळवी आणि उदय मोडक यांनी सत्कार केला. २१ किलोमीटरच्या...\nसुक्‍या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी देशातील सात कंपन्यांचा प्रतिसाद\nमुंबई - सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्या होत्या. या प्रकल्पासाठी देशातील सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यांच्याकडील तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे का, याची पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक संकुलांना...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील ...\nस्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच\nबारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे. गेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत बारामती...\nकोणाला \"मतदान' झाल्याची दिसणार मतदाराला स्लीप\nजळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशिन सोबतच \"व्हीव्हीपॅट' मशिनही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. \"व्हीव्हीपॅट'मशिनमुळे मतदारांना आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला...\nजलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण\nजळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. दाखल गुन्ह्यांत 11 पैकी 6 संशयित \"पॅदे' अटकेत असून, मास्टरमाइंड...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेण्यात आले. \"महसूल'च्या साक्षीने हा सर्व व्यवहार झाला असून, तत्कालीन तलाठ्यासह 11 संशयितांचा यात समावेश आहे. गेली दीड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/cheap-glen+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2018-12-12T01:36:06Z", "digest": "sha1:SKAK3SSU4MZNFKSOYV7HLKXUMAIZ2Z3K", "length": 12769, "nlines": 306, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ग्लेन सँडविच मेकर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap ग्लेन सँडविच मेकर Indiaकिंमत\nस्वस्त ग्लेन सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त सँडविच मेकर India मध्ये Rs.1,399 येथे सुरू म्हणून 12 Dec 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ग्लेन गळ 3026 ग्रिल ब्लॅक Rs. 1,399 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ग्लेन सँडविच मेकर आहे.\nकिंमत श्रेणी ग्लेन सँडविच मेकर < / strong>\n0 ग्लेन सँडविच मेकर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,248. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,399 येथे आपल्याला ग्लेन गळ 3026 ग्रिल ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10ग्लेन सँडविच मेकर\nग्लेन गळ 3026 ग्रिल ब्लॅक\nग्लेन गळ 3025 व्हाईट\n- सालीचे कॅपॅसिटी 4\nग्लेन गळ 3027 डक्स ब्लॅक\nग्लेन गळ 3031 ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-12T00:35:09Z", "digest": "sha1:DCGGIHHJGVZFR24IXKWY4YQDF2RWHZUF", "length": 18139, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"बीआरटी'त मेट्रोची घुसखोरी अन्‌ महामार्गाचा खेळखंडोबा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news “बीआरटी’त मेट्रोची घुसखोरी अन्‌ महामार्गाचा खेळखंडोबा\n“बीआरटी’त मेट्रोची घुसखोरी अन्‌ महामार्गाचा खेळखंडोबा\nपिंपरी – एकेकाळी अशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका असा नावलौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याअंतर्गत शहरात मेट्रोचे काम सुरु असून, यामुळे बीआरटी कॉरिडॉरमधील मेट्रोची घुसखोरी महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा खेळखंडोबा झाला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जुना पुणे-मुंबइ महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि मुंबई-बंगळूरु द्रूतगती मार्ग असे तीन महत्त्वाचे महामार्ग जातात. यापैकी जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या शहराचा दुतर्फा विस्तार झाला आहे. या महामार्गावरून विनासिग्नल वाहतूक व्हावी, या हेतूने रस्ता रुंदीकरणानंतर ग्रेडसेपरेटर बांधण्यात आला. तसेच सात वर्षांपुर्वी सर्वात पहिले नियोजन असलेला दापोडी ते निगडी हा बीआरटी कॉरिडॉरमधून अद्यापही वाहतूक सुरु झालेली नाही. या महामार्गालगतच पुणे-मुंबई लोहमार्गाचे जाळे पसरले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.\nदरम्यान, स्मार्ट सिटीतील समावेशानंतर बहुचर्चित मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या हद्दीतील मेट्रोसाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. याअंतर्गत नाशिक फाटा ते पिंपरीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेची या मार्गावरील बीआरटी न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. याकरिता आयआयटी पवई सारख्या नावाजलेल्या संस्थेकडून सुरक्षित वाहतुकीकरिता सल्ला घेतला जात आहे. या कामाकरिता केंद्र सरकाचे आर्थिक अनुदान घेतले असल्याने, या मार्गावर वाहतूक सुरु करणे महापालिका प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. अन्यथा केंद्राकडून मिळालेले अनुदान सव्याज परत करण्याची नामुष्की ओढवणार आहे.\nया मार्गावर बीआरटी सुरु करण्यासाठी महापालिकेने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या मार्गावरील बसथांबे, सिग्नल यंत्रणा व तांत्रिक बाबींकरिता चार कोटी खर्च केला जात आहे. मात्र, नेमके याच वेळी मेट्रोने फिनोलक्‍स चौकातील बीआरटी कॉरिडॉरमध्ये घुसून खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आतापुन्हा एकदा कासारवाडीत बीआरटी कॉरिडॉरमध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रोची उभारणी करताना बीआरटी कॉरिडॉरमध्ये कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करण्याच्या अटीवर या कामाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता बीआरटी कॉरिडॉरमध्ये मेट्रोकडून खोदकाम होणार नाही, यावर महापालिका प्रशासनाला लक्ष द्यावे लागत आहे. त्यातच या कामामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भरच पडत आहे.\nपुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दुचाकींची संख्या पाहता, सार्वजनिक वाहतुकीकरिता पुणे-लोणावळा लोहमार्गावर आणखी दोन ट्रॅक नव्याने टाकण्याचे नियोजन आहे. हा मार्ग देखील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच असून, भविष्यात या लोहमार्गाचे विस्तारीकरणाचे काम हाती घेतल्यास ते शहराच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. पुणे-मुंबई महामार्ग, बीआरटी कॉरिडॉर आणि मेट्रोचे या सर्व सार्वजनिक वाहतूक सुसूत्रीकरणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या तरी मेट्रोच्या घुसखोरीमुळे बीआरटी कॉरिडॉर सुरु करण्��ाच्या मन:स्थितीत असलेल्या महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा सर्व्हे सुरु केला जाणार आहे. यामुळे आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nपुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण रखडले\nनाशिक फाट्यापासून सुरु होणाऱ्या महामार्गावर रहदारी दिवसें-दिवस वाढत चालली आहे. हा मार्ग शहर आणि राज्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. या मार्गाचे खेडपर्यंत सहा पदरी रुंदीकरण करण्याची मागणी पूर्ण झाली आणि निविदा प्रकियेपर्यंतची औपचारिकता देखील पूर्ण झाली. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्ते महामार्ग विभागास पत्र लिहून ही प्रक्रिया रद्द करण्यास सांगितले. पालिकेने येथील जमिनीवर आपला अधिकार सांगत येथे आपल्याला इतर प्रकल्प राबवयाचे असल्याचे कारण पुढे केले. यामुळे महामार्गाचे रस्ता रुंदीकरण ही रखडले असल्याचा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यापूर्वीच केला आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा मेट्रोसाठी प्रस्तावित मार्ग आहे. या महामार्गाच्या सहा पदरी रुंदीकरणाची तयारी केंद्र सरकारने दर्शविली असताना महापालिकेने मात्र या मार्गासाठीची केंद्र सरकारची निविदा प्रक्रिया थांबिविली आहे. यामुळे या मार्गाचे रुंदीकरण व पर्यायाने मेट्रोला याचा अडथळा निर्माण झाला आहे.\nइंद्रायणी कॉलेज समोरील अप्रमाणित गतिरोधकामुळे वाहनचालकांना धोका\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87/", "date_download": "2018-12-12T00:28:25Z", "digest": "sha1:7Y6TXCMXOYFLQM652PRAFX365VYG427V", "length": 7631, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडोनेशिया नृत्य स्पर्धेत एंजल संघाची निवड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडोनेशिया नृत्य स्पर्धेत एंजल संघाची निवड\nलोणी काळभोर – कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. संघाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती ओम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिली. या स्पर्धा गुजरात येथील अहमदाबाद शहरांत आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन इंडियन आर्ट कल्चर सोसायटी व श्री डान्स ऍकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेत भारतातील 500 शाळांतील मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने तांडव नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांसमवेत परीक्षकांचीही वाहवा मिळवली. प्रथम क्रमांक पटकावला. या संघात पलक शहा, प्रांजली शहा, प्रांजली झेंडे, ज्ञानेश्वरी तामकर, तनिष्का काळभोर, दिप्ती मोटे, रामेश्‍वरी चव्हाण, तूजा गायकवाड या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. संघाला शाळेच्य��� मुख्य व्यवस्थापिका त्रिवेणी घाटे व नृत्य शिक्षिका भारती केदारी यांचे मार्गदर्शन लाभले. डिसेंबर 2018 मध्ये इंडोनेशिया देशातील बाली शहरात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे. या संघाचे अभिनंदन ओम एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, संचालक परविण इराणी, एंजल हायस्कूलचे मुख्याध्यापक फरशीद इराणी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अनंत कुलकर्णी यांचेसमवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्‍य – डॉ. बोरावके\nNext articleमलकापूरात फ्लॅट फोडून आठ तोळ्याचे दागिने लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rashtiya-samaj-party-news-458585-2/", "date_download": "2018-12-12T00:35:53Z", "digest": "sha1:IJYZDOBKIZJBCBBANY44DHETU2QDWB7P", "length": 8475, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय समाज पक्षाकडून 12 जणांची यादी जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रीय समाज पक्षाकडून 12 जणांची यादी जाहीर\nनगर – राष्ट्रीय समाज पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व समावेश अशी ही यादी असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.\nउमेश साठे, आम्रपाली शेंडगे, प्रसाद खरात, गोकुळ सोनवणे, ऍड. राणी भुतकर, दिनेश देशपांडे, ज्योती साठे, सुनीता आदमने, सय्यद सना मोहमंद अली, तन्वीर पठाण, चंद्रकांत उजागरे, मेघना टेपाळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले निरीक्षक नितीन धायगुडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, शहर जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे यांनी ही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.\nभारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची का नाही याचा फैसला पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत होईल. महादेव जानकर शुक्रवारी नगरमध्ये येणार असून युतीबाबत पदाधिकाऱ्यांशी व उमेदवारांशी चर्चा करतील अशी माहिती मुख्य महासचिव दोडतले यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपचे ‘ते’ राष्ट्रवादी, इच्छुकांचे समर्थक\nNext article���ौक अन्‌ गल्लीबोळात पडला दिव्यांचा प्रकाश\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nअहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना किंगमेकर असणार\nअहमदनगर महापालिकेवर कोणाचा झेंडा \nनगर_महापालिका_निवडणुक 2018 : निवडणुकीच्या ड्युटी दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू\nअहमदनगर महापालिकेच्या 68 जागांसाठी आज मतदान\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/hurda-kasa-banavatt", "date_download": "2018-12-12T01:52:52Z", "digest": "sha1:Z6KXS4R5I6BTARUBAWLGHWBTB6ZIK3Z6", "length": 8500, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "हुरडा म्हणजे काय? तो कसा बनवतात..(व्हिडीओ) - Tinystep", "raw_content": "\nसध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.बऱ्याच ठिकाणी हुरडा पार्टीचे आयोजन होते. पण हा हुरडा कसा करतात आणि कश्याचा असतो हे बरेच जणांना माहिती नसते ते आपण जाणून घेणार आहोत.\nथंडीच्या मोसमात म्हणजे साधारण डिसेंबर मध्ये ज्वारीचे दाणे हिरवट, कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या, चुलीच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला याने हुरड्याची लज्जत अजून वाढते. ज्वारीचे दाणे पूर्ण जून झाल्यानंतर त्याला जोंधळा किंवा ज्वारी म्हणून म्हणतात. त्याच बरोबर या हुरड्याच्या अजून काही पाककृती सुद्धा आपण पाहणार आहोत.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mitramandal-katta.blogspot.com/p/blog-page_222.html", "date_download": "2018-12-12T01:43:02Z", "digest": "sha1:I3G5AQ3OPJPUV5YM4FRN2ESDQZRWVYYB", "length": 4466, "nlines": 69, "source_domain": "mitramandal-katta.blogspot.com", "title": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ: कट्टा - फेब्रुवारी २०१८", "raw_content": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ\nसाहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार\nकट्टा अंक - २०१६\nकट्टा अंक - २०१७\nकट्टा - जानेवारी २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\nकट्टा - मार्च २०१८\nकट्टा - एप्रिल २०१८\nकट्टा - मे २०१८\nकट्टा - जून २०१८\nकट्टा - जुलै २०१८\nकट्टा - ऑगस्ट २०१८\nकट्टा - ऑक्टोबर २०१८\nकट्टा - नोव्हेंबर २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\n|| हरे हरे ||\nनाट्य परिक्षण - साखर खाल्लेला माणूस\nजागतिक महिला दिन विशेषांक\nआगामी कार्यक्रम - गीत रामायण\nसंस्कारमाला - भाग ४\nकभी अलविदा ना कहेना\nआई पालक – बाबा पालक\nGBS एक अनुभव : प्रकरण ३रे : लोकांचे सहाय्य\nहॅम्लेट आणि त्याचे द्वंद्व\nगंधाली सेवक,अभिजित टोणगांवकर - सह संपादक\nरश्मी साठे - मुद्रित शोधक\nसारंग गाडगीळ - जनसंपर्क\nतुमच्यापैकी कोणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, विडीओ, पुस्तक परीक्षण, नाटक परीक्षण, रेसिपी, मुलाखत, चित्रकला व लेख हे कट्ट्यावर यावे असे वाटत असेल तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.\nमुलाखत - गायक आणि संग���तकार श्रीधर फडके\nमुलाखत - चारोळीकार चंद्रशेखर गोखले\nमुलाखत - गायक महेश काळे\nमुलाखत - अनुवादिका लीना सोहोनी\nमुलाखत - अभिनेता शशांक केतकर\nमुलाखत - अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने\nया अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-12-12T00:56:40Z", "digest": "sha1:P4BJYLZ27LCQ2YKGDCNM3CENYFT6LFU2", "length": 7700, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राम मंदिरावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून राजकीय फटकारे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराम मंदिरावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून राजकीय फटकारे\nमुंबई – अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबाबत रोज नवीन दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येत राम मंदिराची लवकरात लवकर उभारण्याची मागणी केली आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि सत्ताधारी पक्षातील सदस्यही राम मंदिर उभारणीसाठी जोरदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारे आहे.\nराज ठाकरे यांनी ‘हे राम’ या शीर्षकाखाली व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्रात श्रीराम आणि लक्ष्मण दाखविण्यात आले असून त्यांच्या समोर विश्व हिंदू परिषद, भाजप आणि उद्धव ठाकरे दाखविण्यात आले आहेत. यामध्ये श्रीराम त्यांना म्हणत आहेत कि,अहो, देश घातलात खड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात. अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते ‘राम मंदिर’ नव्हे. असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रात दाखविले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबेशिस्तांमुळे पर्यावरणपूरक प्रकल्पाला गालबोट\nNext articleनावीन्यता निर्माण करणारा कलावंत इतरांपेक्षा वेगळा ठरतो\nचारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये समान धागा असेल तर एकाच यंत्रणेने तपास करावा : सर्वोच्च न्यायालय\nमोदीजी जानेवाले है… राहुलजी आनेवाले है… : अशोक चव्हाण\nजुलमी राजवटीला जनतेची चपराक : राज ठाकरे\nकिसान सभेचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमो�� ठिय्या आंदोलन\nसरकारी जाचाला कंटाळूनच उर्जित पटेल यांचा राजीनामा – जयंत पाटील\nकाँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग; भाजपाने आत्मपरिक्षण करावं – संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-12T00:54:16Z", "digest": "sha1:DMXGZEJ7T73HOKLVRUVMAATJSLHJ2DMO", "length": 10077, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी दोन हजारांची लाच घेताना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी दोन हजारांची लाच घेताना अटक\nनगर: स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी शेख जाकीर हुसैन अब्दुल सत्तार (वय 49) हा दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर पथकाने अटक केली आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टॉपअप पेट्रोलपंपावर आज सकाळी पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या परिसरात ही कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.\nतक्रारदार याचा पूर्वी अवैध दारूचा व्यवसाय होता. तो त्याने आता बंद केला आहे, असा त्याचा दावा आहे. अवैध धंद्याचा हप्त्याचे पैसे म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी शेख जाकीर याने तक्रारदाराकडे बुधवारी (ता. 28) सहा हजार रुपयांची मागणी केली होती. ही मागणी करताना नगरच्या पथकाचे पंच होते. लाचेच्या रकमेपैकी दोन हजार रुपये आज स्वीकारताना शेख जाकीर याला पथकाने पकडले. ही कारवाई होताच जिल्हा दलाच्या कार्यालयात वाऱ्यासारखी खबर पसरली.\nशेख जाकीर हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. ही शाखा जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालण्यापासून खून, दरोडे, लुटीच्या गुन्हे, पसार गुंड, चोर, गुन्ह्याची उकल करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. या शाखेने लुटीच्या तयारीत असलेले अनेक टोळ्यांना गजाआड केले आहे. महापालिका निवडणुकीमुळे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या शाखेने जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे. अनेक अवैध धंद्यांवर छापे घातले जात आहेत. त्यातच हा प्रकार घडला आहे. लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखील नगरच्या पथकाचे उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पो��ीस कर्मचारी रमेश चौधरी, राधा खेमनर यांनी ही कारवाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुवकांना संधी, विकासाची हमी ; मनसेचे सुमित वर्मा यांचा वेगवान प्रचार\nNext articleबाल दंत आरोग्य जनजागृती फेरी\nगाडी पलटी होऊन युवक ठार\nरामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध\nलोकप्रतिनिधीकडून भुलभुलैयाचे काम – शंकरराव गडाख\n…तर मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या बाटल्या भेट म्हणून पाठवू\n‘समाजसेवेची शिकवण शरद पवार यांची’\nमाणसाशी माणसासारखे नाते जपावे : डॉ. सहस्रबुद्धे\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/smallcontent/3180-2/", "date_download": "2018-12-12T01:53:09Z", "digest": "sha1:4SQVVX4TL3FHS3UXCBLPG6VNJ2IZONXM", "length": 4298, "nlines": 62, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "3180 – Small Content", "raw_content": "\n[ December 5, 2017 ] प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे\tबोधकथा\n[ November 5, 2017 ] सोनार आणि लोहार\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] भाव तेथे देव\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] स्वाभिमानाची जादू\tबोधकथा\nपहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल….\n— डॉ. अब्दुल कलाम\nशाळेत नवीनच नाव घातलेल्या मुलाने आपल्या वडिलांची चिठ्ठी मास्तरांना दिली. त्यात लिहिले होते.\n“प्रिय गुरुजी, माझा मुलगा फार हळवा आहे. म्हणून त्याला शिक्षा करु नका. आम्हीही केवळ स्वसंरक्षणार्थच त्याच्यावर हात उगारत असतो.\nएक दिवस नेहमीप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योगपती आपले आरोग्य चांगले राहावे म्हणू समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्या किनाऱ्यावर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण त्या उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, “अरे, हा एव्हढा मोठा उद्योगपती. साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा पास ��ालेला नाही. मग त्याच्याजवळ कसली आली आहे बुद्धीमत्ता ” हे ऐकल्यावर ते उद्योगपती त्या ... >>\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-15-percent-milk-adulteration-state-75269", "date_download": "2018-12-12T01:44:56Z", "digest": "sha1:QVMOM4I57YOIDHO5NDM7QQ2OLRELBIPH", "length": 15660, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news 15 percent Milk adulteration in state राज्यात १५ टक्‍क्‍यांवर दूध भेसळयुक्त - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nराज्यात १५ टक्‍क्‍यांवर दूध भेसळयुक्त - राजू शेट्टी\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nसांगली - राज्यात १५ टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. हा काळा बाजार आहे, जो दुधाचा प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांच्या मूळावर उठला आहे. शिवाय राजरोसपणे लोकांच्या अन्नात विषही कालवले जात आहे. त्याविरुद्ध अन्नसुरक्षा कायद्यात बदल करून भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळा, हातात बेड्या ठोका, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nसांगली - राज्यात १५ टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. हा काळा बाजार आहे, जो दुधाचा प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांच्या मूळावर उठला आहे. शिवाय राजरोसपणे लोकांच्या अन्नात विषही कालवले जात आहे. त्याविरुद्ध अन्नसुरक्षा कायद्यात बदल करून भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळा, हातात बेड्या ठोका, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\nडोर्ली (ता. तासगाव) येथे बबन देशमुख याने उघडपणे रोज पाचशे लिटर बनावट दूध बनविण्याचा कारखानाच चालविला होता. त्याविरुद्ध अन्न-औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. त्यापुढील गोष्टींचा पर्दाफाश ‘सकाळ’ व साम टीव्हीने केला. राज्यभरातील या विषयातील भयानक तथ्य समोर आणले. बबन देशमुख बनावट दूध भाजप नेत्याच्या डेअरीलाच पाठवत होता, हेही समोर आले. हे भयानक वास्तव एका बाजूला असताना त्या देशमुखवर कडक कारवाई करताना कायद्याने या विभागाचे हात बांधल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी शेट्टी यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या.\nते म्हणाले, ‘‘केवळ दोन ते अड��च रुपयांत बनावट एक लिटर दूध तयार होते. ते दुधात मिसळून स्वस्त दराने दूध बाजारात आणणारी एक साखळी आहे. प्रामाणिकपणे दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये २५ पैशांपासून ते एक रुपयापर्यंत स्पर्धा असते. राज्यात अशा पद्धतीने दूध भेसळ करण्याचे प्रमाण १५ टक्‍क्‍यांवर असल्याची आमची खात्री आहे. त्याविषयी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, या लोकांच्या मुसक्‍या आवळा, असे सांगितले. या विभागाकडून केवळ कारवाई केली जाते आणि दंड घेतला जातो. त्यातून फार काही साध्य होत नाही. कायद्याचा वचक राहत नाही. यांना दणका द्यायचा असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. अन्नसुरक्षा कायदा बदलून कडक करावा लागेल. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठपुरावा करेल.’’\nचौघांची निवडणूक ‘ड्यूटी’तून सुटका\nअन्नसुरक्षा विभागात पाच लोक कार्यरत आहेत. पैकी चौघांना ग्रामपंचायत निवडणुकीची ड्यूटी लावली होती. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर भेसळीविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषतः खव्यातील भेसळ उघड करा, असे सांगितले आहे. निवडणूक तर ऐन दिवाळीत आहे, मग कसे होणार, हा मुद्दा ‘सकाळ’ने पुढे आणला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेत चार अधिकाऱ्यांना निवडणूक ‘ड्यूटी’तून मुक्त केले आहे. आता कारवाई कशी होते, याकडे लक्ष असेल.\nदूध पिशव्यांसंदर्भात दोन महिन्यांची मुदत\nमुंबई - दुधाच्या पॉलिथिन पिशव्यांच्या बाबतीत राज्य शासनाने दूध संघ आणि प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना पुढील दोन महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या...\n#milk डिसेंबरअखेरपासून दुधाचा तुटवडा\nमुंबई - दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत लवकर तोडगा न निघाल्यास महिन्याच्या अखेरपासून राज्यात दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एकट्या...\nराज्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांची तीव्रता वाढत असताना सरकारने दुधासाठी प्लॅस्टिकबंदीचे घोडे पुढे दामटल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होणार आहे....\nदूध उत्पादकांची परवड न थांबवल्यास रस्त्यावर उतरू : खासदार शेट्टी\nपुणे : दूध अनुदानासाठीचा निधी पडुन असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र गेल्या दोन महिन्यांचे सुमारे २२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. यामुळे दूध...\nअनुदान देण्याबाबत निर्णय न घेतल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल : राजू शेट्टी\nपुणे : ''राज्य सरक���रकडून दूध उत्पादक संघांना प्रति लिटर पाच रूपये अनुदान न मिळाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दूध संघ आणि राज्य...\nलांजा : आरामबसच्या धडकेत दोन ठार\nलांजा : सांगली-वाळवा येथून दुध घेवून आलेल्या टेम्पोतून अ‍ॅपे टेम्पोमध्ये दुधाचे क्रेट उतरवून घेत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या खासगी आरामबसने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/sabudana-vada-recipe-in-marathi/", "date_download": "2018-12-12T00:29:44Z", "digest": "sha1:JHTX63ABPN6VE5ZOH3WQ3KSK54WJJK64", "length": 2865, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "साबुदाणा वडे | m4marathi", "raw_content": "\n१) दोन वाटया भिजवलेले साबुदाणे\n२) चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे\n३) एक वाटी शेंगदाण्याचा कूट\n४) चार ते पाच हिरव्या मिरच्या\n५) एक चमचा जिरे\n७) चवीनुसार मीठ .\n१) भिजवलेले साबुदाणे , शेंगदाण्याचा कूट व उकडलेले बटाटे कुस्करून एकत्र करावेत .\n२) तयार केलेल्या मिश्रणात हिरवी मिरची बारीक चिरून एकत्र करून घ्यावी .\n३) एक चमचा जिरे टाकून या मिश्रणात चवीपुरते मीठ टाकावे व त्याचे चपटे गोळे बनवून तेलात तळावेत .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/health/news/cancewr-tooth-daily-clean-brush-tteth", "date_download": "2018-12-12T01:51:01Z", "digest": "sha1:ODB25SKNUNS2DX4MO6H26URJI64GSJQC", "length": 6313, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "हिरड्यांच्या रोगाचे जीवाणू ठरू शकतात कॅन्सरचे कारणANN News", "raw_content": "\nहिरड्यांच्या रोगाचे जीवाणू ठरू शकतात कॅन्सरचे कारण...\nहिरड्यांच्या रोगाचे जीवाणू ठरू शकतात कॅन्सरचे कारण\nनियमित स्वरूपात दात स्वच्छ करणे एका मोठ्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक आहे. एका अभ्यासात आढळले आहे की, हिरड्यांच्या रोगाच्या जीवाणूंमुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सर रिसर्च पत्रिकेत प्रकाशित या संशोधनात तोंडात आढळणारे मायक्रोबायोटा (सूक्ष्मजीवांचा समूह) व अन्ननलिकेच्य��� कॅन्सरचा धोका यांच्यामध्ये असलेल्या संबंधावर अभ्यास करण्यात आला.\nसंशोधनातील संशोधक व न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या औषध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जियान अहन यांनी सांगितले, की अन्ननलिकेचा कॅन्सर सामान्यपणे होणाऱ्या कॅन्सरमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. जगभरात कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये या कॅन्सरचे स्थान सहाव्या क्रमांकावर आहे. कॅन्सरवविषयी शोकांतिका म्हणजे, हा रोग धोक्याच्या वळणावर पोहोचत नाही तोपर्यंत रोगाचे लक्षण आढळत नाही. अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्यावर पाच वर्षे जगणाऱ्या लोकांचे प्रमाण १५ ते २५ टक्के आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये इसोफेजिअल एडनोकार्सिनोमा (इएसी) व इसोफेजिअल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (इएसीसी) या पेशी आढळतात. संशोधकांना अभ्यासात आढळले, की टॅनेरिला फोर्सिथिया नामक जीवाणू इएसी कॅन्सरचा धोका वाढवण्यास २१ टक्के जबाबदार असतात. इएससीसी कॅन्सरच्या धोक्यासाठी पोर्फाइरोमोनस जिंजिव्हलिस जीवाणू जबाबदार असतात. हे दोन्ही प्रकारचे जीवाणू सामान्यतः हिरड्यांच्या आजारात आढळतात.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%89/", "date_download": "2018-12-12T00:16:27Z", "digest": "sha1:FG73CZSPW7IACLSOORUMD546EVDFN3TH", "length": 9513, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जगातील पहिल्या वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा योगेश चुकेवाड यांनी लावला शोध | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news जगातील पहिल्या वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा योगेश चुकेवाड यांनी लावला शोध\nजगातील पहिल्या वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा योगेश चुकेवाड यांनी लावला शोध\nवॉशिंग्टन : अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे. ज्याचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे. या रोबोचे प्रक्षेपण किरो-७ या अमेरिकन टीव्हीवरून दाखवण्यात आले.\nया संशोधनाबद्दल याच विद्यापीठाचे संगणकशास्त्र विभागाचे डॉ. श्याम गोडलाकोटा म्हणतात की, या रोबोसाठी एक लहान ‘ऑन बोर्ड’ सíकट वापरले आहे. या सर्टमधील फोटोव्होडटाइक लेसरच्या साह्यने पंखांना वीजपुरवठा करते. रोबोच्या वजनात भर न पडता वीजपुरवठा करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.\nसंशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी आहेत. योगेश यांचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय येथे झाले. त्यांनी आयआयटी-पवई (मुंबई) येथे बी. टेक., तर अमेरिकेत एम. एस. केले. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पीएच.डी. करत आहेत.\nभारत-अमेरिका संबंध चीन आणि रशियापेक्षाही वेगळे\nअफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोटात 16 ठार; 38 जखमी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:15:12Z", "digest": "sha1:XCCIVKBM22ZYMICZ2TXSONOJJKOEZC5N", "length": 6346, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मधु कोडांची शिक्षा वाढवा – सीबीआयचे अपिल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमधु कोडांची शिक्षा वाढवा – सीबीआयचे अपिल\nनवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना कोळसा खाण भ्रष्टाचार प्रकरणात झालेली तीन वर्षांच्या कारागृहाची शिक्षा अपुरी असून ती वाढवण्यात यावी म्हणून सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे.\nकोडा यांच्या खेरीज झारखंडचे माजी मुख्य सचिव ए.के बसु आणि कोळसा खात्याचे माजी सचिव एच. सी गुप्ता यांच्या शिक्षेतही वाढ व्हावी अशी मागणी सीबीआयने आपल्या अपिलात केली आहे.\nया आरोपींना गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये ट्रायल कोर्टाने प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या आरोपींनी दिल्ली उच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हानही दिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#दृष्टिक्षेप : बिहारमधील कळ्यांचे निःश्वास\nNext articleविस्मरणावर करा मात (भाग १)\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत��र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2018-12-12T00:58:32Z", "digest": "sha1:HTCHNW4SZQS4ROE27TWQI6IAWIEDFXV4", "length": 7418, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हिड बेन-गुरियन - विकिपीडिया", "raw_content": "\n२ नोव्हेंबर १९५५ – २१ जून १९६३\n१७ मे १९४८ – ७ डिसेंबर १९५४\n१६ ऑक्टोबर, १८८६ (1886-10-16)\nपॉइन्स्क, रशियन साम्राज्य (आजचा माझोव्येत्स्का प्रांत, पोलंड)\n१ डिसेंबर, १९७३ (वय ८७)\nडेव्हिड बेन-गुरियन (हिब्रू: דָּוִד בֶּן-גּוּרִיּוֹן; १६ ऑक्टोबर, १८८६ - १ डिसेंबर, १९७३) हा इस्रायल देशाचा संस्थापक व पहिला पंतप्रधान होता. बेन-गुरियन कट्टर ज्यू राष्ट्रीयवादी होता व त्याने १४ मे १९४८ रोजी पॅलेस्टाइन भूभागावर स्वतंत्र इस्रायल देशाची घोषणा केली.\nविसाव्या शतकात कार्यरत असलेल्या जगातील १०० सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याची गणना केली जाते. बेन-गुरियनच्या स्मरणार्थ तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळ तसेच इस्रायलमधील असंख्य महत्त्वाच्या इमारती व वास्तूंना त्याचे नाव दिले गेले आहे.\nबेन-गुरियन (१९४८–५३) · शॅरेड (१९५३–५५) · बेन-गुरियन (१९५५–६३) · एश्कॉल (१९६३–६९) · मायर (१९६९–७४) · राबिन (१९७४–७७) · बेगिन (१९७७–८३) · शामिर (१९८३–८४) · पेरेझ (१९८४–८६) · शामिर (१९८६–९२) · राबिन (१९९२–९५) · पेरेझ (१९९५–९६) · नेतान्याहू (१९९६–९९) · बराक (१९९९–२००१) · शॅरन (२००१–०६) · ओल्मर्ट (२००६–०९) · नेतान्याहू (२००९–चालू)\nइ.स. १८८६ मधील जन्म\nइ.स. १९७३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/try-earn-30-crores-fish-farming-127098", "date_download": "2018-12-12T01:29:42Z", "digest": "sha1:ZXWL4VHYQADMT7ZT67R2M5XYML4NHBVA", "length": 12930, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "try to earn 30 crores from fish farming मत्स्यपालनातून 30 कोटी उत्पन्नाचा प्रयत्न : बऱ्हाटे | eSakal", "raw_content": "\nमत्स्यपालनातून 30 कोटी उत्पन्नाचा प्रयत्न : बऱ्हाटे\nशुक्रवार, 29 जून 2018\nपाथर्ड��� (नगर) : जिल्ह्यात 15 हजार शेततळी असून, त्यात मत्स्यपालन करून वार्षिक 30 कोटींचे उत्पादन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा मत्स्य विभाग, आत्मा व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचाही लाभ देण्यात येईल, अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.\nपाथर्डी (नगर) : जिल्ह्यात 15 हजार शेततळी असून, त्यात मत्स्यपालन करून वार्षिक 30 कोटींचे उत्पादन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा मत्स्य विभाग, आत्मा व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचाही लाभ देण्यात येईल, अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.\nकृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातर्फे कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा मत्स्य विभागाचे विकास अधिकारी शरद कुदळे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, \"आत्मा'चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बापूसाहेब होले व शेतकरी उपस्थित होते. सुजित गायकवाड यांनी स्वागत केले. गजानन घुले यांनी आभार मानले.\nमत्स्यपालनाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र डांगरे म्हणाले, \"मत्स्यबिजाची नर्सरी करून त्यातून उत्पन्न मिळविता येते. चांगले मत्स्यपालन करून 20 गुंठ्यांतील शेततळ्यात 30 हजार रुपये खर्चात एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न घेता येते. तांत्रिक ज्ञान व माश्‍याचे खाद्य आणि इतर काळजी घेतली, तर शेतकऱ्यांना फळबागेसोबत चांगले उत्पन्न घेता येते.''\nनगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश तापमानाची नोंद\nपुणे - उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. नगर येथे हंगामातील नीचांकी...\nपुणे - रस्त्यावर उभी केलेली वाहने पोलिसांनी उचलून अन्यत्र हलवली. मात्र वाहने उचलताना योग्य खबरदारी न घेतल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...\n‘छत्रपती’च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे\nभवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली...\nमहाडमध्ये अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमहाड : महाड नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहिम महाड नगरपालिकेने आज सकाळपासून दणक्यात सुरू केली आहे. महाड नगरपालिकेच्या...\nकल्याण - पालिकेच्या घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकासलाच घेताना अटक\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या जे/4 प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील घनकचरा विभागात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पाच हजार रूपयांची लाच...\nसंशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात\nपुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-12T01:43:07Z", "digest": "sha1:CPSC2A2YRPNRTBSU7MLNJHULRMDVUIXT", "length": 3551, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्टायलिश विंटर कॅप्स | m4marathi", "raw_content": "\nस्टायलिश, वॉर्म आणि थोडी हटके विंटर कॅप या सिझनमध्ये खरेदी करण्याचा चान्स महिला आणि तरुणी शोधताना दिसतात. यंदाच्या विंटर सिझनमध्ये पारंपरिक मफलर, स्कार्फ वा स्टोल्स गुंडाळण्यापेक्षा आकर्षक रंगात, डिझाईनमध्ये उपलब्ध असणार्‍या विंटर कॅप्सने महाविद्यालयीन वा कार्यालयीन पोषाख उठावदार करता येईल. लहानग्यांकरिताही अशा कॅप्स विविध आकारांत उपलब्ध आहेत. पॉलिस्टर, कॉटन आणि लोकरीपासून तयार झालेल्या या कॅपचे फॅब्रिक उबदार आणि केसांना, त्वचेला मुलायम स्पर्श देणारे ठरले आहे. विविध रंगांत, तसेच बजेटमध्ये या कॅप बाजारात दाखल झाल्या आहेत. ई-दिवाळी साजरी केल्यानतर यंदाच्या विंटर सिझनची उबदार ��पडे खरेदीही ऑनलाइन करता येते. आकर्षक कॅप उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-feeding-buffaloes-dairy-management-74300", "date_download": "2018-12-12T01:02:03Z", "digest": "sha1:XHDT2WQKRZ3VK3M6ODQEC6C3NKLVW3QV", "length": 15597, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news Feeding of Buffaloes, Dairy Management म्हशींचे पोषण, दुग्धवाढीसाठी आहार व्यवस्थापन | eSakal", "raw_content": "\nम्हशींचे पोषण, दुग्धवाढीसाठी आहार व्यवस्थापन\nकल्पना पवार, डॉ. धीरज सवाई\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nम्हशींना संतुलित खाद्यपुरवठा न झाल्यास दुग्धोत्पादनात घट, दर्जात घट, प्रजनन समस्या अादी समस्या निर्माण होतात. त्यासाठी उपलब्ध खाद्यावर प्रक्रिया करून तसेच घरीच खुराक तयार करून म्हशींची पोषकतत्त्वांची गरज भागवता येते.\nजास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस इतर जनावरांपेक्षा फायदेशीर ठरते. म्हशीच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. शेतीतील उरलेले अवशेष जसे तुस, कुटार यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून त्याचा वापर म्हशीच्या अाहारामध्ये करता येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपुरी या तीन जाती आढळतात. या तीन जातींच्या म्हशींमध्ये एकत्रितपणे दूध उत्पादन आणि काम करण्याची क्षमता ही इतर म्हशींच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे.\nम्हशींच्या कातडीमध्ये स्वेदग्रंथी अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांचे शारीरिक तापमान योग्य राखण्यासाठी प्रखर सूर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते.\nगोठा उंचावर हवेशीर जागी, भरपूर सूर्यप्रकाश येईल, अशा ठिकाणी बांधावा. गोठ्यामध्ये पाण्याचा व मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी. त्यासाठी गोठ्यामध्ये उतार काढावा. एका म्हशीसाठी साधारणतः २.५ बाय ४ मीटर जागा पुरेशी असते.\nपावसाळ्याच्या सुरवातीला म्हशींना घटसर्प, फऱ्या इ. संसर्गजन्य अाजाराच्या लसी टोचून घ्याव्या. तोंडखुरी - पायखुरी रोगाची लस वर्षातून दोनदा टोचून घ्यावी.\nम्हशी निकृष्ट प्रतीचा चारा उदा. तूस, कडबा, कुटार चांगल्या प्रकारे पचवितात व त्यातील पोषक द्रव्ये शोषून त्यांचे रूपांतर दुधात करतात.\nम्हशींच्या शरीरास लागणारी प्रथिने, खनिजे व इतर तंतुमय पदार्थ अशा चाऱ्यापासून मिळवितात. शेंगदाण्याची ढेप, सरकीची ढेप म्हशींसाठी जास्त उपयुक्त आहे.\nबरसीम गवत गव्हांड्यासोबत मिसळून खाऊ घातल्यास म्हशीची पचनक्षमता वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर अशा चाऱ्यातील प्रथिने, खनिजे ह्यांची पचनक्षमता वाढते.\nहिरवे लुसर्ण किंवा बरसीम गवत म्हशींना खाऊ घातल्यास खुराकातून मिळणारी पोषकतत्वांची गरज पूर्ण होऊ शकते. बरसीम गवतामुळे म्हशींची दूध उत्पादनक्षमता वाढते.\nउपलब्ध खाद्य अाणि धान्याचा वापर करून म्हशीचे उत्पादन वाढवता येते. घरच्याघरी खुराक तयार करण्यासाठी ढोबळ मानाने धान्य जसे मका, ज्वारी इ. ३०-४० टक्के, कोणतीही उपलब्ध ढेप २५-३० टक्के, डाळीची चुनी ३०-३५ टक्के घेऊन त्यात २ टक्के खनिज मिश्रण व १ टक्का मीठ मिसळावे. हा खुराक ३ किलो शरीरक्रियेसाठी व त्यावर २ लिटर दुधामागे १ किलो याप्रमाणे द्यावा.\nसाधारणपणे ४५० किलो वजनाच्या म्हशीसाठी ८ टक्के स्निग्धांशाचे प्रमाण ७ लिटर दूध देण्यासाठी व त्यासाठी ७ किलो कडबा कुट्टी, ४ किलो सरकी ढेप, अर्धा किलो ज्वारीचा भरडा व ३० ग्रॅम खनिज मिश्रण दिल्यास अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊन म्हशी दूध देण्यात सातत्य राखतात.\nयोग्य प्रमाणात अन्नद्रव्य पुरविल्यास म्हशी योग्यवेळी माजावर येतात व प्रजननासंबंधी समस्या निर्माण होत नाहीत.\nडॉ. धीरज सवाई, ९९७५३६३०९७\n(पशुपोषण व आहारशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला)\nडाळिंबाचा मार... कांद्याचा भार...\nबिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर...\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\n#DecodingElections : कट्टर हिंदुत्ववादाला लगाम\nधडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-marathwada-news-crime-74459", "date_download": "2018-12-12T01:03:51Z", "digest": "sha1:P7WQUDGL4IPET7WAQ2PGY4RTXOLVYJ3G", "length": 11400, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "osmanabad marathwada news crime मारले अधिकाऱ्याने; गुन्हा मात्र कर्मचाऱ्यावर? | eSakal", "raw_content": "\nमारले अधिकाऱ्याने; गुन्हा मात्र कर्मचाऱ्यावर\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nउस्मानाबाद - नवरात्रीमुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला महसूल कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने मंदिरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. सोमवारी (ता. 25) मध्यरात्री ही घटना घडला. पोलिसांच्या मते मारहाण करणारे महसूलचे वरिष्ठ अधिकारी होते; मात्र पोलिस अधीक्षकांच्या दबावापोटी महसूल कर्मचाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन व महसूलमध्ये चांगलेच शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.\nशिवराज अरुण गिरी (वय 24) हे पोलिस कर्मचारी भाविकांच्या रांगा लावत असताना तुळजापूर तहसील कार्यालयातील दत्तात्रय मेनकुदळे यांनी अरेरावी करत त्यांना मारहाण करण्यात सुरवात केली. त्यांच्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचे सांगितले जाते; मात्र पोलिस प्रशासनानेही महसूल अधिकाऱ्याऐवजी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून महसूल व पोलिस प्रशासनामध्ये शीतयुद्ध सुरू होते, त्याचे पर्यवसान आता हाणामारीपर्यंत झाले आहे.\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्���न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nमराठवाडा : संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nभूकंपाग्रस्तांचे घऱ मालकीचे होणार\nलातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना...\nशेकऱ्यांना ऊसाचा मोबदला मिळणार कधी \nउस्मानाबाद - साखर कारखाने सूरु होऊन महिना ते दिड महिन्याचा कालावधी लोटला. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे त्याना देण्यात आलेले नाहीत. दराची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:17:06Z", "digest": "sha1:JP32PGNQQOWSCMKM7HHIQLUSY7Z4UGEX", "length": 4540, "nlines": 107, "source_domain": "m4marathi.com", "title": "कोथिंबिरीचा झुणका | m4marathi", "raw_content": "\n१) कोथिंबीर एक जुडी\n२) हरभरा डाळ एक वाटी\n३) कांदे दोन मोठे\n४) लसूण कांदा एक\n५) हिरव्या मिरच्या पाच-सहा\n७) हळद अर्धा चमचा\n८) धने एक चमचा\n९) जिरं एक चमचा\n१०) चवीनुसार मीठ .\n१) कोथिंबीरीच्या जाड काडया काढून ती बारीक चिरून , धुऊन निथळून घ्यावी .\n२) डाळ तीन तास आधी भिजत ���ालावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटावी .\n३) वाटताना त्यामध्ये लसूण , धने , जिरं आणि चमचाभर मीठ टाकावं .\n४) वाटलेलं मिश्रण हळद घालून कोथिंबीरीमध्ये एकजीव करावं . कांदा उभा पण जाडसर चिरावा .\n५) जिरं-मोहरीची फोडणी करून कांदा घालावा . कांदा बदामी रंगाचा झाल्यावर एकजीव केलेलं मिश्रण घालावं .\n६) अलगद हलवावं . पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी .\n७) नंतर परत अलगद हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता शिजू दयावी . झुणका गरम असतानाच भाकरी किंवा पराठ्यासोबत वाढवा .\nमटार आणि वांग्याचं भरीत\nशेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी\nमेथी आणि वांग्याचं भरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/assembly-election-2018-exit-polls-chattisgadh-bjp-gets-on-congress-322360.html", "date_download": "2018-12-12T00:56:35Z", "digest": "sha1:YKGFAF6PD7GKOYEPAZ5FYDEWU4QITYKU", "length": 16231, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "EXIT POLLS 2018 : छत्तीसगडमध्ये भाजपचं वर्चस्व कायम", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nEXIT POLLS 2018 : छत्तीसगडमध्ये भाजपचं वर्चस्व कायम\nरिपब्लिक टीव्हीच्या अंदाजानुसार बीजेपी- 40-48 तर काँग्रेस- 37-43 जागा मिळतील असं दिसत आहे. टाईम्स नाऊच्या अंदाजानुसार बीजेपी- 46 तर काँग्रेस- 35 जागा मिळणार आहेत, असं चित्र आहे.\nमुंबई, 7 डिसेंबर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता संपलं. आता एक्झिट पोल्सचे निकाल यायला सुरुवात झाली आहे.एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कायम दिसतंय.काँग्रेसलाही ३०च्या वर जागा मिळतील असे अंदाज सांगत आहेत.\nटाईम्स नाऊनं दिलेल्या अंदाजनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला ४०च्या वर जागा मिळणार आहेत.\nएक्झिट पोल्सचे निकाल पाहण्याआधी हे वाचा...\nतर टाइम्स नाउनं केलेल्या सर्व्हेनुसार,\nदोन्ही सर्वेक्षणात भाजपला ४०च्यावर जागा मिळतील आणि पाठोपाठ काँग्रेस\nएक्झिट पोल्सनी वर्तवलेले निकालाचे अंदाज आणि प्रत्यक्षातले निकाल यात साम्य असतं का किती वेळा हे निकाल खरे ठरतात आणि किती वेळा सपशेल चुकतात\n2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सर्व एक्झिट पोल्सचे निकाल सपशेल चुकले होते.\nसीएनएन-आईबीएन, सीएसडीएसनं NDAला 270 ते 282, UPAला 92 -102 आणि अन्य 159 ते 181 जागा मिळतील असा अंदाज केला होता.\nटाईम्स नाऊ- ओआरजी यांनी NDAला 249 आणि काँग्रेसला 148 मिळतील असं म्हटलं होतं.\nइंडिया टीव्ही- सी वोटरनं एक्झिट पोल्समध्ये NDAला 289 काँग्रेसला 100 तर इतरांना 152 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.\nप्रत्यक्षात एनडीएला मिळाल्या 336 जागा आणि यूपीएच्या पदरी पडल्या - 60. अन्य- 147 हा अंदाज कुठल्याच एक्झिट पोल्सनी वर्तवला नव्हता.\n2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा इंडिया टुडे-एक्सिसनी बीजेपीला 251 से 279, सपा-काँग्रेस युतीच्या खात्यात 88 ते 112 तर बीएसपीला 28 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.\nएबीपी-सीएसडीएसच्या एक्झिट पोल्समध्ये भाजपला 156 ते 169, सपा-काँग्रेस युतीला 156 ते 169 आणि बीएसपीच्या खात्यावर में 60 ते 71 जागा असतील असं सांगितलं होतं.\nटुडेज चाणक्यने भाजपला 285 जागा मिळतील असं म्हटलं होतं, सपा-कांग्रेसला 88 जागा तर बीएसपीला 27 जागांचं भाकित केलं होतं.\nइंडिया टीवी-सी वोटरने बीजेपी ने 155-167, सपा-कांग्रेस 135 ते 147 आणि बीएसपीला81 ते 93 जागांचा अंदाज दिला होता, जो पूर्ण चुकला.\n2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रत्यक्षात निकाल आल्यावर भाजपला 325 जागा मिळाल्या होत्या, ज्याचा अंदाज कुणीच वर्तवला नव्हता. बीएसपी- 19, सपा- 47, कांग्रेस- 7 अशा जागा तेव्हा मिळाल्या.\n2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळी\nटुडेज़ चाणक्यनं भाजपा-14-28, आप-42-54, कांग्रेस-0-2 असा अंदाज दिला होता.\nसीवोटरने भाजपला 27-35, आप-31-39, कांग्रेसला 2-4 जागा मिळतील असं सांगितलं होतं. एसी नीलसननंसुद्धा असाच अंदाज दिला होता. प्रत्यक्षात निकाल भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या, तर आपला 67 जागा मिळाल्या, ज्याचा अंदाज कुणीच व्यक्त केला नव्हता.\nVIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/business/news/interest-rate-of-0-25-percent-increased-by-sbi", "date_download": "2018-12-12T00:46:52Z", "digest": "sha1:DNBM2LX4ERAR327KTR6EITWDOEXBMU2I", "length": 6566, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "स्टेट बँकेच्या व्याजदरात वाढANN News", "raw_content": "\nस्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ\nस्टेट बँकेच्या व्याजदरात वाढ\nसार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने एक आणि दोन वर्षे कालावधीच्या एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात पाव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय दोन ते तीन वर्षे कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरही अंशत: वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव व्याजदराची अंमलबजावणी २८ मे पासून करण्यात येणार आहे. नव्या व्याजदरांचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.\nसर्वसामान्य ग्राहकांना एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर यापूर्वी स्टेट बँकेतर्फे ६.४० टक्के व्याज देण्यात येत होते. त्यावर आता सुधारित व्याजदराप्रमाणे ६.६५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी ६.९० टक्के दराने व्याज मिळत होते. मात्र, त्यांना आता ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन वर्षे ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदतठेवींवर सर्वसामान्य ग्राहकांना ६.६५ टक्के दराने (यापूर्वीचा व्याजदर ६.६० टक्के) व्याज मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी ज्येष्ठांना ७.१० टक्के दराने व्याज मिळत होते.\nसात दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंच्या मुदतठेवींवर बँकेतर्फे ५.७५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. ४६ दिवस ते १७९ दिवसांसाठी ६.२५ टक्के, १८० दिवस ते २१० दिवसांसाठी ६.३५ टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. या शिवाय २११ दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.४० टक्के, तीन वर्षांपासून ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी ६.७० टक्के आणि पाच ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ६.७५ टक्के व्याज देण्यात येणार आहे.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-12T01:08:55Z", "digest": "sha1:SKVKSXTI6XKUJFWLE3X5OIQ73J5X5AI2", "length": 7160, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंडोनेशियाला चार दिवसांत भूकंपाचे 355 धक्‍के – 319 जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंडोनेशियाला चार दिवसांत भूकंपाचे 355 धक्‍के – 319 जणांचा मृत्यू\nजकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियात गेल्या चार दिवसांत झालेल्या भूकंपात मरण पावलेल्यांचा आकडा 319 झाला आहे. इंडोनेशियातील लोम्बोक बेटावरील रविवारच्या तीव्र धक्‍क्‍यानंतर 355 कमीजास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. पडलेल्या इमारतींखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nभूकंपामुळे 319 जण मरण पावले असून सुमारे 1400 जण गंभीर जखमी झाले आहेत, असे इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षा मंत्री विरांतो यांनी सांगितले. पुन्हा पुन्हा बसणाऱ्या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यात आलेला आहे. तात्पुरती उपचार केंद्रे उभारली असून जखमींवर उपचार चालू आहेत. काही ठिकाणी अन्नाची टंचाई जाणवत असल्याची माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवरकूटे-मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी भारत अनूसे\nNext articleरस्ते अपघात तरूणाईसाठी ठरत आहेत जीवघेणे\nबांगला देश निवडणुकीत पाकिस्तानी हस्तक्षेप : बांगला देश\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाहितांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nभारत-चीन संयुक्त लष्करी सराव ‘हॅंड इन हॅंड’ 11 तारखेपासून\nपाकिस्तानला एक डॉलरही देण्याची गरज नाही : अमेरिका\nकटास राज मंदिरासाठी पाकचा 139 भारतीयांना व्हिसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/category/persons-in-news/", "date_download": "2018-12-12T01:50:18Z", "digest": "sha1:L337MNOWOSCUZ7GKWBSCABRUIBY7KLJR", "length": 3536, "nlines": 56, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "Persons in News Archives - MPSC Current Affairs", "raw_content": "\nराहुल द्रविड ICC च्या Hall of Fame मध्ये सामील\nमाजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना ICCच्या Hall of Fame या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला.\nक्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.\nICC च्या Hall of Fame च्या यादीमध्ये समाविष्ट भारतीय खेळाडू –\n१) भिशन सिंग बेदी\nHall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.\nनियुक्ती – एस. एस. देसवाल\nएस. एस. देसवाल यांची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) याच्या महानिरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवा अधिकारी देसवाल यांनी आर. के. पचानंदा (निवृत्त) यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.\nइंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)-\n* हे दल भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे.\n* 1962 सालच्या चीन-भारत युद्धानंतर CRPF कायद्याच्या अंतर्गत दिनांक 24 ऑक्टोबर 1962 रोजी या दलाची स्थापना करण्यात आली.\n* हे दल भारताच्या चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.\n* “शौर्य – दृढता – कर्म निष्ठा” हे दलाचे आदर्श वाक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/technology/page-9/", "date_download": "2018-12-12T00:36:14Z", "digest": "sha1:KR25MZPO3B4XT27Y7JC5EA3SBBRWYK56", "length": 9208, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology News in Marathi: Technology Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-9", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श��वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nया वर्षात येणार हे धमाकेदार गॅजेट्स\nदेश Dec 13, 2016 आला मोटोचा मेटल फोन \nफोटो गॅलरी Dec 2, 2016 वन प्लस 3T मोबाईल भारतात लाँच\nबातम्या Oct 19, 2016 हे आहेत 4जी बजेट फोन \nव्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी आला गुगलचा अॅलो \nआयफोन आला भारी ; दोन कॅमेरे, हेडफोन जॅकच नाही \n, मोबाईलची बॅटरी जीवावर बेतू शकते\nब्लॉग स्पेसJul 3, 2014\nपावसात मोबाईल भिजला तर...\nब्लॉग स्पेसJan 29, 2014\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या ���ाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/start-works-scarcity-plan-154639", "date_download": "2018-12-12T01:35:53Z", "digest": "sha1:Y5ZJDZBZQORO7QEZ34ZGDXWWOANSEMA7", "length": 14470, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start the works in the scarcity plan टंचाई आराखड्यातील कामे सुरू करा | eSakal", "raw_content": "\nटंचाई आराखड्यातील कामे सुरू करा\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने सुरू करावीत. जास्तीचे टॅंकर सुरू करावे लागणार नाहीत याची दक्षता आतापासूनच घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. १३) दिला.\nपुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने सुरू करावीत. जास्तीचे टॅंकर सुरू करावे लागणार नाहीत याची दक्षता आतापासूनच घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी (ता. १३) दिला.\nतीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची सूचनाही या वेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी राम आणि मांढरे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा संयुक्त आढावा घेतला. या बैठकीतच त्यांनी हा आदेश दिला. बैठकीला सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम आणि सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.\nपुणे जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी ऑक्‍टोबरअखेर १०० टक्के पाणीसाठा असलेली धरणे आताच ९० टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहेत. यंदा पावसाळा संपल्यापासूनच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर राम यांनी बैठकीत संभाव्य पाणीटंचाईचा तालुकानिहाय आढावा घेतला. तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकेल, अशा गावांची यादी करण्याचा आणि टंचाई निवारणासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.\nटंचाई आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांमध्ये तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना, विंधन विहीर घेणे आणि त्यांची दुरुस्ती, विहिरींमधील गाळ काढणे, बुडक्‍या घेणे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि प्रसंगी टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आदी उपाययोजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nपुणे जिल्ह्याचा ६५ कोटी पाच लाख रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी राम यांनी याआधीच मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांना केवळ या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपैसे मोजा, भरपूर पाणी घ्या\nपुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nवाईतील ७५ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय\nवाई - येथील स्व. दिनेश ओसवाल प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने...\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal ��्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-12T00:47:45Z", "digest": "sha1:XFMUMQ6XSTSK57KKPOAKULQNSIG7IG7A", "length": 9038, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "किल्ले सिंहगड | m4marathi", "raw_content": "\nसिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.\n*मार्ग : -स्वारगेट – आनंदनगर – वडगांव – खडकवासला – सिंहगड पायथा. स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.\nहा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.\nदारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार.\nटिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत.\nकोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.\nश्री अमृतेश्वर भैरव मंदिर’ : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.\nतानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. दरवर्षी माघ नवमीस येथे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला ज���तो.\nदेवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो.\nकल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.\nउदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.\nडोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.\nराजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.\nगोवा – माझ्या नजरेतून\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2017/02/", "date_download": "2018-12-12T00:26:13Z", "digest": "sha1:WN55TEADYMVIFPTXXA4MBFL5UFZNG7FA", "length": 12717, "nlines": 151, "source_domain": "mazespandan.com", "title": "February 2017 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nसक्सेस – बेस्ट ऑफ़ नेपोलियन\nनेपोलिअन हिल (ऑक्टोबर २६, इ.स.१८८३ – नोव्हेंबर ८, इ.स.१९७०) एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक. थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधीक खपाच्या पुस्तकाचे मुळ लेखक. स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे प्रणेते.\nसक्सेस – बेस्ट ऑफ़ नेपोलियन हिल या पुस्तकातील काही निवडक महत्वाची यशाचे तत्व पुढे देत आहे.\n1. दोन किंवा अधिक मने सुसंवादी पद्धतीने एका निच्छित हेतुपुर्तिसाठी संयुक्तपने कार्य करतात, त्या संयुक्त मनाला मास्टर माइंड म्हणतात.\n2. यशाची सुरवात तीव्र इच्छेतुन होते.\n• आत्मरक्षनाची तीव्र निकड\n• लैंगिक संबंधा विषयी तीव्र आसस्क्ति\n• पैसा मिळव्ण्याची तीव्र इच्छा\n• पुनर्जन्माची तीव्र आसक्ति\n• शक्ति ताकद प्रसिद्धि\n• बदला ( अविकसित मनाचा एक गुण)\n• अहं पणा कड़े जाण्याची इच्छा\nया आठ प्रेरक उत्तेजना बल विक्रय कला साठी सुद्धा उपयोगी ठरतात जर मोठ यश मिळवायच असेल तर मनामधे अत्यंत प्रबल अशा प्रेरणेचे बीजारोपण करा\n3. एक निच्छित घ्येय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे यांच नुसत ज्ञान जरी माणसाला झाल, तरी तो एक नवमान्शा इतका यशस्वी झालेलाच आहे अस म्हणायला काहीच हरकत नाही.\n4. यशस्वी होण्यासाठी स्वतावर आत्मविश्वास असायला हवा. स्वतातल्या गुण दोषाची यादी करा त्यापैकी उपयोगी आणि सशक्त असे गुण निवडून एक निच्छित आराखडा बनवा.\n5. टिकेची, अनारोग्याची, गरिबिची,वार्धक्याची, मत्सराची आणि मृत्यूची भीती या 6 भीतिवर विजय मिळवा म्हणजे आत्मविश्वास वाढेल आणी यशस्वी व्हाल.\n6. तुमची मिळकत किती आहे हे फारस महत्वाच नाही. तुम्ही यातला किती भाग कसा बचत करता हे महत्त्वाच आहे.\n7. तत्पर , ठाम आणि योग्य निर्णय घेण्याचे नेतृत्व आणि पुढाकार असावा. गप्पा नको , कृति हवी\n8. माणसाच्या मनामधुन निघालेले अत्यंत फायदेशीर उत्पादन म्हणजे नवकल्पना आणि त्यांची निर्मिती कल्पनाशक्ति मधून होते. तसेच हे उत्पादन विकण्यासाठी उत्कृष्ट विक्रीकला आवश्यक असते.\n9. जी माणसे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतात ती माणसे यशस्वी व्हायला फारसा वेळ लागत नाही. त्यात त्याना कमालीचा उत्साह मिळत असतो. मनाला संगीत तसेच वर सांगितलेले शक्ति प्रेरके सुद्धा उत्साह प्रदान करतात.\n10. आपल्या भावनांवर नियंत्रण स्व – नियन्त्रण असावे मुख्य करून रागावर.\n11. नेहमी मिळणार्या मोबद्ल्यापेक्षा जास्त सेवा देण्याची सवय ठेवावी.\n12. प्रसन्न व्यक्तिमत्व असावे ज्याचे मुख्य घटक पुढील: हस्तांदोलन , देहबोली, कपड्यांची निवड, आवाज त्याची पट्टी, दर्जा, मृदुता, समतोल, निस्वार्थीपणा, हावभाव, ठाम छाप पाडणारे विचार, उत्साह, प्रामाणिकपणा, चुम्बकत्व, शब्दांची निवड, उद्दिष्टान्साठी कळकळ आणि उत्साह..\n13. एखादी वस्तुस्तिथि लक्षात आली की तीच दोन वर्गामधे वर्गीकरण कराव, आयुष्याचा ध्येय प्रत्यक्षात आणण्यास महत्त्वाची आणि बिन महत्त्वाची किंवा सम्बंधित नसलेली वस्तुस्थिति.\n14. आपले कार्य फक्त मन लावून कर��� त्यामधे आपल्या ह्रदयाची आणि आत्म्याची देखील उर्जा केन्द्रीभूत करा. एकाग्रतेने निच्छित उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते कार्य तडीस न्या\n15. आपल्या क्ष्रेत्रात अमाप यश मिळवायच असेल तर आपल्यासोबत काम करनार्यांच सहकार्य मिळन तसेच इतर कंपन्यांच सहकार फार अत्यावश्यक असत.\n16. इतरांवर वाईट परिणाम होइल अशा कुठल्याही कामात सहभागी होवू नये.\n17. जी विधाने सत्य नाहित असा विश्वास आहे ती कधीच बोलू नये.\n18. जास्तीत जास्त माणसांच्या भल्यासाथी जी सेवा देता येइल तीच सेवा देण्याचा कळकळीने प्रयत्न करावा.\n19. पैशापेक्षा माणसाना जास्त महत्त्व द्याव.\n20. ज्यांच्यावर आपण कृपा केली नाही त्यांच्याकडून कृपेची अपेक्षा पण ठेवू नये.\n21. हक्क असल्याशिवाय मागु नये.\n22. अत्यंत शुल्लक कारणासाठी वाद घालू नये.\n23. फुकटचा सल्ला देवू नये.\n24. लोकांकडून काम करून घेण्यासाठी खुशामत करू नये.\n25. अपयश किंवा संकटा पासून दूर न पळता अनुभवाने त्याचा हिशोब पूर्णपने चुकता करूँन यश गाठावे.\n26. सहनशीलता अंगी बाळगावी.\n27. समान गोष्टी परस्परांना आकर्षित करतात..तुम्ही जे पेराल तेच उगवते.\n28. आरोग्यदायी आहार, योग्य व्यायाम , उपवास, डायटिंग करावे.\n29. नशिबाला दोष देवू नये, परिस्थिति गेली खड्यात मी मला हवी तशी परिस्थिति निर्माण करू शकतो असा विश्वास असावा.\n30. मानवाला मिळनारे यश हे केवळ मनाची अवस्था आहे, तुम्हाला हव आहे ते प्रथम तुमचे विचार तुमच्याकडे खेचून आणतात.\n31. एखाद्याच्या मनात एका चांगल्या विचाराचे बी पेरने हे त्याचे उनेदुने काढणारे भरपूर लोक असतात त्यांच्या तुलनेने कितीतरी मोठे कार्य आहे.\n(साभार – मन माझे /लेखक /कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-12T00:45:21Z", "digest": "sha1:7S2YHN5GK7ODKI75UYXZW4GQTAFBKXBG", "length": 11729, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'वसंतदादा'साठी व्यंकटेश्‍वरा, उगार शुगर, रेणुकाकडून विचारणा – दिलीप पाटील | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणा��; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome Uncategorized ‘वसंतदादा’साठी व्यंकटेश्‍वरा, उगार शुगर, रेणुकाकडून विचारणा – दिलीप पाटील\n‘वसंतदादा’साठी व्यंकटेश्‍वरा, उगार शुगर, रेणुकाकडून विचारणा – दिलीप पाटील\nसांगली – सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने घेण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या प्रशासनाकडे व्यंकटेश्‍वरा ग्रुप, उगार शुगर आणि रेणुका उद्योग समूहाकडून आज चौकशी झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज दिली. ते म्हणाले, ‘‘कारखाना भाडेपट्ट्याने देण्यात कोणताही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. वसुलीसाठी कारखाना कोणाच्या गळ्यात घालणार नाही. विलंब झाला तरी चालेल, मात्र शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखाना चालू राहिलाच पाहिजे, अशी बॅंकेची भूमिका आहे.’’ असे त्यांनी स्पष्ट केले.\nजिल्हा बॅंकेने ९३ कोटी वसुलीसाठी सिक्‍युरिटायझेशन कायद्याने वसंतदादा कारखाना भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. निविदेसाठी अर्जविक्री आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी एकानेही अर्ज नेला नसला तरी बॅंक प्रशासनाकडे व्यंकटेश्‍वरा ग्रुप, उगार शुगर आणि रेणुका उद्योग समूहाने चौकशी केली. अर्जाची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निविदा अर्जाची किंमत वीस हजार रुपये, बयाणा रक्कम एक कोटी रुपये ठेवली आहे. वसंतदादा साखर कारखाना, डिस्टिलरी युनिटसाठी ८ मे २०१७ रोजी निविदा उघडली जाणार आहे. वसंतदादा साखर कारखान्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासह अथणी शुगर, दालमिया हेही खासगी कारखाने स्पर्धेत असतील.\nअध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा कारखान्याकडील बॅंकांच्या देण्यांसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, विविध शासकीय करांची रक्कम द्यावी लागणार आहे. देणी अंतिम करण्यासाठी आमची सीए याच्याशी चर्चा सुरू आहे. कोणतीही कायदेशीर चूक राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कारखान्यांच्या या प्रक्रियेला संचालक मंडळ जबाबदार असेल. काही चुकले तर त्यांची आमच्याकडून वसुली होऊ शकते. याची काळजी घेऊन व्यवहार पार पाडला जाईल. घेतलेल्या संस्थेने कारखाना सुरळीत चालविला पाहिजे, अशीच बॅंकेची भूमिका आहे. निविदेसाठी विलंब झाला तरी चालेल, अशीच भूमिका राहील. आमच्या पैशासाठी कारखाना कोणाच्या गळ्यात घालणार नाही.’\nराज्यात 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या\nवारणानगर येथील चोरीचा निष्पक्ष अधिकाऱ्यानेच केला खाकीचा पर्दाफाश\nदेश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णूता वाढली : प्रणब मुखर्जी\nअमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत तुलसी गॅब्बार्ड\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:50:10Z", "digest": "sha1:3GYJA2DM6TN5HMCIJAQOKJGWUEDZBEMB", "length": 11136, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्या चारचाकी वाहनांनी वाढतेय डोकेदुखी..! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nत्या चारचाकी वाहनांनी वाढतेय डोकेदुखी..\nसातारा शहरातील लोकसंख्येसह आता वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत असताना रस्त्यांची संख्या व रूंदी मात्र अद्याप आहे तशीच आहे. ग्रेड सेप्रेटरच्या निमित्ताने भविष्यात पोवई नाक्‍यावरील वाहतूक सुरळीत होणार असली तरी सद्यस्थितीत शहरातील सर्वच मार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी होण्यामागे रस्त्यांची संख्या व रूंदी ही कारणे असली तरी अतिक्रमणे हे देखील मुळ दुखणे आहे. अतिक्रमणांचा ज्या ज्या वेळी विषय समोर येतो तेंव्हा हॉकर्सवर कारवाई केली जाते. मात्र, शहरात अनेक ठिकाणी बिल्डर व व्यापाऱ्यांनी इमारती उभारल्या आहेत त्यापैकी बहुतांश इमारतींमध्ये गिऱ्हाईकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली नाही. परिणामी गिऱ्हाईकांची वाहने रस्त्यावर लागलेली दिसून येतात व त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडीत भर पडत आहे. हे शहरातील वाहतूक कोंडींचे प्रमुख कारण आहे. मात्र, त्याबाबत ना पालिकेकडून, ना वाहतूक पोलिसांकडून त्या इमारतींवर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही.\nवाहतूक कोंडीचे हे दुखणे असताना दुसऱ्या बाजूला नव्याने एक समस्या निर्माण होत आहे. ती म्हणजे रस्त्यांवर चार चाकी वाहनांची वाढती संख्या. रस्त्यांची रूंदी अगोदरच कमी आणि त्यात चार चाकी वाहनांच्या वाढत्या संख्यने पादचारी व दुचाकीचालकांची डोकेदुखी वाढत आहे. त्यामध्ये केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी एका व्यक्तीसाठी रस्त्यावर चारचाकी वाहन आणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यास लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. शहरातील सर्व रस्त्यांवर जेव्हा इनोव्हा व फॉरच्युनर यासारख्या अधिक रूंदी असणारी वाहने चालविली जातात तेव्हा ती आपसुकच रस्त्याचा 70 टक्के भाग व्यापतात. परिणामी पादचारी व लहान वाहनधारकांची डोकदुखी वाढते. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी एका व्यक्तीसाठी एवढी मोठी वाहने आणण्याची खरच आवश्‍यकता आहे का, यावर विचारमंथन होण्याची खऱ्या अर्थाने आवश्‍यकता आहे. केवळ आणि केवळ प्रतिष्ठेसाठीच 20 लाखापासून कोट्यावधी रूपयांपर्यत गुंतवणूक करायची व ऍव्हरेज कमी असताना डिझेलवर ख��्च करून रस्त्यावरील पादचारी व दुचाकीचालकांची डोकेदुखी का वाढवायची, याचा विचार आता त्या चारचाकी चालकांनी करणे गरजेचे आहे. कालपर्यंत कोणतेही चारचाकी वाहनाचा वापर हा परगावी जाण्यासाठी केला जायचा मात्र आता शहरात व आता ग्रामीण भागात ही केवळ चार-दोन किलोमीटर अंतरासाठी देखील भले मोठे वाहन रस्त्यावर आणण्याचे फॅड वाढले आहे. ह्यातून कोठे तरी सावरण्याची आवश्‍यकता आहे तसेच खरेच एवढे मोठे वाहन रस्त्यावर आणण्याची आवश्‍यकता आहे का याबाबत विविध मार्गांनी प्रबोधन होण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सरकारचा परिवहन विभाग व वाहतूक पोलीसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषत: परिवहन अधिकाऱ्यांनी प्रबोधनासाठी पाऊल उचलायला हवे. कारण वाहन खरेदी केल्यानंतर परिवहन विभागाकडे नोंदणी करणे हा पहिला टप्पा असतो. नोंदणी करतानाच अरूंद रस्त्यांवर वाहने आणणे आवश्‍यक आहे का, याबाबतचे सविस्तर प्रबोधन परिवहन अधिकाऱ्यांनी केल्यास खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडी कमी करण्यात मदत होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू\nNext articleसप्तसुरांचा ताल छेडणारी साताऱ्याची “संगीत भिशी”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150107025054/view", "date_download": "2018-12-12T01:31:11Z", "digest": "sha1:5XUZITRYQ6DH5F25A7HDBEREKO33XJ5M", "length": 37396, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.", "raw_content": "\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|\nश्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.\nश्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.\nपदे १ ते ४\nपदे ५ ते ८\nपदे ९ आणि १०\nपंचामृत पूजेवीं अनुक्रमश: पदें\nआख्यानांत अवश्य लागणारी कविता\nवसिष्ठ दशरथाचें सांत्वन करितो\nश्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.\n'श्रीविठ्ठलभक्त सद्गुरु विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांचे स्तुति काव्य'\nश्रीविठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र.\n‘शैले शैलेन माणिक्यं मौक्तिक्यं न गजे गजे ॥\nहया प्रसिद्ध पुरुषाचें जन्म बेंदरें उपनामक एका सत्कुलांत झालें. मोंगलाईंत कलबुर्ग्याच्या सन्निध व लढाईमुळें इतिहासप्रसिद्ध असें, खडें याच्या जवळ बेंदर नांवाचें एक छोटेसें गांव आहे. तेथें या पुरुषाचें पूर्वज राहत असत: व त्या गांवावरूनच त्यांच्या वंशास बेंदरे हें उपनाम पडलें.\nअण्णांचे आजे बाळाजीपंत हे शांडिल्य गोत्री देशस्थ ब्राम्हाण. सुमारें सव्वाशें वर्षां - पूर्वीं यांनीं आपल्या हुषारीनें पेशवे सरकारांकडून कर्‍हाड तालुक्यांत वंशपरंपरेची द्प्तरदारीची सनद मिळविली. त्या वेळीं थोरलें माधवराव पेशवे यांची कारकीर्द चालूं होती. सनद मिळतांच बाळाजीपंत मंडळीसह कर्‍हाड येथेंच राहूं लागलें. बाळाजीपंतास महादाजी आणि त्र्यंबक असे दोन पुत्र झाले. बाळाजीपंताच्यामागें महादाजी बल्लाळ यांनीं प्रसिद्ध मुत्सद्दी नाना फडणीस यांचे मार्फत, सनदेप्रमाणें दप्तरदारीची जागा आपणास मिळावी म्हणून, खटपट करून, पेशवे सरकाराकडून, ती मिळविली. हया वेळी त्यांचें वय अवघें १५ वर्षांचें होते. व त्यांनीं आपलें काम उत्तम करून थोडयाच दिवसांत चांगला लौकिक मिळविला. हयांना सर्व लोक तात्या असें म्हणत.\nतात्या हे मोठे सुशील व कर्मनिष्ट होते. हयांना रामचंद्र नांवाचा एक हुषार मुलगा होता, पण तो अल्पवयातच वारल्यानें त्यांना फार दु:ख झालें. हयानंतर पुढें पुष्कळ मुलें झालीं पण त्यांतून एकही जगलें नाहीं. शेवटीं ईश्वरकृपेनें पौष कृष्ण अमावस्या शके १७३५ हया दिवशीं हया सत्पुरुषांचा जन्म झाला. नवसा सायासानें मूल झालें असल्यानें पुत्रोत्सव मोठया थाटाचा होऊन, विठ्ठल असें नांव ठेवण्यांत आलें. हयांनीं आपला संसार उत्कृष्ट करून मोठा लौकिक मिळविला. अण्णा हे लहानपणीं फारच खेळकर होते. एकुलतें एक मूल व तेंही नवनवसाचें म्हणून आईबापही बोलत नसत. एकदां दसर्‍याचे दिवशीं ताल्या हे त्यांना वाडयांत घेऊन गेले. त्यावेळीं सुभेदारीच्या जाग्यावर बाळाजीराव लिमये नांवाचे चांगले सज्जन गृहस्थ होते. त्यांनीं अण्णांस जवळ बोलावून कांहीं प्रश्न विचारिले व त्यांचीं योग्य उत्तरेंही दिलीं. सुभेदारांनीं ‘तूं शाळेंत कय शिकतोस ’ असा प्रश्र केल्यावर अण्णांचें तोंड खरकन उतरलें. तेव्हां सुभेदारांनीं त्यांस योग्य उपदेश केला. तेव्हांपासून त्यांनीं विद्याभ्यास करण्याचा द्दढनिश्चय करून सहा महिन्यांत वहुतेक प्राथमिक शिक्षण पुरें करून बाळबोध व मोडी अक्षरें चांगलीं वळविलीं. फार काय, त्या शाळेंत त्या���चींच वळणें घालून देत, असें म्हणतात. हया वेळीं त्यांचें वय अवघे १० वर्षांचें होतें. असो. एके दिवशीं तात्याबरोबर अण्णांही वाडयांत गेले. आणि तेथें सुभेदारांना झालेली सर्व तयारी दाखवितांच त्यांच्या हुषारीबद्दल त्यांना मोठा अचंवा वाटून त्यांनीं त्यांचें कौतुक केलें. याप्रमाणें कांहीं दिवस चालल्यावर मुलगा मार्गास लागला असें पाहून तात्यांनीं त्यांच्या विवाहाचा बेल केला. सदाशिवगड येथें चिमणाजीपंत विरमाडकर नांवाचे गृहस्थ राहत असत. त्यांची कन्या गयाबाई ही बधू नेमस्त करुन लग्न सोहाळा मोठया कडाक्यानें केला. हयावेळीं अण्णांचें वय १२ वर्षांचें होतें. पुढें थोडयाच दिवसांनी अण्णांला तालमीचा नाद लागला. त्याच गांवांत राघोपंत आपटे नांवाचा एक तालीमबाज ब्राम्हाण गृहस्थ होता. त्याला पोहण्याचाही नाद होता हे दोन्ही गुण अण्णांनीं त्याजकडून प्राप्त करून घेतलें. एके दिवशीं हया दोघांनीं स्वहस्तें एक मारुतीचें दगडी देवालय कृष्णातटाकीं बांधण्याचा निश्चय करून तें हळुं हळूं बांधून पुरेंही केलें. यास आपठयाचा मारूती म्हणत असत. हल्लीं त्याचे भोवतीं स्मशानभूमी असल्यानें तो मढया मारुती या नांवाने प्रसिद्ध आहे. असो. त्यावेळीं रामशास्त्रीं अण्णा हे शास्त्राध्ययन करण्यासाठी राहिले> केदारपंत नामें कोणा एका साधूचा कृष्णा केदार या नांवाचा मुलगा यांचा सहाध्यायी होता. थोडयाच दिवसांत अण्णांनीं रूपावळीं, समासचक, रघुवश वगैरेची चांगली तयारी करून आपल्या सहाय्यास मागें टाकिलें. तेणेंकरून सर्वांस फार आनंद होऊन, तात्यांनीं बुवांस आपल्या घरी राहण्याची सोय करून दिली. बुवांनीं तेव्हांपासून अण्णा असा हांक मारण्याचा परिपाठ ठेविला. त्यामुळें त्यांना विठोबाअण्णा असें सर्व लोक म्हणूं लागलें.व ते हयाच नांवानें अखेरपर्यंत प्रसिद्ध होते.\nहे शास्त्रीबुवा चांगले व्युत्पन्न, अण्णाही चांगले बुद्धिमान, यामुळें त्याजपासून अण्णांनीं थोडयाच दिवसांत पंचमहाकाव्यें उत्तम तयार केलीं. हे शास्त्रीबुवा पुढें निघून गेल्यानें अण्णांचा व्याकरणाचा अभ्यास तसाच राहिला. त्याच वेळीं श्रीकृष्णाबाईच उत्सव सुरूं झाला. त्यांत अण्णा कीर्तन करीत, व गोविंदबुवा कुरवलीकर हे मागें रहात. अण्णा शीघ्र कवि असल्यामुळें कीर्तनांत म्हणण्याची कविता आपण स्वत:च करीत असत. बाबा जोश�� म्हणूनकोणी एक सद्भक्त व प्रसिद्ध हरिदास होते. त्यांच्या कीर्तनांत एकास सर्पदंश झाला असतां त्यांनीं कालियामर्दन आख्यान लावून तें विष उतरविलें: अशी त्यांची अख्यायिका होती, ते एकदां मुद्दाम अण्णांच्या कीर्तनास आले होतें. त्यांना ध्रुवाख्यान फार प्रिय; म्हणून अण्णांनीं त्या दिवशी तेंच आख्यान लाविलें, व भक्तवत्सल प्रभूनें ध्रुवास जें दर्शन दिलें, त्या स्वरूपाचें ‘हरि हा आनंदाचा कंद’ या सुसंस्कृत शुद्ध वाणीनें योग्य वर्णन करून कथेस मोठा रंग आणिला, आणि सर्वांस डुलवावयास लाविलें. अण्णांनीं गोविंदस्वामीपाशीं गायनाचा अभ्यास केला व आबाचार्य घळसासी, याजपाशीं कौमुदी म्हणत होते. पण ते लवकर वारल्यानें अण्णांनीं उत्तरार्ध स्वत:च संपविला. कांहीं पूर्व मिमांसेचा अभ्यास भिकुशास्त्री पाध्ये व बाकीचा नारायणाचार्य गजेंद्रगडकर यांजपाशीं केला. वैद्यकीचा अभ्यासही भाऊशास्त्री मालखेडकर याजपाशीं केला. असो.\nएकदां कानड मुलखांतील कोणी एक मनुष्य ताडपत्रावर कोरलेले कांहीं ग्रंथ घेऊन विकावयास आला. हे ग्रंथ कानडी भाषेंत असून ‘हया माझ्या पूर्व जन्मांतील कविता आहेत,’ असें अण्णांनीं म्हणून त्या सर्व विकत घेतल्य हा कानडी कवि ‘पुरंदर विठ्ठल’ नांवानें प्रसिद्ध असून त्याची कविता त्या प्रांतीं आबालवृद्ध मोठया भक्तीनें गात असतात.\nपेशव्याचें राज्य बुडालें असल्यानें सातारच्या महाराजांकडे दुय्यम कारकुनाचें काम अण्णा आपल्या वडिलाच्या मागें करीत होते. वडील वारल्यावेळीं अण्णांचें वय २८ वर्षांचें होतें. अण्णांच्या तिसाव्या वर्षींच त्यांना आपल्या प्रियपत्नीचा विरह कोसण्याची पाळी आली. त्यावेळीं अण्णांस सीतारामपंत ऊर्फ बापूसाहेब व रघुवीरराव ऊर्फ भाऊसाहेव हे दोन मुलगे व भवानीबाई नांवाची एक कन्या, अशीं तीन अपत्यें होतीं. या वेळीं थोरल्या पुत्राचें वय १२ वर्षांचें होतें. अण्णांच्या मनांत अग्निहोत्र घ्यावयाचें होतें, पण तो योगायोग आला नाहीं. द्वितीय संबंध करावा असा पुष्कळ मंडळीनीं अण्णांस आग्रह केला पण त्यास त्यांनीं रुकार दिला नाहीं. पुढें दोन वर्षांनीं अण्णांच्या मातोश्री वाराणशी ऊर्फ गीताबाई हया वारल्या. त्यानंतर अण्णांनीं पागोटें घालण्याचें सोडून दिलें. ते धोतर अथवा शालजोडी बांधीत असत. अण्णांचें मन उत्तरोत्तर भक्तीवर स्थिर होऊं लागलें. रात्रंदिवस श्रीरामनामाचा छंद लागला. पुढें लवकरच त्यांस अर्धांग वायूचा विकार जडला हा विकार थोडया अधिक प्रमाणानें पुढें सुमारें पंचवीस वर्षें होता. राजगुरु बाबामहाराज यांचे वडील चिरंजीव आबा महाराज यांचेजवळ त्यांनीं वेदांतशास्त्राचा अभ्यास करून त्याजपासून मंत्रोपदेशही घेतला आणि पुढें पुराण सांगण्यास प्रारंभ केला. अण्णांचे कनिष्ठ पुत्र भाऊसाहेब हे सर्वदा जवळ असत. अण्णांनीं त्यांस शास्त्राचा चांगला परिचय करून देऊन भागवतांतील रहस्य उत्तम समजावून दिलें होतें पक्षघात वायूनें शरीर व्यंग झाल्यानें लवकरच अण्णांनीं आपल्या कामाचा राजीनामा दिला. नंतर सर्व वेळ भजनपूजन, काव्यरचना इत्यादि आवडीच्या विषयांत घालवूं लागले.\nअण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते. काळे नांवाच्या गृहस्थांनीं कर्‍याडास प्रथम यज्ञ केला. त्या यज्ञास कण्वशाखीय चंदावरकर दीक्षित व प्रख्यात गजेंद्रगडकर वगैरे विद्वान मंडळी जमली असून काशीतूनही विद्वान मंडळी आली होती.यज्ञकुंडें पहाण्यासाठीं काळ्यांनीं आदरपूर्वक अण्णांस नेऊन तीं सर्व दाखविलीं. त्यांत चुक आहे असें अण्णांनीं सांगतांच यज्ञकुंडें तयार करविणार्‍या शास्त्र्यांस फार वाईट वाटलें पण काळ्यांणीं अण्णांची योग्यता त्यांना सांगून त्यांचे समाधान केलें; व दुसरें दिवशीं अण्णांकडून यथोक्त यज्ञकुंडें तयार करवून घेतलीं. ही वार्ता अर्थातच काशीकर मंडळीकडून काशींत कळतांच हरएक खेपेस काशींत कोणताही याग असो अण्णांना आमंत्रण यावयाचेंच. अशी अण्णांची वास्तविक मोठी योग्यता होती. शके १७८५ त दुसरा याग शिदुभाऊ गरुड यांनीं केला त्यांतही अण्णांकडेसच धुरीणत्व होतें, १८६८ सालीं विष्णुशास्त्री पंडित यांनीं मुंबईंत स्त्रीपुनर्विवाह सशास्त्र आहे असा वाद उपस्थित केल्यानें, त्याचें निराकरण करणें जगद्रुरूंस भाग पडलें. सर्व शास्त्रीमंडळाच्या अत्याग्रहवरून गोविंद धोंडदेव लिमये ऊर्फ रावसाहेब वकील राहणार अष्टे, यांचे घरीं संस्कृत ग्रंथाचा मोठा भरणा असल्यानें, त्यांचे येथें दोन महिने राहून, अण्णांनीं नानाग्रंथाच्या आधारानें ‘विवाहतत्व’ नांवाचा ग्रंथ लिहिला. अण्णांला या सर्व खटपटीस सुमारें दीड हजार रुयये कर्ज झालें. पुढें अण्णा पुण��ं मुक्कामीं वाद करण्याचा निश्चय झाल्यानें जगद्रुरु संकेश्वर स्वामी यांचे स्वारोबरोबर पुणें मुक्कामीं गेले. नारायणाचार्य गजेंद्रगडकर हे मुख्य वाद करणारे होते. त्यांस हयांनीं पुष्कळ साहय केलें. हा वाद सतत आठ दिवस चालला होता. इकडे पुण्यांत अण्णांचीं पुराणें चाललीं, तीं ऐकण्यास मंडळींची अति गर्दी होत असे. नित्य अण्णांची संभावना चांगल्या प्रकारें होई. वादाचें काम संपल्यावर अण्णा कांहीं दिवस मुंबईस गेले. तेथेंही त्यांचा गौरव फार चांगल्या रीतीनें झाला. नंतर ते कोल्हापूर, जमखंडी, फुरुदवाड, इचलकरंजी वगैरे ठिकाणीं लोकांच्या आमंत्रणावरून गेले असतां तेथें त्यांची संभावना योग्य प्रकारें होऊन त्यांना वादासंबंधीं झालेलें सर्व कर्जही फिटलें.\nएकदां काळ्यांच्या येथें सप्ताह चालला असतां अण्णांस पक्षघाताचा झटका आला. मुखानें ‘राम राम’ एवढीच कायतीं अक्षरें कशींबशीं निघत. मग मोठया प्रयासांनीं त्यांत बरे होऊन अण्णा आणखी १ वर्ष वांचले. पुढें प्रतिवार्षिक श्रीरामनवमीचा उत्सव आला, त्यास पुष्कळ मंडळी आली होती. त्याचवेळीं, गणेश सीताराम शास्त्री गोळवलकर सुभेसाहेब इंदुर हे कांहीं कामानिमित्त विलायतेस गेले होते, ते शुद्ध होण्याच्या शास्त्रार्थासाठीं दोन दिवस राहिले होते. त्यांना योग्य शास्त्रार्थ, सुद्ध होण्याबद्दल, अण्णांनीं काढून दिल्यावर त्यांनीं अण्णांस १०० रूपये संतोषपूर्वक देऊन प्रयाण केलें. दशमीच्या दिवशीं मध्यरात्रीं अण्णांच्या पाठींत एकाएकीं कळा मारूं लागल्या. विष्णुपंत भागवत नांवाचे एक घरोब्याचे स्त्रेही होते, त्यांना बोलावून आणिलें व त्यांना ‘माझा आतां भरंवसा नाहीं, माझ्या मागें श्रीरामनवमीचा उत्सव चालावा, मुलांनीं चाकरी नोकरी करूमं नये. इ०’ सर्व हेतु कळविले नंतर नित्याप्रमाणें ‘श्रीरंगा दे मजला सत्संगा’ ‘उत्तम जन्मा जन्मा येउनि रामा,’ इत्यादि पदें ‘अहं शैशवे क्रीडनासक्तचेता:’ इत्यादि स्तोत्रें म्हणूं लागले. पाठीची कळ अमळ कमी वाटली. उजाडल्यानंतर म्हणजे शके १७९५ चैत्र व० एकादशी दिवशीं प्रात:काळीं प्रात:स्नान करून, संध्या, देवपूजा वगैरे आटोपून श्रीरामास खारकांच्या क्षिरीचा नैवेद्य दाखविला. ‘अहं शैशवे’ हें अपराधस्तोत्र म्हणून तीर्थ व तुलसीप्रसादाचा स्वीकार केला. अतीशय तहान लागली होती म्हणून थोडीसी खा���कांचीक्शीर सेवन केली व पाणी प्यावें म्हणून पंचपात्री हातीं घेऊन नित्य क्रमाप्रमाणें ‘श्रीराम’ म्हणून थोडेसें पाणी तोंडांत घातलें. तोंच त्यांचें प्राणोत्क्रमण होऊन त्यांची शुद्ध जीवज्योति स्वात्मारामीं रममाण झाली. हातांतील पंचपात्री खालीं पडून क्लेश वगैरे कांहीं न होतां पवित्र हरिदिनीं दिवशीं ईश्वरनामस्मरणयुक्त त्यांचें प्रयाण झालें. असो. घरांतील मंडळी येऊन पाहते तों विपरीत प्रकार. बापूसाहेब व भाऊसाहेब हे औंध येथें होते. त्यांना सत्वर आणवून अण्णांचें देहसार्थक सर्वांनीं केलें. अण्णांच्या मागें कर्‍हाडास श्रीरामनवमीचा उत्सव अद्याप चालूं आहे. अण्णांच्या हेतूप्रमाणें वडील मुलगे वडिलामागें घर संभाळून होते. हल्लीं चौकशी करितां असें समजतें कीं, अण्णांचे घरचीं बहुतेक माणसें प्लेगनें मेलीं असून, एक नातू मात्र आहे. त्यांची थोरले मुलाची मुलगी बझर्डे गांवीं दिली आहे. असो.\nसत्पुरुषाला कोणी एका चतुर कवीनें चंदनाची उपमा दिली आहे. पण चंदनापेक्षांही सत्पुरूषाची योग्यता खरोखर मोठी आहे. चंदन असें पावेतों व पश्चात कांहीं वेळ त्याचा सुगंध राहील. पण सत्पुरुषांच्या सत्कीर्तीचा परिमल अखंड असतो. असो. असे सत्पुरुष या भरतभूमींत वेळोवेळीं अवतार घेवोत अशी त्या जगन्नियंत्यास प्रार्थना करून हें अत्यल्प चरित्र पुरें करितों.\nअण्णांनीं आपल्या २५ व्या वर्षीं गजेंद्रचंपू म्हणून गजेंद्राच्या ध्यानावर काव्य केलें. त्यांचें उपास्य दैवत श्रीराम. त्यावार त्यांनीं “सुश्लोक लाघव” नामक द्यर्थी ग्रंथ रचिला आहे. अंतकाळीं श्रीरामस्मरण व्हावें म्हणून “हेतु रामायण” नामक ग्रंथ लिहिला. पुनर्विवाह वादाचे वेळीं ‘विवाहतत्व’ नामक सुंदर ग्रंथ केला. भाटेशास्त्री हे, संधि करून वेद कसा म्हणावा याविषयीं जयपत्रें घेत आले होते. त्यांच्या समजुतीस्तव, त्यांस तीन वर्षें ठेवून घेऊन ‘साधुपार्षद लाघव’ म्हणून ग्रंथ तयार केला. याशिवाय त्यांनीं प्रबोधोत्सवलावघ, प्रयोगलाघव, नित्यक्रमलाघव, इ. बरेच ग्रंथ केले आहेत.\nस्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारच��्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-jasprit-bumrah-shows-the-magic-of-yorker-in-australia-gets-a-wicket-on-spectacular-delivery-321050.html", "date_download": "2018-12-12T00:27:47Z", "digest": "sha1:DBVRGOXYCBRGSU4JXSXTHCWF74YGWXD6", "length": 12797, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Video- जसप्रीत बुमराहचा हा अफलातुन यॉर्कर पाहिलात का?", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVideo- जसप्रीत बुमराहचा हा अफलातुन यॉर्कर पाहिलात का\nबुमराहने जॅक्सनला बाद केल्यामुळे ५४४ धावांमध्ये ऑस्ट्रेलिया XI चा संपूर्ण संघ तंबूत परतला.\nसिडनी, ०२ डिसेंबर २०१८- भारत आणि ऑस्ट्रेलिया XI मध्ये खेळण्यात आलेल्या सराव सामना अनिर्णित राहीला. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. मात्र गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया XI चे फलंदाजांना बाद करताना भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आले.\nऑस्ट्रेलिया XI च्या सलामी जोडीने ११४ धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने भारताचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला काही षटकांची विश्रांती दिली होती. मात्र मधल्या षटकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे ६ गडी बाद केले. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया XI चा संघ लवकर गारद करेल असे वाटले होते. मात्र तसे की झाले नाही.\nऑस्ट्रेलिया XI संघाने तब्बल ५४४ धावा केल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहकडून फार कमी गोलंदाजी करवण्यात आली. त्याला फक्त १.१ षटकं गोलंदाजी करायला दिली. मात्र या दरम्यान, सातव्या चेंडूवर त्याने यॉर्कर टाकत जॅक्सन कॉलमनला बाद केले. बुमराहने जॅक्सनला बाद केल्यामुळे ५४४ धावांमध्ये ऑस्ट्रेलिया XI चा संपूर्ण संघ तंबूत परतला.\nसंगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्��े गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/who-ignore-farmers-will-get-losses-says-raju-shetty-157891", "date_download": "2018-12-12T01:00:43Z", "digest": "sha1:6ZIWWYWXY4FDJCOJTSGMLI6XM3LIJYAW", "length": 13103, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who ignore Farmers will get losses says Raju Shetty शेतकऱयांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे होणार नुकसान : राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nशेतकऱयांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे होणार नुकसान : राजू शेट्टी\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nनवी दिल्ली : जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच शेतकरी ज्या व्यक्तीला पाठिंबा देतील त्या व्यक्तीचीच देशात सत्ता येईल. त्यामुळे जी व्यक्ती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करेल, त्याचे नुकसानच होईल, असेही शेट्टी म्हणाले.\nनवी दिल्ली : जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच शेतकरी ज्या व्यक्तीला पाठिंबा देतील त्या व्यक्तीचीच देशात सत्ता येईल. त्यामुळे जी व्यक्ती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करेल, त्याचे नुकसानच होईल, असेही शेट्टी म्हणाले.\nदेशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा आणि शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात यावा, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी देशभरातील विविध भागांतील शेतकरी राजधानी दिल्लीत पोचले आहेत. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी खासदार शेट्टी दिल्लीत दाखल झाले आहेत.\nशेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शेट्टी म्हणाले, जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेतले जाते तर मग शेतकऱ्यांसाठी असे का केले जात नाही, जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन पार पडले. त्यासाठी दोन्ही सभागृह एकत्र येतात. त्यानंतर जीएसटीला मान्यता मिळते. असे होत असले तर म�� शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन का नाही, असा सवाल शेट्टींनी यावेळी केला. तसेच जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल, अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असेही शेट्टी म्हणाले.\nदरम्यान, शेतकऱ्यांच्या या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमहिला व्होट बॅंकेवर काँग्रेसचा भर - देव\nपुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nडाळिंबाचा मार... कांद्याचा भार...\nबिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/02/", "date_download": "2018-12-12T00:53:00Z", "digest": "sha1:QD5IRX5RW4Y343U2MUONFP367GRHKKTM", "length": 25221, "nlines": 178, "source_domain": "mazespandan.com", "title": "February 2018 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nएटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत – पु. ल. देशपांडे\nसगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.\nताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.\nआमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.\nताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.\nजेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.\nरसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.\nजिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.\nश्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.\nपुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.\nमिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.\nकधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.\nपापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.\nहल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एव��ं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का \nस्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.\nसाधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.\nचिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.\nही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.\nराजकारणात आणि जेवणात हे #चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली. पु.ल. देशपांडे\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nएका लग्नाला गेलो. जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते. स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या.\nपंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला….\nहातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो…\nतुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते.\nसौ. ने हात खेचत म्हटले “आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल”\nमी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले..\nअधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता..\nमाझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला,\n“सर , रागावणार नसाल तर एक सांगू \nअतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले\n“हि तुमची डिश आहे ना\n“होय, मी परत उत्तरलो.\n“हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळी ही जेवू शकाल”\nमी चकित झालो. थोडा रागही आला. त्याच रागात बोललो,\n“आहो थोडे राहिले अन्न\nम्हणून काय घरी न्यायचं”\n“रागावू नका” तो गोड हसत म्हणाला.\nहे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ. आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न त्याचे काय राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..\nहोय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा..\nम्हणून आम्ही ही शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता “…….. का \nकारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का\n“आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही. हे आम्हीच ठरविले आहे. त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा.” मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज ही वाटली आणि पटतही होते .\nखरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय….\nइतक्यात सौ. म्हणाली “बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे. हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….\n( आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता….\nएक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच….\nपण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही …) \n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nएका गावात कोर्टाच्या इमारती जवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची.\nपहिली आपली बघावं तेंव्हा आढ्याकडे नजर लाऊन असायची, पहिलीला गणू नावाचा जरा व्रात्य खोडसाळ मुलगा होता आणि आता धाकटीलाही उलट्या जुलाभ साँरी साँरी उलट्या सुरू झाल्या होत्या लक्षणं सगळी मुलाचीच दिसत होती, मोठीच्या जिवाला घोर लागून राहिला. दोघी सवती असून दोघीत वाद नव्हते कारण आपण जाणार हे जसं मोठीला माहीत होतं तसं ही जाणार हे दुसरीलाही माहीत होतं रोज रात्री धाकटी आपली मोठीच्या नाकाशी सूत नेऊन बघायची.\nएकदा मोठीनं धरलच म्हणाली, “काय हो बाई काय बघताय\nधाकटी हुशार होती म्हणाली, “काही नाही बाई झोप लागली का बघत होते”\nमोठी म्हणाली, “आता एकदाच झोपेन ती कायमची, गणूच्यात जिव अडकलाय ग माझा”\nधाकटी माणूसकीला धरून म्हणाली काळजी करू नका अगदी माझ्या मुलासारखं सांभाळेन.\nती हासली म्हणाली, “ती खात्री आहेच पण तरी दोन गोष्टी सांगते तेव्हढ्या ऐक नाही म्हणू नको\nहे बघ आपल्या शेजारीच कोर्टाची इमारत आहे केव्हढं मोठं पटांगण पण गणूला तिथे कधीही खेळायला पाठवू नको, घरात त्रास दिला तर अंगणातल्या शेवग्याला बांधून ठेव पण कोर्टात नको पाठवू आणि दुसरी गोष्ट गणूला भाताची ढेकळं वाढू नकोस, दुधी भोपळ्याची भाजी त्याला अजिबात आवडत नाही ती खायला घालू नकोस इतकं माझं ऐकलस ना तर मी अत्ताच मुक्त होईन”… धाकटी बरं बरं म्हणत म्हणाली गुमान पडा आता आणि खरच ती गुमान झाली ती कायमचीच..\nकिती नाही म्हंटलं तरी ती सवतच आणि गणू म्हणजे सवतीचा पोर. मोठीनी सांगितल्याच्या विरुद्ध वागायचा तिने सपाटाच लावला… शाळेतून आला की त्याला भाताची ढेकळं त्यावर कालवण आणि दुधीभोपळ्याची भाजी वाढायची तो जेवला रे जेवला की त्याला कोर्टाच्या पटांंगणात खेळायला पाठवायची आणि आपल्या मुलाला मात्र पोटाशी धरून बसायची. गण्या व्रात्य असला तरी लोभस होता कोणी सांगितलं तर चार गोष्टी ऐकणारा होता आईवीना पोर म्हणून तिथल्या माणसांची सहानभुती मिळतच होती आणि त्यांच्याच संगतीत राहून गण्याला कोर्टाची भाषा कळायला लागली तो कारकुन टंकलेखकाची छोटी मोठी कामं करायला लागला व्यवहारज्ञान मिळत गेल्याने तो जास्त तल्लख झाला. ढेकळांमुळे त्याने किती भात खाल्ला हे सावत्र आईला कळायचच नाही. शिवाय दुधीभोपळ्याची भाजी त्याला प्राणा पेक्षा प्रिय त्यामुळे ती ही तो हादडायचा.\nकोर्टातल्या लोकानी गण्याच्या मागे लागून त्याचा अभ्यास करून घेतला तो दहावी झाला बारावी सुद्धा झाला मग याच लोकानी खटपट करून त्याला कोर्टात शिपाई म्हणून लाऊन घेतला मग तो पदवीधर झाला आणि कारकून झाला मग तिथल्याच एका मुलीची सोयरीक सांगून आली आणि सुस्वरूप सुशिक्षीत मुलगी त्याची पत्नी म्हणून या घरात आली.\nसावत्र आईचा मुलगा मात्र आईच्या पदराआड राहून किरकिरा लाडावलेला राहिला ना शिकला ना सवरला\nसगळे म्हणायचे सावत्र असून या बाईने गण्याचं सगळं चांगलच केलं. धाकटीला प्रश्न पडायचा बाईनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी उलट्या आमलात आणल्या तरी या मुलाचं भलं कसं झालं\nकारण ही मोठीकडे सवत म्हणून बघत होती. आणि ती गणूची आई म्हणून सांगत होती\nआपण काय सांगितलं तर ही काय करेल याचा अंदाज तिला बरोबर होता म्हणूनच लेकराची जन्माची सोय करून ती माऊली गेली आणि चांगुलपणाचं बोचणारं दान आपल्या सवतीच्या पदरात टाकून गेली.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-12T00:11:39Z", "digest": "sha1:3UMTBVUGCCSVLCIZDJ2AYZUELAYZYHQL", "length": 10383, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ब्रिटींशांची चापलुसी करणाऱ्यांविरोधात लढाई लढणार – अशोक चव्हाण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nब्रिटींशांची चापलुसी करणाऱ्यांविरोधात लढाई लढणार – अशोक चव्हाण\nमोदी सरकारविरोधात “चले जाव’ आंदोलनाची गरज\nमुंबई – स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर बसून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात “चले जाव’ची लढाई लढावी लागेल. त्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले.\nऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना चव्हाण म्ह��ाले की, भाजप सरकारने पुन्हा पारतंत्र्यासारखी परिस्थिती आणली आहे. देशात 45 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकतायेत.\nआरक्षणाच्या मागणीसाठी देशभरात आणि राज्यात विविध समाजाचे लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे कोणते कपडे वापरायचे यावर बंधने आणली जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, अल्पसंख्यांक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत.\nमराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळवत ठेवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी इतर समाजाच्या नेत्यांना याबाबत विश्वासात घ्यावे व परस्पर सामंजस्याने सरकारचा कुटील डाव हाणून पाडावा. समाजविघातक प्रवृत्तींना चले जाव असे सांगण्याचा संकल्प करून शांतता, अहिंसा, सत्याग्रह, धर्मनिरपेक्ष लोकशाही या मुद्दयांवर अढळ निष्ठा ठेवून त्यासाठी अधिक कटिबध्द होण्याचा आजचा दिवस आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“प्रायोगिक रस्ता” ठरतोय वाहन चालकांना गैरसोयीचा\nNext articleचांदणी चौकात मराठा आंदोलनाला हिंसक वळण\nकाँग्रेसचा विजय नाही तर लोकांचा राग; भाजपाने आत्मपरिक्षण करावं – संजय राऊत\nविधानसभा निवडणूक निकालावर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स\nराहुल गांधींना वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे अनोखे गिफ्ट\n#Live : विधानसभा निवडणूक निकाल : दोन राज्यांत काँग्रेसची आघाडी\n‘कॉंग्रेसच्या काळात फोनवरून दिली गेली कर्जे’\nभाजपाला पटेलांचा पुतळा उभारता आला मात्र राम मंदिर बांधता आले नाही: ओमर यांची खोचक टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/commands-eagles-hawks-teams-enter-semifinals/", "date_download": "2018-12-12T00:31:01Z", "digest": "sha1:XTGLLSYZCE7XI4EFFP4UBCK64KHSRCO7", "length": 7652, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅडमिंटन स्पर्धा: कॉमेंट्‌स, ईगल्स, हॉक्‍स संघा��चा उपांत्य फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॅडमिंटन स्पर्धा: कॉमेंट्‌स, ईगल्स, हॉक्‍स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nसहावी पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धा\nपुणे: कॉमेंट्‌स संघाने स्वान संघाचा, ईगल्स संघाने रेवन्स संघाचा तर हॉक्‍स संघाने फाल्कन्सचा पराभव करूनपीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्‍ररूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत कॉमेट्‌स संघाने स्वान्स संघाचा 5-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.\nकॉमेट्‌सकडून सुधांशू मेडसीकर, पराग चोपडा, हर्षवर्धन आपटे, अनिकेत सहस्त्रबुद्धे, विनीत रुकारी, भरत कुवल, आदिती रोडे, संग्राम पाटील, जनक वाकणकर, भाग्यश्री देशपांडे, विवेक जोशी, अविनाश दोशी यांनी अफलातून कामगिरी केली.\nदुसऱ्या सामन्यात सुमेध शहा, हर्षद बर्वे, अश्विन शहा, अमर श्रॉफ, आनंद घाटे, सचिन काळे, आकाश सूर्यवंशी, राजश्री भावे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर हॉक्‍स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत ईगल्स संघाने रेवन्स संघावर 5-2अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अबाऊट टर्न : कारवाई\nNext article#कथाबोध : साधेपणाला सलाम\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/superheros-superfather-pune-edition-editorial-article-154651", "date_download": "2018-12-12T01:01:10Z", "digest": "sha1:HE6VM5O6LJ6YGOPLUBOXH33DP6QKH7IP", "length": 20284, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Superheros SuperFather Pune Edition Editorial Article सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nस्टॅन ली यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या अर्ध्या डझन सुपरहिरोंनी किमान चार-पाच पिढ्यांचे बालपण सुखद नि समृद्ध तर केलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या कथांनी, त्यांतील सुपरहिरोंनी त्यांच्यावर संस्कारही केले.\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते \"सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. \"बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य \"प्रो कबड्डी'च्या जाहिरातीत टीव्हीवर दिसते. हे वाक्‍य स्टॅन ली यांच्या कारकिर्दीचे सार म्हणावे लागेल. या भल्या माणसाने मुलांचे जग एका अफाट कल्पनाविश्‍वात एकहाती अलगद लोटून दिले. त्यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या अर्धा डझन सुपरहिरोंनी किमान चार-पाच पिढ्यांचे बालपण सुखद नि समृद्ध केले आहे. - नव्हे, अजुनी करताहेत \"स्पायडरमॅन', \"आयर्नमॅन', \"हल्क', \"अँटमॅन', \"डेअरडेव्हिल', \"अव्हेंजर्स', \"एक्‍समेन', \"फॅंटास्टिक फोर' अशा कितीतरी महाशक्‍तिमान महानायकांनी स्टॅन ली यांच्या सुपीक मेंदूत जन्म घेतला आणि नंतर साऱ्या जगावर अधिराज्य गाजवले. आजमितीस जगात अशी फार थोडी बालके असतील, ज्यांना \"स्पायडरमॅन' वगैरे ठाऊकच नसेल. अगदी कांगोच्या खोऱ्यात अर्धेमुर्धे कपडे घालणाऱ्या जमातींमधल्या काही जणांच्या कुडीवर या सुपरहिरोंपैकी कुणाची तरी छबी असलेला -फाटका का होईना- टीशर्ट दिसतोच.\nवास्तविक ही सारी कॉमिक बुकातली पात्रे. रंगरेषांनी बनलेली. तसल्याच रंगरेषांनी बनलेल्या भयंकर खलनायकांना नामोहरम करून अखिल पृथ्वीवासीयांचे जीवित थरारक लढाई करत वाचवणारी... मनगटातून सप्पकन जळमटांचे भक्‍कम धागे सोडत, या इमारतीवरून त्या इमारतीवर लीलया उड्या मारणारा \"स्पायडरमॅन' बच्चेलोकांचा जिवलग होताच, पण वाढीव वयाच्या आईबापांनाही तो \"फ्रेंडली नेबरहुड' वाटायचा. वाटायचा, असे तरी का म्हणावे संगणकीय चमत्कृतींनिशी साकारलेला धातूचा सूट घालून आभाळात भराऱ्या मारणारा \"आयर्नमॅन' असो की \"वाढता वाढता वाढे, भेदिले सूर्यमंडळा' या वर्णनाबरहुकूम तटतटा फुगत जाणारा अतिशक्‍ती \"हल्क' असो, आंधळा असूनही ध्वनिकंपनांची दृष्टी वापरून समाजकंटकांना सरळ करणारा \"डेअरडेव्हिल' असो, की सरसरा सुऱ्यांची पाती बोटांच्या बेचक्‍यातून बाहेर काढ���ारे, क्षणार्धात आगीचा लोळ उत्पन्न करणारे \"एक्‍समेन' असोत... किती नावे घ्यायची संगणकीय चमत्कृतींनिशी साकारलेला धातूचा सूट घालून आभाळात भराऱ्या मारणारा \"आयर्नमॅन' असो की \"वाढता वाढता वाढे, भेदिले सूर्यमंडळा' या वर्णनाबरहुकूम तटतटा फुगत जाणारा अतिशक्‍ती \"हल्क' असो, आंधळा असूनही ध्वनिकंपनांची दृष्टी वापरून समाजकंटकांना सरळ करणारा \"डेअरडेव्हिल' असो, की सरसरा सुऱ्यांची पाती बोटांच्या बेचक्‍यातून बाहेर काढणारे, क्षणार्धात आगीचा लोळ उत्पन्न करणारे \"एक्‍समेन' असोत... किती नावे घ्यायची ही मंडळी तर चिरंजीव आहेत. स्टॅनली मॉर्टन लीबर यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी झाला, तेव्हा पहिल्या महायुद्धानंतरच्या महामंदीच्या खाईत जग ढकलले गेले होते.\nमॅनहटनमधल्या शिंपीकाम करणाऱ्या पित्याचा बहुतांश वेळ कामधंदा शोधण्यात जायचा, तेव्हा स्टॅनली आपल्या कल्पनाविश्‍वात रमलेले असत. पुढे ऑफिसबॉयची किरकोळ कामे करणाऱ्या स्टॅनली यांना कॉमिक बुकांच्या प्रकाशकाकडे नोकरी मिळाली. \"फॅंटास्टिक फोर'च्या कॉमिक बुकाच्या यशानंतर त्यांनी भराभरा आपले इतर मानसपुत्र बाळगोपाळांच्या दुनियेत आणले. \"स्पायडरमॅन'ने तर धमालच केली. पुढे याच व्यक्‍तिरेखा आणि कॉमिक बुकातल्या त्यांच्या गाजलेल्या कहाण्यांचा वापर करून चित्रपट येऊ लागले. चित्रांच्या स्थिर चौकटी सोडून स्टॅन यांच्या व्यक्‍तिरेखा हिंडू-फिरू, हलू-बोलू लागल्या, तेव्हा मोठ्यांच्या जगालाही सुपरहिरोची उणीव भासतेच, हेही ध्यानी येऊ लागले. स्टॅन ली ज्याचे अखेरपर्यंत चेअरमन होते, त्या मार्व्हल कंपनीने उभे केलेले हे सुपरहिरोंचे विश्‍व आताशा मनोरंजनाच्या अवकाशात अब्जावधी डॉलरचा धंदा करत आहे. स्टॅन ली यांनी जन्माला घातलेला जवळपास प्रत्येक सुपरहिरो आज ब्रॅंड बनून गेला आहे.\nटीशर्टपासून कॉफी-दुधाच्या कपापर्यंत अनेक वस्तूंवर त्यांच्या छब्या दिसून येतात. लोकप्रियतेचे उच्चांक मोडणाऱ्या या सुपरहिरोंच्या चित्रपट, टीव्ही मालिकांनी स्टॅन लींना अफाट पैसा मिळवून दिला, असेही नाही. \"मला यातून अफाट पैसा नाहीच मिळाला. पण मला जे करायला आवडतं, तेच आयुष्यभर करायला मिळालं, हा आनंद त्यापेक्षा खूपच मोठा आहे,' असे त्यांनी \"प्लेबॉय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.\nछोट्यांच्या जगातले हे सुपरहिरो भ्रामक कल्पना म्हणून सोडून देणे, अन्यायाचे ठरेल. \"दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात,' हा सुविचार अंगी बाणवणाऱ्या आपल्या समाजात स्टॅन ली यांच्या कल्पनाशक्‍तीचे कदाचित तितके कवतिक वाटणार नाही, पण हे सुपरहिरो बाळगोपाळांसाठी एक संस्कारच होता, हे विसरता कामा नये. स्टॅन ली यांच्या कहाण्यांमध्ये सुष्ट-दुष्टांची कहाणी बेमालूम गुंफलेली असायची आणि त्यातून चांगले आणि वाईटाचा संस्कारही आपापत: व्हायचा. कालांतराने \"स्पायडरमॅन', \"आयर्नमॅन' ही मंडळी लहान मुलांची मालमत्ता राहिली नाहीत.\nविशी-तिशी ओलांडलेल्या परिपक्‍व लोकांनाही हे सुपरहिरो आपलेसे वाटतात, हेच त्या व्यक्‍तिरेखांच्या यशाचे गमक आहे. \"मार्व्हल'च्या प्रत्येक चित्रपटात मिनिटभरासाठी का होईना, खुद्द स्टॅन ली प्रेक्षकांना दर्शन देऊन जातात त्यांचा हा \"कॅमिओ' थिएटरात तितक्‍याच जोरदार टाळ्या काढतो. \"मार्व्हल'च्या सुपरहिरोचे आणखीही चित्रपट भविष्यात येतील. बक्कळ गल्ला गोळा करून जातील. पण त्यात वृद्ध स्टॅन ली यांचे दर्शन कदाचित नसेल... पण तरीही एवढे मात्र खरे, की सुपरहिरो अमर असले, तरी त्यांचा जन्मदाता अजरामर आहे\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आहे. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nजम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व...\nपतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या...\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nमाजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nअलीची बंदूक जप्तच केली नाही\nनागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर��थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-464595-2/", "date_download": "2018-12-12T01:13:55Z", "digest": "sha1:PMQ5YEMINBLB56PCODIUOOWZMGEXIUNF", "length": 8756, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगणक परिचालकांचा मंगळवारी विधानभवनावर मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगणक परिचालकांचा मंगळवारी विधानभवनावर मोर्चा\nशेवगाव – आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या राज्यातील संगणक परिचालाकांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 27) संघटनेच्या वतीने विधानभवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेवगाव तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष संतोष पावसे, संतोष मगर, सचिव कृष्णा जगताप यांनी दिली.\nसंघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपले सरकार सेवा केंद्राचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे राज्य शासनाला सलग तीन वेळा केंद्र शासनाचा ई-पंचायतीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींचे सर्व ऑफलाइन व ऑनलाइन कामे संगणक परिचालक अखंडित पार पडतात. ग्रामपंचायत प्रशासन देखील संगणक परिचालकांच्या वेतनाविषयी सकारात्मक नाही. परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधनही केवळ 6 हजार रुपय आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nनिवेदनावर संतोष पावसे, संतोष मगर, संदीप गादे, कृष्णा जगताप, अरुण शिंदे, मनोज खराडे, अरुण शिंदे, सतीश खेळकर, तुकाराम शिंगटे, सुनीता आमटे, कालिंदा नलगे आदींच्या सह्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशासकीय विश्रामगृहात भारतीय संविधान दिन उत्साहात\nNext articleउजनीच्या कारभाराची उलटी गंगा कशासाठी\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nखा. गांधी समर्थक उमेदवार चारीमुंड्या चित\nकेडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला बेचिराख\n…अन्‌ गल्लीत मात्र पडला सुवेंद्र\nऊसवाहतूक ट्रॉलीखाली चिरडून मुलाचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nतेलंगणात टीआरएसने राखला गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2427", "date_download": "2018-12-12T00:54:36Z", "digest": "sha1:JLJUFQIHX4PIKVKBEP6SQPWETA35SOND", "length": 14940, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\n- आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल\nप्रतिनिधी / गडचिरोली : डेंग्यू, स्क्रब टायफसच्या प्रकोपासोबतच आता चंडिपुरा (मेंदूज्वर) चे ही रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. २००८ ते २०१२ दरम्यान या आजाराने ३७ बळी घेतले होते. सहा वर्षानंतर पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मेंदूज्वराच्या विषाणूंच्या तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू गडचिरोलीत येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\nचंडीपुरा तापाचे रुग्ण सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यातील चंडीपुरा येथे १९६५ साली आढळले होते. त्यावरून या तापाला चंडीपुरा असे नाव देण्यात आले. ‘सँडफ्लाय’ पासून चंडीपुराची लागण व प्रसार होतो. मुख्यत: गाई, म्हशी व अन्य गुरेढोरांवर या ‘सँडफ्लाय’ आढळतात. २०१३ ते २०१७ पर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कुठेच या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली नाही. परंतु या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात सहा रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ येताच खळबळ उडाली.\n‘सँडफ्लाय’ गुरांना चावल्यानंतर चंडीपुराचे विषाणू त्यांच्या शरीरात शिरतात. त्यानंतर ते रात्री एखाद्या व्यक्तीला चावल्यास हे विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेतात. अशा प्रकारे चंडीपुराचा प्रसार होतो. या आजारात व्हायरल तापासारखा ताप येतो व चंडीपुराची लागण झाल्यास पोट दुखणे, जुलाब, उलट्या होतात. ताप मोठ्या प्रमाणात वाढून तो मेंदूत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. चंडीपुरावर नेमका औषधोपचार नाही. लक्षणे बघून उपचार केला जातो.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nमेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\nपेट्रोलच्या दरात पुन्हा प्रति लिटर २३ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांनी वाढ\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nछत्तीसगढ विधानसभा निवडणूक , केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५ हजार जवान तैनात\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\nराज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nबेपत्ता असलेल्या युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह : एटापल्ली येथील घटना\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती क���ू : ना. फडणवीस\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nमुक्तीपथ च्या चामोर्शी तालुका संघटकास विनयभंगप्रकरणी अटक, अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल\nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nआ.डाॅ. देवराव होळी, जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी दाखविली सिएम चषक प्रचार रथाला हिरवी झेंडी\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nराज्यातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ६ हजार ९८५ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\n १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जाणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nवेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nपाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या महाराष्ट्रातील जवानाला अटक\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nनिहायकल जंगलातील चकमकीत ठार झालेल्या एका नक्षलीची ओळख पटली\nशासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट\nराज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा , पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nकोरची येथे भव्य जनमैत्री मेळावा\nकोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्��\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nप्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\nउद्या गणरायाचे होणार थाटात आगमन , बाजारपेठा सजल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khirapat.wordpress.com/tag/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T01:03:10Z", "digest": "sha1:EU2YY37J5NE5JJYEMU66CMVRHU3OHQSO", "length": 11725, "nlines": 58, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "गूजबेरी | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nगूजबेरी अथवा क्रॅनबेरी लोणचे\nPosted in क्रॅनबेरी, खाण्याचे पदार्थ, गूजबेरी, चटण्या आणि लोणची, tagged आवळा, क्रॅनबेरी, गूजबेरी, लोणचे, लोणचे मसाला, cranberry pickle, Gooseberry pickle on डिसेंबर 18, 2011| Leave a Comment »\nस्वयंपाकघरात अनेकदा वेगवेगळे प्रयोग करावे लागतात; कधी एवढ्यासाठी की हवा असलेला एखादा भारतीय जिन्नस मिळाला नाही म्हणून तर कधी एवढ्यासाठी की एखादा नवीन स्थानिक जिन्नस चांगला मिळाला म्हणून. विशेषतः उन्हाळ्यात इथे अनेक प्रकारच्या बेरीज थोड्या दिवसांसाठी अगदी भरपूर मिळतात आणि त्यांचं नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. जॅम किंवा इतर गोड पदार्थ खूप बनविले जातात पण गोड तरी किती खाणार म्हणून मग ही फळे वापरून लोणची किंवा चटण्या बनविल्या जातात. पण चांगलं लोणचं बनवायचं तर फळ जरा आंबट किंवा करकरीत असावं लागतं; म्हणून यावर्षी मी महाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला वापरून गूसबेरी आणि क्रॅनबेरी या दोन वेगळया फळांची लोणची बनवली आणि दोन्ही उत्तम झाली.\nगूसबेरीला अनेकदा आवळा म्हणून संबोधलं जातं आणि ही थोडीशी आंबट बेरी दिसतेही बरीच आवळ्यासारखी पण हा भारतीय आवळा नव्हे. हे फळ कच्चे असताना अगदी आंबटकच्च असते पण थोडे पिकले कि त्याची गोडी वाढते. सुंदर पोपटी रंगाच्या गूसबेरीत भरपूर पेक्टीन असल्याने हिचा जॅम बनवायला खूप उपयोग होतो. मी यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला आणलेली गूसबेरी खूपच आंबट होती म्हणून मी ती आवळ्यासारखी मीठ लावून तोंडात टाकली तर मला जाणवले की ह्याचं लोणचं छान होईल. मग मी खालील कृती वापरून लोणचे मसाला बनविला आणि शेंडा-बुडखा काढून अर्धी चिरलेली गूसबेरी त्यात मिसळली आणि एक निर्जंतुक केलेल्या बरणीत भरली. जास्त आंबटपणासाठी ३-४ चमचे लिंबाचा रस त्यात ओतला, वरून थोडी गार केलेली फोडणी घातली आणि बाटली गच्च झाकून ठेऊन दिली. हे लोणचे फारच पट्कन मुरले. साधारणतः २ आठवड्यात खायला तयार झाले. इतके मस्त झाले की मी जून महिन्यात बनविलेले अर्धा किलोचे लोणचे सप्टेंबरपर्यंत संपलेही\nगेल्या काही दिवसांत बाजारात ख्रिसमसमुळे क्रॅनबेरीज दिसायला लागल्या आहेत म्हणून मग मी हीच कृती वापरून क्रॅनबेरीचेही लोणचे बनविले. त्यासाठी आधी क्रॅनबेरीज थोड्या धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घेतल्या. नंतर वेळ वाचविण्यासाठी एकेक चिरण्याऐवजी फूडप्रोसेसरमध्ये क्रॅनबेरीज किंचित् फिरवून घेतल्या पण फार बारीक केल्या नाहीत. नंतर एका भांड्यात क्रॅनबेरीज आणि लोणचे मसाला एकत्र केला आणि निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून वरून गार केलेली फोडणी घातली. हे लोणचे तर अगदी बनविल्याबरोबर लगेच खाता आले पण थोडे मुरल्यानंतर तर ते अजुनच मस्तं लागतेय.\nमहाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला\nमोहरीची डाळ २ मोठे चमचे\nमोहरी पूड २ मोठे चमचे\nमेथ्या २ छोटे चमचे\nहळद १ छोटा चमचा\nतिखट २ मोठे चमचे\nमीठ ४ ते ६ मोठे चमचे\nमीठ आणि तिखटाचं नेमकं प्रमाण हे शेवटी प्रत्येकाला आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे लागेल कारण तिखटाची तीव्रता वेगवेगळ्या जातींच्या मिरच्यांप्रमाणे वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची तिखट खाण्याची क्षमताही वेगवेगळी असते. मीठ कमी घालावे तर लोणचे लवकर खराब होण्याची भीती आणि जास्त वापरावे तर लोणचे खारट होण्याची काळजी शिवाय काही जण प्रकृतीसाठीदेखील मीठ कमी खातात. मी सहा मोठे चमचे मीठ वापरले पण लोणचे किंचित खारट वाटले त्यामुळे पुढच्या वेळेस थोडे कमी मीठ वापरून पाहीन.\nप्रथम मेथ्या थोड्या तेलात तळून मग त्याची पूड बनवावी. हिंग, हळद आणि तेल सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावेत. कढईत मोहरी आणि हिंग घालून तेलाची फोडणी करून घ्यावी आणि किंचित कोमट झाल्यावर त्यात हळद मिसळून मग गार होऊ द्यावी. गार झाल्यावर वर ओतण्यासाठी पाव वाटी फोडणी बाजूला काढून उरलेली पाऊण वाटी मसाल्यात मिसळावी. हा लोणचे मसाला साधरणतः अर्धा किलो फळांसाठी पुरेसा होईल.\nबाटल्या निर्जंतुक करण्यासाठी मी त्या आधी स्वच्छ धुवून घेते आणि ओल्या असतानाच त्या १४० डेग्रीला गरम केलेल्या ओव्हनमध्ये जाळीवर उपड्या करू��� ठेवते. अर्ध्या तासानंतर ओव्हन बंद करून बाटल्या त्यातच गार होऊ देते. जॅम किंवा इतर गरम पदार्थ भरायचे असतील तर मात्र बाटल्या गरम असतानाच त्यात गरम जॅम भरावा लागतो नाहीतर बाटली तडकते. या पद्धतीने बाटल्या निर्जंतूक करायच्या असतील तर त्या गरम करण्यासाठी योग्य आहेत का याची आधी खात्री करून घ्या.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T00:17:49Z", "digest": "sha1:IFJZTZZQ64OR4P5JUMZKO3YNGAL466YG", "length": 9662, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "नारळी पौर्णिमेची माहिती आणि महत्व | m4marathi", "raw_content": "\nनारळी पौर्णिमेची माहिती आणि महत्व\nनारळी पौर्णिमेची माहिती आणि महत्व\nसण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.\nनारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन\nपावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जन���क्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.\nनारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा \n(नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.) या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.\nसमुद्राला नारळ `अर्पण’ कसा कराल \nनारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-12T01:56:18Z", "digest": "sha1:WOXFNCGVOU7256LZNG476Q3SGMMAWGZD", "length": 8682, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल\nपिंपळे गुरव – येथे एका महिलेशी खोट बोलून पहिले लग्न लपवत तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.\nसंतोष रामचंद्र दरेकर (वय 51, रा. जवळकर नगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात दरेकर विरोधात फिर्याद दिली आहे.\nडिसेंबर 2016 ते मे 2019 या कालावधीत आरोपीने पहिले लग्न झाले असताना व तीन वर्षाचा मुलगा असतानाही तक्रारदार महिलेले खोटे सांगत विश्‍वास संपादन केला. तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी तिला व मुलाला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक मधुमती शिंदे अधिक तपास करत आहेत.\nकंपनीत चोरी तिघांना अटक\nभटक्‍या कुत्र्यांची आकडेवारी फसवी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/get-rid-ongoing-construction-houses-national-mill-workers-union/amp/", "date_download": "2018-12-12T02:01:32Z", "digest": "sha1:2KZMG5PDWMKNAZAIC6ZPLJFXK2ICFJZQ", "length": 8316, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Get rid of ongoing construction of houses, National Mill Workers Union | बांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढा, राष्ट्रीय मिल मजदूर संघ | Lokmat.com", "raw_content": "\nबांधकाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढा, राष्ट्रीय मिल मजदूर संघ\nमुंबई : गिरणी कामगार घरकूल योजनेअंतर्गत ज्या जमिनींवर घरांचे बांधकाम चालू आहे, त्या घरांची सोडत एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीपूर्वी काढावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे केली आहे\nमुंबई : गिरणी कामगार घरकूल योजनेअंतर्गत ज्या जमिनींवर घरांचे बांधकाम चालू आहे, त्या घरांची सोडत एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीपूर्वी काढावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने म्हाडाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे केली आहे. गिरण्यांच्या जागेवर आता गिरणी कामगारांना घरे मिळणार नाहीत, असा कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी म्हाडाने बांध��ाम सुरू असलेल्या घरांची सोडत काढण्याचे आवाहन संघटनेने केल्याची माहिती संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सनियंत्रण समितीच्या अध्यक्षांनी सूचित केल्याप्रमाणे म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या जमिनीवरील घरांची सोडत काढण्याची मागणी संघाने केली होती. ती मान्य झाल्याचा दावा मोहिते यांनी केला आहे. मोहिते म्हणाले की, घरे तयार करतानाच सोडत काढली, तरी अर्जांची छाननी आजच्याप्रमाणेच सुरू ठेवावी. एमएमआरडीएच्या घरांची सोडत येत्या दोन महिन्यांत काढण्यात यावी. त्यातून कामगारांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होईल. तशा सूचनाही बैठकीत मांडण्यात आल्या आहेत. पात्रतेसाठी पुराव्यांची तपासणी करताना कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला या प्रक्रियेत सामील करण्याचीही सूचना कामगार सहायक आयुक्तांनी मान्य केली आहे. एकाच कामगाराने अनेक वेळा अर्ज भरले असतील, तर १९८२ सालची अट लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची काटेकोर छाननी करण्यात यावी. कामगारांच्या माहितीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या कामगारांच्या नावांची यादीही शासनाने जाहीर करावी. जेणेकरून कामगारांना यादी पाहता येईल. >...तर प्रतीक्षा यादीतील कामगारांना संधी द्या ज्या कामगारांना यापूर्वीच घरे लागली आहेत, मात्र त्यांनी आवश्यक पुरावे सादर केलेले नाहीत, त्यांची नावे तहकूब यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन संघाने केले आहे. शिवाय सोडत लागलेल्या कामगारांना दोन ते तीन वेळा नोटीस देऊनही तो येत नसेल, तर प्रतीक्षा यादीतील कामगाराला संधी देण्याची मागणी संघाने केली आहे.\nम्हाडाच्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळेल\nअबबबब... म्हाडाच्या 'या' फ्लॅटची किंमत वाचून 'फ्लॅट' व्हाल\nम्हाडाच्या लॉटरीत सर्वाधिक घरं अल्प उत्पन्न गटासाठी; जाणून घ्या किंमत किती\nमुहूर्त ठरला; म्हाडाच्या १३८४ घरांची लॉटरी १६ डिसेंबरला फुटणार\nजाणून घ्या, म्हाडाच्या लॉटरीत कुठे किती घरं\n उद्धव ठाकरेंचा शरद पवार यांना सवाल\nमेगा भरतीची जाहिरात काढण्यास एवढी घाई का उच्च न्यायालयाने सरकारकडे मागितले स्पष्टीकरण\nम्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली\nनॅशनल पार्कमधील आदिवासींचे पुनर्वसन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/todays_news.php", "date_download": "2018-12-12T00:31:38Z", "digest": "sha1:BVDXTYVMEAHWRCB446IPMMIWA3BEPHPP", "length": 9711, "nlines": 104, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान : पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर \nVNX ठळक बातम्या : :: यमुना नदीत महाराष्ट्रातील भाविकांची बोट उलटली, ३ महिलांचा मृत्यू, ५ बेपत्ता \nVNX ठळक बातम्या : :: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात \nVNX ठळक बातम्या : :: तेलंगणमध्ये पहिला कल टीआरएसच्या बाजूने \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थानमध्ये काँग्रेस ५४ जागांवर आघाडीवर तर भाजपला ३४ जागांची आघाडी \nVNX ठळक बातम्या : :: राजस्थान, मध्यप्रदेशसह चार राज्यांत काँग्रेस आघाडीवर \n+ होमगार्ड नावनोंदणी २० डिसेंबरला..\n+ तीन राज्यात काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा आष्टीत जल्लोष ..\n+ कंत्राटी पद्धतीने १८ हजार ६४४ अंशकालीन पदवीधर उमेदवारांना शासनात घेण्याचा निर्णय महत्वपूर्ण..\n+ राज्यातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ६ हजार ९८५ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता..\n+ शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना देणार बेबी केअर कीट..\n+ पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\n+ युवक काॅंग्रेसतर्फे ३ राज्यातील विजयाचा गडचिरोलीत जल्लोष..\n+ केकेझरी येथे रस्ता बांधकामाचे भूमिपुजन..\n+ भांडवशाहीला कंटळलेल्या शेतकऱ्यांनी भाजपला दिला झटका : रामदास जराते..\n+ वर्धा जिल्हा युवक कॉंग्रेसने केला विजयाचा जल्लोष ..\n+ जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन \n+ उद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा..\n+ मासळ (बुज) - मानेमोहाळी परिसरात वाघाची दहशत, शेळीची केली शिकार..\n+ तंत्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, जनता कनिष्ठ महाविद्यालय प्रथम..\n+ आमदार चषकातील स्पर्धेदरम्यान दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी सहाय्य ..\n+ ‘माऊली’ सिनेमामूळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ..\n+ मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात दिले धरणे ..\n+ १३ डिसेंबर ला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा..\n+ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ३१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे ..\n+ जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा जेनपोरा पोलीस चौकीवर हल्ला : तीन जवान शहीद ..\n+ योग शिक्षण घेण्याकरिता पर्यटन विजावर भारतात येणाऱ्या पर्यटकाच्या संख्येत लक्षणीय वाढ..\n+ अनेक धान खरेदी केंद्रावर बारदाण्याचा अभाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान ..\n+ टीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय ..\n+ गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवपदी झालेली डाॅ. ईश्वर मोहुर्ले यांची निवड रद्द करू नये..\n+ बलात्कार पीडिताची ओळख कुठल्याही स्वरुपात देऊ नका : सुप्रीम कोर्ट ..\n+ शेकाप ची मौशीखांब-मुरमाडी सर्कल कार्यकारिणी जाहीर..\n+ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत..\n+ ध्यानस्थ बसलेल्या भन्तेजी चा बिबट्याने घेतला बळी ..\n+ देवळी येथे 'खेलो महाराष्ट्र सीएम चषक' अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न..\n+ १३ व १४ डिसेंबर रोजी ग्रंथोत्सव- २०१८ चे आयोजन..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nजवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5274561240671186751&title=Dr.%20Isher%20Judge%20ahluwalia%20awarded%20Schollar%20of%20the%20year&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:53:13Z", "digest": "sha1:YXO6SGAYC4YNCIOXGI33ZEYDO6PJJEQN", "length": 11106, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. इशर अहलुवालिया ठरल्या ‘स्कॉलर ऑफ दी इयर’", "raw_content": "\nडॉ. इशर अहलुवालिया ठरल्या ‘स्कॉलर ऑफ दी इयर’\nनेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम\nपुणे : वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५० वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय अर्थतज्ज्ञ आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स अर्थात आयसीआरआयईआरच्या अध्यक्षा पद्मभूषण डॉ. इशर जज् अहलुवालिया यांना ‘स��कॉलर ऑफ दी इयर अॅॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक परिषदेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. वाडिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.\nनेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. गिरीजा शंकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्मिता कुंदे याबरोबरच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डी. ए. राजपूत आदी या वेळी उपस्थित होते.\nवाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त, व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीस दरवर्षी महाविद्यालयातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पद्मभूषण डॉ. इशर जज् अहलुवालिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.\nया वेळी डॉ. इशर जज् अहलुवालिया यांनी ‘भारतातील शहरीकरण - आव्हाने आणि संधी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या गरजांचा विचार करून परिणामकारक नियोजन केल्यास व त्यांच्या विकासासाठी योग्य तो समन्वय साधल्यास शहरीकरणाच्या प्रश्नांवर मात करणे शक्य होईल, मात्र त्यासाठी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.’\n‘पुण्यामधील कचरा व्यवस्थापन हे भारतातील इतर शहरांच्या तुलनेने चांगले आहे. ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याबरोबरच पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे भविष्यासाठी अत्यावश्यक आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nया कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूलकर, डॉ. देवधर व डॉ.देवस्थळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.\n‘पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना १९६९ मध्ये झाली. वाणिज्य क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. महाविद्यालयात पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, महाविद्यालायाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेतर आणि क्रीडाविषयक असे अनेक उपक्रम विद्यार्थी, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहेत’, अशी माहिती प्राचार्या डॉ. गिरीजा शंकर यांनी दिली.\nTags: पुणेनेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सडॉ. इशर जज् अहलुवालियाआयसीआरआयईआरस्कॉलर ऑफ दी इयर अॅॅवॉर्डरौप्य महोत्सवPuneNess Wadia College of CommerceDr. Isher judge AhluwaliaDr. M. S. WadiaSilver Jubileeप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5425991894698492143&title=Interview%20of%20Gashmir%20Mahajani&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:49:34Z", "digest": "sha1:HWZCA5YCZUTIRYBAFNFQZZOCIEFE7HXZ", "length": 10638, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’", "raw_content": "\n‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’\nमुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले असून, ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीर महाजनी याच्याशी साधलेला संवाद...\n‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नव्या मालिकेचा तू एक भाग आहेस. त्याविषयी काय सांगशील\n- रोज एक कथा निवडली जाईल आणि नाट्यमय पद्धतीने दाखवली जाईल. आपल्याला नात्यांमध्ये खूप गोष्टी खटकतात, मग ते पत्नीसह असो, आईसह असो. आपण ते स्वीकारायला तयार नसतो. वरवर पाहता ते प्रश्न म्हणून वाटतही नाहीत. ते खूप छोटे प्रश्न वाटत असल्याने आपण त्याविषयी संवाद साधायला सुरुवात नाही केली. नेमके काय चुकते आहे, आपण एकमेकांपासून इतके का दुरावलो आहोत, सोशल मीडियाद्वारे आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जवळ आलोय, पण प्रत्यक्षात एकमेकांशी बोलत नाही, संवाद साधत नाही. या सगळ्यांविषयी मालिकेत आपण बोलणार आहोत; मात्र हे करताना कुठ��ही ज्ञानाचा डोस देण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. अभिनेता म्हणूनही या विषयी माझ्या मनात असलेली खदखद या कार्यक्रमातून मोकळी करणार आहे.\nया मालिकेद्वारे तू छोट्या पडद्यावर पदार्पण करतोयस. नेमका काय विचार केलास ही मालिका स्वीकारताना\n- सर्वांत महत्त्वाचे मला प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची ही उत्तम संधी आहे. माझा देश, माझ्या महाराष्ट्रात जे काही घडते आहे, त्याविषयी बोलायचे होते, मांडायचे होते. माझे आजोबा एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होते. ते त्यांच्या लेखांतून, अग्रलेखांतून समाजातील चुकीच्या गोष्टी दाखवायचे, समाजाच्या भल्याचा विचार करायचे. मलाही कुठेतरी, कधीतरी तसे करायचे होते. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका त्यासाठी सर्वोत्तम संधी होती. या माध्यमाचा पुरेपूर वापर मी संवाद साधण्यासाठी करणार आहे.\nया मालिकेच्या निमित्ताने ‘स्टार प्रवाह’शी तू जोडला गेलायस. त्याविषयी काय वाटते\n- खूपच छान वाटत आहे. कारण, तुम्ही माझी आजवरची वाटचाल पाहिलीत, तर लक्षात येईल की मी खूप कमी काम करतो. कारण, मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागते. प्रत्येक काम अपेक्षित परफेक्शनने झाले नाही की मला त्याचा त्रास होतो. ‘दिवसाचे पैसे मिळाले ना, चलता है यार’ अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही. माझी काही ठाम मते आहेत. माझ्या विचारांशी साम्य असलेली मंडळी ‘स्टार प्रवाह’मध्ये आहेत. श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकला आहे, मला क्रिएटिव्ह फ्रिडम दिला आहे, त्यामुळे मला काम करायला खूप मजा येतेय. एखाद्या कलाकाराला आणखी काय हवे असते, त्यामुळे मी खूप खुश आहे.\nTags: गश्मीर महाजनीस्टार प्रवाहमुंबईप्रेमा तुझा रंग कसाMumbaiStar PravahMumbaiPrema Tuza Rang KasaGashmir Mahajaniप्रेस रिलीज\n‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन लवकरच ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा विशेष भाग ३० सप्टेंबरला गश्मीर महाजनीचा ‘स्टार प्रवाह’वर नवा कार्यक्रम स्वप्नील जोशी निर्मितीत\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आता��र्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-devendra-fadnavis-talking-74901", "date_download": "2018-12-12T01:09:20Z", "digest": "sha1:3SON427QGDL2Z3QG7IAYOF3MM6376TUI", "length": 15001, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news devendra fadnavis talking क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात परिवर्तन पर्व - फडणवीस | eSakal", "raw_content": "\nक्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात परिवर्तन पर्व - फडणवीस\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 2017\nमुंबई - 'कृषी, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत सरकारने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात अनोखे परिवर्तन पर्व सुरू झाले आहे. \"सबका साथ-सबका विकास' या सूत्रानुसार सुरू असलेला राज्याचा विकास सर्वसमावेशक आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सिंगापूर येथे सांगितले.\nमुंबई - 'कृषी, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत सरकारने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्रात अनोखे परिवर्तन पर्व सुरू झाले आहे. \"सबका साथ-सबका विकास' या सूत्रानुसार सुरू असलेला राज्याचा विकास सर्वसमावेशक आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सिंगापूर येथे सांगितले.\nदक्षिण कोरियातील विविध भेटी, उद्योगसमूहांशी चर्चा आणि सामंजस्य करार असा दौरा आटोपल्यानंतर फडणवीस आज सकाळी सिंगापूर येथे दाखल झाले. सिंगापूर येथील \"इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडीज' (आयएसएएस), \"नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर' (एनयूएस) आणि \"सीआयआय' यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. \"इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया स्टडीज'चे अध्यक्ष आणि राजदूत गोपीनाथ पिल्लई या वेळी उपस्थित होते.\nयापूर्वी अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या प्रगतीबाबत या व्याख्यानमालेतून माहिती दिल्याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, की आमच्यासाठी \"सबका साथ-सबका विकास' हाच विकासाचा मूलभूत मंत्र असून त्याद्वारे महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास सुरू आहे. \"ईज ऑफ डुईंग बिझनेस'द्वारे राज्य सरकारने उद्योग क्षेत्रात सुधारणांची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यामुळे उद्योगांसाठी जमीन मिळवण्यासह विविध परवानग्या कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी मिळवणे शक्‍य झाले आहे. यापूर्वी एक हॉटेल सुरू करण्यासाठी 176 परवानग्या घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता ही संख्या 25 एवढी कमी करण्यात आली असून त्याही ऑनलाइन मिळत आहेत. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.\nसिंगापूर येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित राउंड टेबल चर्चेलाही मुख्यमंत्री उपस्थित होते. सिंगापूरमधील आघाडीच्या कंपन्या आणि विशेषतः महाराष्ट्रात विस्तार असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर त्यांनी संवाद साधला. राज्यातील गुंतवणूक आणि विस्ताराच्या संधींची माहितीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. जगात सर्वोत्कृष्ट असलेल्या चांगी विमानतळाला महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने भेट दिली.\nअमरावती विभागातील पाणीसंकट तीव्र\nअमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या...\nसरकारला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात...\nशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर\nअमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nशेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार- प्रवीण माने\nवालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/homemade-remedies-forstomach-diseases/", "date_download": "2018-12-12T02:04:21Z", "digest": "sha1:4P6SUBWEEAVVRN7IN3ABI7FXMJ6NFFP5", "length": 2879, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "पोट दुखणे Home Made Remedies for stomach diseases | m4marathi", "raw_content": "\n१) वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो त्यामुळे पोट दुखते ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे हे मिश्रण १ चमचा कोमट पाण्यात सोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते .\n२) अमृत धारा चे ३-४ थेंब बताशा मध्ये टाकून खाल्ल्याने पोटदुखीत आराम येतो .\n३) अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर १० ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता गिळल्यास पोट दुखी थांबते .\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-12T01:37:45Z", "digest": "sha1:TZD3SVNY4YJIZL3AY6ANBK27XNJBUMRR", "length": 11619, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"मी टू'च्या नवीन कथा उजेडात | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news “मी टू’���्या नवीन कथा उजेडात\n“मी टू’च्या नवीन कथा उजेडात\nपाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर एकापाठोपाठ एक “तसेच’आरोप व्हायला लागले आहेत. त्यातून बॉलीवूडची काळी बाजू चव्हाट्यावर यायला लागली आहे. अनेक घडामोडींमुळे बॉलीवूड ढवळून निघाले आहे. नाना पाटेकर, विकास बहल, आलोकनाथ, कैलास खेर, वरुण ग्रोवर, अगदी खासदार एम.जे. अकबर यासारख्यांवर आरोप झाले आणि अनेक नव्या कथा समोर आल्या. यातून “मी टू’ अभियानाला कलाटणी मिळू लागली आहे.\nकॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने नानांची पाठराखण करत सेटवर घडलेला प्रकार सांगितला. यामुळे तनुश्रीच्या समर्थकांनी आपल्याला कॉल करून जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केल्याचा आरोप राखीने केला आहे. या प्रकरणात तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रारही दाखल केली आहे. नाना पाटेकर आणि मनसेची पाठराखण केल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा दावा यावेळी तिने केला.\nआता या वादामध्ये ‘स्त्री’ या चित्रपटात ‘चुडैल’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री फ्लोरा सैनी हिचाही समावेश झाला आहे. निर्माता गौरांग दोषी याच्यावर फ्लोराने गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले की, ‘ 2007 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्माता गौरांग दोषी याने मला मारहाण केली होती. मारहाणीमुळे माझा जबडा तुटला होता आणि फ्रॅक्‍चर झाले होते. यामुळे मला आयुष्यभराचे दुखणे मिळाले. तसेच त्याने मला धमकी दिली की मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देणार नाही आणि खरंच तसेच झाले. अनेक चित्रपटांमधून मला बाहेरचा रस्ता दाखवून दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आले, असा आरोप फ्लोराने केला आहे.\n“मी टू’ अभियानानंतर “ऑल इंडिया बकचोद’ अर्थात एआयबी या युट्यूब चॅनलला ट्रोल केले जायला लागले. “एआयबी’चा लोकप्रिय चेहरा तसेच एआयबीचा सीईओ तन्मय भट याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच त्याचा साथीदार गुरसिमरन खम्बानेही एआयबीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गुरसिमरन सक्‍तीच्या रजेवर गेला आहे. तर रजत कपूरच्या सिनेमाला “मियामी’ चित्रपट महोत्सवातून माघार घ्यायला लागली आहे. आणखी काय काय होणार आहे कोणास ठाऊक \nचिमुकल्या आराध्याने ‘अशा’ दिल्या अमिताभना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nइटलीच्या रस्त्यावर डिम्पल कपाडियाचा डान्स\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्ह�� दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/astrophysics-pune-university-course/", "date_download": "2018-12-12T00:32:55Z", "digest": "sha1:4KARLYR5LMYIN72FMN3Q3SVJNZIAQMVC", "length": 9770, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे विद्यापीठात आता “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’चे धडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे विद्यापीठात आता “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’चे धडे\nदेशातील दुसरीच संस्था : खगोलशास्त्र माहितीचे संख्याशास्त्रातून विश्‍लेषण\nपुणे- खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) आणि मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या संख्यात्मक माहितीचे संगणकाच्या सहाय्याने विश्‍लेषण (big data computation) करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे “अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’ विषयावरील अभ्यासक्रम सुरू केला आहे. असा अभ्यासक्रम असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशभरात दुसरे विद्यापीठ ठरले आहे.\n“अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. टी. व्ही. रामनाथन्‌ यांनी दिली. पुण्याव्यतिरिक्त कोलकाता विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू आहे.\nडॉ. रामनाथन म्हणाले, “अलीकडे आढळलेल्या गुरुत्वीय लहरी, खगोलशास्त्र (astronomy), खगोलभौतिकशास्त्र (astrophysics) संदर्भातील नवीन घडामोडी यांविषयी शास्त्रज्ञ व संशोधकांना सातत्याने वेगळी माहिती मिळत आहे. इस्रोच्या चांद्रयान आणि मार्स ऑर्बिटर मिशन या मंगळ मोहिमेविषयी भारतात आकर्षण निर्माण झाले आहे. या मोहिमांमधून सातत्याने नवीन माहिती उपलब्ध होत आहे. विश्‍वातील अगणित रहस्यांविषयी हाती येत असलेली निरीक्षणे पाहता त्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने या माहितीचे विश्‍लेषण करता येईल, या विचाराने हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठातील संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्‍स), सेंटर फॉर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन (सी.एम.एस.) आणि गणितशास्त्र विभागातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र या विषयांसंदर्भात आतापर्यंत उपलब्ध माहितीवर विश्‍लेषणात्मक काम करण्याची संधी भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.’\n“अॅॅस्ट्रोस्टॅटिस्टिक्‍स’ म्हणजे अवकाशासंदर्भात होणाऱ्या विविध संशोधनातून उपलब्ध झालेल्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करून वेगळ्या पद्धतीने केलेले विश्‍लेषण.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleई-कॉमर्सच्या नियंत्रणासाठी लवकरच धोरण\nNext articleरशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mcadc.in/register_user", "date_download": "2018-12-12T01:20:36Z", "digest": "sha1:5ZHMXYEVORPCFXQGDLDUFFKBKGL7PZEJ", "length": 2703, "nlines": 60, "source_domain": "mcadc.in", "title": "MCADC | Register", "raw_content": "\nमहाराष्ट्र कॉम्प्युटर अँड अकॅडेमिक डेव्हलपमेंट सेंटर (MCADC) ची २००० ला स्थापना करून सर्व प्रथम राज्यातील टाइपराइटिंग संस्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संगणक अभ्यासक्रम राबविले .केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कराळे सर यांनी हा उपक्रम राबवत असतानाच , MSCEIA या राज्यातील टंकलेखन लघुलेखन संस्थांच्या शिखर संघटनेचे अध्यक्षपदावर विराजमान होऊन २००७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात टंकलेखन , लघुलेखन अभ्यासक्रमात अनेक बदल घडत असताना पारंपरिक मॅन्युअल टंकलेखनास संगणकाची जोड देण्याचे काम २०११ ला हाती घेऊन २०१८ ला पूर्णत्वास नेले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4969280627700024388&title=Rainy%20season%20food&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-12T02:04:57Z", "digest": "sha1:R4RBAGKQKP3LANQPX65EPX3SZRTWPGXL", "length": 19694, "nlines": 134, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पावसाळ्यातील प्रयोगशील आहार", "raw_content": "\nइतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, याचे कारण पावसाळ्यात सतत बदलणारे वातावरण. यामुळे अशा वातावरणात लवकर पसरणारे विविध साथीचे आजार आणि इतर इन्फेक्शन्स यांपासून आपला बचाव करण्यासाठी या काळातील आपला आहार सकस, योग्य आणि पौष्टिक असणे गरजेचे आहे. ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या पावसाळ्यातील प्रयोगशील आहाराबद्दल...\nपावसाळा सुरू झाल्यावर सर्व वर्तमानपत्रे, साप्ताहिकातून पावसाळ्यातील आहाराबद्दल भरभरून लिहिले जाते. सर्वसाधारणपणे संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त अशी माहिती त्या लेखांमध्ये असते. घरातील आई-बाबा, आजी-आजोबा या वयोगटातील लोकांनी या मोसमात जास्त खाल्ले, तर त्यांना त्रास होतो हे माहीत असते; पण प्रश्न आहे तरुण वर्गाचा. पावसात भिजायचे व टपरीवर गरमागरम भजी, चहा घ्यायचा, मजेत फिरायचे. फिरताना मधेच कुठे गरम वडापावची गाडी दिसली, की परत गाडी थांबवायची व वडापावपण हाणायचा. कणीस तर सगळ्यांचे आवडते आहेच. असे करता करता पोटावर अत्याचार चालू असतो व दुसऱ्या दिवशी खरी गंमत होते. पावसात उभे राहून खाल्लेली गरम गरम भजी व वडापाव त्रास देऊ लागतात.\nयावर अगदी सहज पडू शकेल असा प्रश्न म्हणजे, इतर ॠतूंमध्ये इतका लगेच त्रास होत नाही, पण पावसाळ्यात का होतो तर पावसाळ्यात वातावरणात सतत बदल होतात. हवा दमट झाली, की सूक्ष्मजंतू, माशा, डास यांची लगेच वाढ होते. असे वातावरण हे अनेक आजारांना निमंत्रणच असते. अशा वातावरणात रोगांच्या साथी सुरू होतात. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यांना ह्याचा फटका बसत नाही; पण ज्यांचा आहार संतुलित नाही, फळे, भाज्यांचा अभाव, प्रथिनांची कमतरता असेल, तर यामुळे जंतुसंसर्ग लगेच होतो. मग लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही याचा त्रास होऊ शकतो.\nपावसाळ्यात पचनसंस्थाही कमकुवत होते. त्यामुळे अती खाणे किंवा जड पदार्थ यांमुळे हमखास पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यात भर पडते ती दूषित पाण्याची. पावसामुळे पाणी गढूळ होते व अनेक साथीचे रोग उद्भवतात. सर्दी, खोकला, ताप असताना अन्नावरील वासना उडते, पण अन्नाशिवाय ताकद येणार कुठून अशा वेळी आपल्याला खरे तर भरपूर उर्जेची गरज असते. कारण प्रत्येक वाढलेल्या एक डिग्री तापामागे आपले चयापचय १३ टक्क्यांनी वाढलेले असते. त्यामुळे शरीराची ऊर्जेची गरजही वाढलेली असते. ऊर्जेप्रमाणेच प्रथिनांची गरजसुद्धा वाढलेली असते. परंतु यादरम्यान आपला आहार कमी झालेला असतो. त्यामुळे मग अशक्तपणा येतो. खनिजांचे व जीवनसत्त्वांचे महत्त्व इन्फेक्शनपासून बचावासाठी अधिक असते. त्यातही ब आणि क जीवनसत्त्वांचे महत्त्व विशेष आहे. हे सर्व सांभाळणे अवघड असले, तरीही अशक्य नाही.\nमुळातच अशी आजारपणे उद्भवू नयेत म्हणून पावसाळ्यात काही प्रयोग स्वतःवरच करावेत. हे प्रयोग आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा करावेत व स्वतःच त्याचे उत्कृष्ट परिणाम बघावेत.\nप्रयोग क्र. १ - आठवड्यातून एक दिवस फक्त पातळ पदार्थच खावेत. ज्यामध्ये खूप वेगवेगळी सूप्स, तांदळाची पेज, कढी, अत्यंत पातळ मुगाची खिचडी, ताकातील नाचणीची लापशी, असे पदार्थ असावेत.\nप्रयोग क्र. २ - एक दिवस उपवास करावा. यामध्ये पोटाची शुद्धी / विश्रांती हेच मुख्य कारण मानावे. या दिवशी ताक, फळे, भगर, (वऱ्याचे तांदूळ), चहा-कॉफी, शिंगाड्याची लापशी, असा आहार ठेवावा.\nप्रयोग क्र. ३ - एक दिवस मुगाचे कढण, वरण किंवा ताक, फुलके किंवा भाकरी, पातळ भाजी इतका साधा आहार असावा.\nप्रयोग क्र. ४ - सकाळचा चहा व दोन बिस्किटे खाल्ली, की जोपर्यंत भूक लागत नाही, तोपर्यंत काहीही खायचे नाही. भूक लागल्यावर मुगाच्या डाळीचे दोन डोसे व एखादी भाजी, नंतर साळीच्या लाह्यांचा काला, एखादे फळ, सूप असा आहार असावा.\nप्रयोग क्र. ५ - एक दिवस सातूचे पीठ, दूध, फळे यांवर राहावे\nया सर्व प्रकारच्या आहारांमध्ये काही गोष्टी आपल्याला सारख्याच दिसतील. मुगाचा वापर, शिजवलेल्या भाज्या, फळे, ताक, चहा, कॉफी, इत्यादी पदार्थांचा आळीपाळीने समावेश आहे; पण कच्चे सॅलड, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, कच्ची कडधान्ये यांचा समावेश नाही. याचे कारण आपल्या पचनसंस्थेला अजिबात ताण न देता उलट आराम द्यायचा आहे. याव्यतिरिक्त रोज जेवणात लिंबाचा वापर अवश्य करावा. लिंबू आपल्याला संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवते. तसेच रोज दोन चमचे साजूक तूप जरूर खावे. आपण जे सूप करतो, त्यामध्ये काही मसाल्यांचा वापर आवश्यक आहे. काही मसाल्याचे पदार्थ ताजे असतात, उदाहरणार्थ आले, लसूण, कांदा, पुदिना, इत्यादी; वाळलेले मसाल्याचे पदार्थ जसे लवंग, मिरे, दालचिनी इत्यादी मसाल्याचे पदार्थ अन्नाला चव तर आणतातच, पण यातील घटक आपल्याला रोगापासून दूर ठेवण्यासही मदत करतात. हरभऱ्याची डाळ, कच्चे सॅलड, कडधान्ये, जास्त प्रमाणात मक्याचे कणीस, आंबवलेले पदार्थ व बेकरीचे पदार्थ हे पचायला जड असतात. आपली पचनशक्ती पावसाळ्यात मंद झालेली असताना या पदार्थांचे सेवन केल्यावर पोट बिघडणे, पित्त वाढणे, उलट्या इत्यादी त्रास होऊ शकतो; पण सगळ्यात तापदायक म्हणजे गॅसेस होऊन ढेकर येणे, पोटात दुखणे, अपचन यांमुळे खायची इच्छा न होणे अशा अनेक तक्रारी पाहायला मिळतात.\nकॉलेजमध्ये जाणारी मुलेही दिवसभर बाहेरच असतात. आधी कॉलेज मग नंतर प्रॅक्टिकल, क्लास इत्यादींसाठी मुले बाहेर असतात. त्यामुळे त्यांनी दोन-तीन डबे घेऊन जाणे श्रेयस्कर असते. बाहेरचे अन्न काही कारणाने एखाद्या दिवशी खाणे वेगळे; पण बाहेरचेच खाण्याची सवय झाल्यामुळे घरून डबा नेणे मुलांना कमीपणाचे वाटते. आजकाल घरातील स्त्रिया नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर जातात. त्यामुळे दोन डबे कोण देणार, असा नकारात्मक विचार होत असतो. बाहेरचे पदार्थ खातानासुद्धा काही नियम पाळावेत. उदाहरणार्थ, फक्त एक फुल सूप घ्यावे, कणकेची पोळीच घ्यावी, हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा, चायनीज खाण्यापेक्षा आजकाल पोळी-भाजी मिळण्याची अनेक ठिकाणे असतात. थालीपीठ, भाज्यांचे पराठे असे पदार्थ मागवावेत. चहा, कॉफी घ्यावी; पण त्याचे अतिसे��न नसावे. आहारात त्या हंगामातील फळांचा समावेश असावा.\nवर सांगितलेले प्रयोग सर्वांनीच करून पाहावेत. सुट्टीच्या दिवशी तरुण वयोगटातील लोकांनी हे प्रयोग करून पाहावेत. साधारण तीसपेक्षा जास्त वय असलेल्यांनी हे आहारातील बदल आठवड्यातून एक–दोन वेळा केल्यास प्रकृती उत्तम राहीलच; पण दुसऱ्या दिवशीही ताजेतवाने वाटेल. ढगाळ हवेमुळे आपला कामातील उत्साहदेखील कमी झालेला असतो. दुपारी झोपावेसे वाटते; पण असे काम टाकून झोपता येत नाही. निरुत्साही करणाऱ्या सर्व गोष्टी निघून जातील यात शंकाच नाही. तसेच आपण मनावर व तोंडावरसुद्धा संयम ठेवायला शिकतो. नियम पाळण्याची सवयही होते.\nशेवटी ‘आपले आरोग्य आपल्याच हाती’, असे जे म्हटले आहे, ते खरेच आहे....\nमोबाईल : ९४२३० ०८८६८\n(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत. ‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)\nवृद्धत्वाला दूर ठेवू या.. स्निग्ध पदार्थ कसे नि किती खावेत भेसळयुक्त अन्न पोषणाला मारकच बाहेर राहूनही पाळा पौष्टिकतेचा मंत्र... आहार, की औषध..\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nअरुअप्पा जोशी स्पर्धा अकादमीच्या २० विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालयात निवड\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/education/news/doctors-lawyers-mba-in-the-race-to-be-constables", "date_download": "2018-12-12T01:45:23Z", "digest": "sha1:5HR2ULOMLBI3WH5EAVPPCGAP63Q4JW4F", "length": 4864, "nlines": 111, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "शिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेतANN News", "raw_content": "\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत...\nशिपाईपदांची भरती; डॉक्टर, इंजिनीयर रांगेत\nमुंबई पोलीस दलातील १,१३७ पोलीस शिपाईपदांच्या भरतीसाठी दोन लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. म्हणजे या भरतीतील एका पदासाठी साधारण १७५ उमेदवार इच्छूक आहेत. विशेष म्हणजे केवळ इयत्ता आठवी पास असलेल्यांसाठी असलेल्या या नोकरभरतीत आठवी, दहावी, बारावी आणि पदवीधरच नव्हे तर डॉक्टर, वकील, ए��बीए आणि इंजिनीयर पदवीधारकांनीही पोलीस शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nपोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी घेतली जात आहे. रोज सुमारे ९ हजार अर्जदारांना नायगांवचे हुतात्मा मैदान, गोरेगांव पोलीस मैदान आणि घाटकोपरला चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे. ८ एप्रिलपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ८ मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं सहपोलीस आयुक्त अर्चना त्यागी यांनी सांगितलं.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mitramandal-katta.blogspot.com/", "date_download": "2018-12-12T00:13:16Z", "digest": "sha1:GPXQCRIZC272FCRRVMUU3HTHQIXSEQFS", "length": 8560, "nlines": 79, "source_domain": "mitramandal-katta.blogspot.com", "title": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ", "raw_content": "मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ\nसाहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार\nकट्टा अंक - २०१६\nकट्टा अंक - २०१७\nकट्टा - जानेवारी २०१८\nकट्टा - फेब्रुवारी २०१८\nकट्टा - मार्च २०१८\nकट्टा - एप्रिल २०१८\nकट्टा - मे २०१८\nकट्टा - जून २०१८\nकट्टा - जुलै २०१८\nकट्टा - ऑगस्ट २०१८\nकट्टा - ऑक्टोबर २०१८\nकट्टा - नोव्हेंबर २०१८\nकट्टा - डिसेंबर २०१८\nदिवाळीच्या धामधुमीतून उसंत मिळाल्यावर वाचकांनी कट्टा वाचला असेल अशी आशा आहे. या महिन्यात खास नैमिषारण्यावरील एक लेख देत आहोत. या पौराणिक ठिकाणी आज गेल्यावर कसे वाटते ते जरूर वाचा. या जागेची महत्व चारी युगांत होते ते ही वाचायला मिळेल. कैकेयी कथेतून एक वेगळा विचार मांडला आहे .\nकट्ट्यावरील जुन्या मुलाखतीही आवर्जून वाचल्या जातात असे जाणवले. मात्र कॉमेंट नोंदवण्याची सोय असूनही बरेचजण मते नोंदवित नाहीत असे आढळले आहे. फोनवर बोलताना वा गप्पा मारताना मात्र काय आवडले ते सांगतात.\nMe too वरील लेखही अनेकांनी वाचले. हा मुद्दा वाचकांपर्यंत पोचवण्याचा हेतू साध्य झाला असे वाटले.\n'मधले पान' या लेखात सामाजिक, राजकीय वा कलेच्या क्षेत्रांत घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेण्यात येईल.\nशिशिर ऋतूच्या आगमनाबरोबर एक बदल कट्ट्याच्या संपादकीय मंडळात सुद्धा होतो आहे. कट्टा आपल्यासमोर आणण्यासाठी स्क्रीन मागे कार्यरत असणाऱ्या वैशाली अकोटकर आणि राजश्री पैठणे यांनी या कामातून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. त्यांच्या आजपर्यन्तच्या कामाबद्दल कट्ट्यातर्फे मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते. याच बरोबर वाचकांपैकी कोणाला, कट्ट्याची ही तांत्रिक बाजू सांभाळण्याची ईच्छा असेल, तर आमच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करते.\nकट्ट्यावरून मनमोकळे लिहिण्यासाठी, स्वतःचे विचार मांडण्यासाठी आम्हांला जरूर संपर्क करा. ह्या वेगवान जीवनात विसाव्यासाठी, नव्या विचारांसाठी कट्ट्यावर जरूर विश्राम घ्या.\nनैमिषारण्य - एक तीर्थयात्रा - मंजिरी सबनीस\nकैकयी – मीनाक्षी टोणगांवकर\nमधले पान - स्नेहा केतकर\nआई पालक - पालकत्व - प्रीती ओसवाल\nGBS एक अनुभव - आशीर्वाद आचरेकर\nचुरम्याचे लाडू - सौ. श्वेता अनुप साठ्ये\nआठवणी - अंजली टोणगांवकर\nशब्दसुरांच्या जगात - गझल - प्रवरा संदीप\nकाय हवंय मला - प्रज्ञा वझे घारपुरे\nसेवा कॅफे - नवीन काळे\nहॅम्लेट आणि त्याचे द्वंद्व - रवींद्र केसकर\nआई पालक – बाबा पालक\nGBS एक अनुभव : प्रकरण ३रे : लोकांचे सहाय्य\nहॅम्लेट आणि त्याचे द्वंद्व\nगंधाली सेवक,अभिजित टोणगांवकर - सह संपादक\nरश्मी साठे - मुद्रित शोधक\nसारंग गाडगीळ - जनसंपर्क\nतुमच्यापैकी कोणाला स्वलिखित कथा, कविता, कोडे, गाणी, विडीओ, पुस्तक परीक्षण, नाटक परीक्षण, रेसिपी, मुलाखत, चित्रकला व लेख हे कट्ट्यावर यावे असे वाटत असेल तर आम्हाला mitramandalkatta@gmail.com ह्या इमेलवर जरूर पाठवा.\nमुलाखत - गायक आणि संगीतकार श्रीधर फडके\nमुलाखत - चारोळीकार चंद्रशेखर गोखले\nमुलाखत - गायक महेश काळे\nमुलाखत - अनुवादिका लीना सोहोनी\nमुलाखत - अभिनेता शशांक केतकर\nमुलाखत - अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने\nया अंकात प्रसिध्द झालेल्या लेखांमध्ये मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणाऱ्या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/rashi.php", "date_download": "2018-12-12T01:29:50Z", "digest": "sha1:DWEUH5XUEQ4PSBTC3W6SPIGHRMDCLZOB", "length": 15009, "nlines": 115, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे - त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शक�..\nप्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आ..\nआज केवळ बसून राहण्यापेक्षा - काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी �..\nतुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. जर तुम्ही नवीन व्याव..\nतुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक �..\nतुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. ..\nयोग्य लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर लवकरच तुमची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल. ..\nतुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू न..\nतुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हा..\nपवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामा�..\nमहत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. ..\nकर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल...\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nअज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू : कुरखेडा- कोरची मार्गावरील घटना\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nभामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान\nसोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nलातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार : उत्तर प्रदेशातील अलिगडच्या तरुणाला अटक\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nवीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा : पाठक\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. खासदार अशोकजी नेते , जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nराज्य परिवहन महामंडळाच्या बस किरायात २० नोव्हेंबर पर्यंत परिवर्तनशिल भाडे वाढ\nमुसळधार पावसामुळे कन्नमवार जलाशय झाले ‘ओव्हरफ्लो’\nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nगडचिरोली जिल्ह्यात पाच नवीन पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nभरधाव बसने महिलेला चिरडले\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून, वेळापत्रक जाहीर\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nसाडेचार वषीर्य बालिकेवर सावञ बापाने केला अतिप्रसंग\nपिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू\nपोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nतुमसर - कटंगी मार्गावरील राजापूर जवळ जीपचा अपघात, तीन जण जागीच ठार\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/1136/Tenders", "date_download": "2018-12-12T01:25:33Z", "digest": "sha1:2JBSPAMT4IXOVFCQHM3RZ7QQC7VKVY3V", "length": 2292, "nlines": 49, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: १३-१०-२०१६ | एकूण दर्शक: ५४०२१ | आजचे दर्शक: २३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra/news/vikroli-sra-building-plot", "date_download": "2018-12-12T00:26:52Z", "digest": "sha1:NMFOKAPT4ATFHWHNBONTXVORGYLE4XYT", "length": 5659, "nlines": 125, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "vikroli-sra-building-plotANN News", "raw_content": "\nविक्रोळीमधील एसआरए बांधकामाच्या ठिकाणचा खडा बनला धोकादायक...\nविक्रोळीमधील एसआरए बांधकामाच्या ठिकाणचा खडा बनला धोकादायक\nविक्रोळीत टागोरनगर मधील लोकवस्तीच्या ठिकाणी\nएसआरए प्रकल्पासाठी खणलेल्या १५ ते २० फुटाचा खडा धोकादायक असून यात\nअतिशय दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून बाजूचे कुंपणही तुटले आहे.या\nखड्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही प्रशासन अत्यंत\nउदासीन आहे. याविषयीचा अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासन झोपलेलच आहे.\nया दुर्गंधीत पाण्याने सगळीकडे रोगराईचे आणि डासांचे साम्राज्य निर्माण\nझाले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी अनेक लहान मुले,स्त्रिया आणि वृद्ध माणसे\nअसून मोठ्या प्रमाणात ताप,खोकला आणि इतर आजार बळावले आहेत. पालिकेकडून\nयाविषयी विचारणा केल्यावर संबंधित बिल्डरला पेस्ट कंट्रोल विभागाने नोटीस\nपाठवल्याचे मुळमुळीत उत्तर दिले आहे.\nयाविषयी मुलुंडचे भाजप नगरसेवक निल सोमय्या यांच्याशी संपर्क साधला असता\nत्यांनी येथील खड्यतील पाणी काढण्याविषयी तयारी दर्शविली परंतु एस\nवॉर्डमधील संबंधित विभागाने हा प्रश्न आता न्यायालयाच्या अधीन असल्याने\nन्यायालयाच्या आदेशापर्यंत काहीही करू न शकत असल्याचे सांगितले. यामुळे\nन्यायालयीन आदेशाची वाट बघण्याशिवाय कोणताच मार्ग दिसत नसल्याचे चित्र\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-12T00:54:25Z", "digest": "sha1:IZGQ6L3KGBIN4KXNI5KV22YAPOIPQBZ5", "length": 9688, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही: अमि��� शहा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome राष्ट्रीय / अंतर-राष्ट्रीय भाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही: अमित शहा\nभाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही: अमित शहा\nभुवनेश्वर: ‘भाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत भाजपची सत्ता यायला हवी. देशातील १३ राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र देशातील प्रत्येक राज्यात भाजपची सत्ता असावी हा आपला संकल्प असला पाहिजे. हा संकल्प जेव्हा पूर्ण होईल तोच भाजपचा खरा सुवर्णकाळ असेल’, असं आवाहन आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत केलं.\n‘२०१४ मध्ये भाजपचा विजय झाला तेव्हा हा भाजपचा सुवर्णकाळ असं म्हटलं गेलं. त्यानंतर २०१७ म्हणजेच यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतरही अनेकजणांनी त्याचा पुनरूच्चार केला. मात्र मला वाटतं भाजपचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे’, असे शहा पुढे म्हणाले.\nभुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला शहा मार्गदर्शन करत होते. २०१९मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सध्या ३१ पक्ष असून एनडीएची मोट कशी अधिक घट्ट होत आहे, हे सांगण्याचा शहा यांनी प्रयत्न केला.\nजेटचे वैमानिक आक्रमक; १ मेपासून विमान उड्डाण करणार नाही\nसंजय दत्तविरोधात अजामीनपात्र ‘वॉरंट’; अटकेची टांगती तलवार\nइंडोनेशियात ३ चर्चवर आत्मघाती हल्ला; ६ जणांचा मृत्यू\nसुषमा स्वराज जाणार चीन दौऱ्यावर\nशिख यात्रेकरूंना चिथावण्याचा पाकचा प्रयत्न\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-12-12T00:59:47Z", "digest": "sha1:JU6M4EGNDVZPHVGOAKVZLRFB2VMNSXG2", "length": 8858, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अवैध फ्लेक्‍सबाजीला “चाप’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आकाशचिन्ह व परवाना विभागाने बाह्य जाहिरात धोरण मसुदा तयार करण्यात आला. त्यामुळे शहरातील खासगी मालकीच्या आणि पालिकेच्या जागेवर जाहिरातीचे फलक लावण्यासाठी यापुढे परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याविषयी महापालिकेने स्वतंत्र बाह्य जाहिरात धोरण ठरविले आहे.\nदरम्यान, आज (शुक्रवारी) झालेल्या विधी समितीच्या सभेत स्वतंत्र बाह्य जाहिरात धोरणाला मान्यता देवून हा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई प्रांतिक महानगरपा���िका कलम 244 व कलम 245 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 या नियमांतर्गंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह व परवाना विभाग खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात फलकाला परवानगी देण्याचे कामकाज करते. मात्र, खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात फलकाची स्वतंत्र अशी जाहिरात धोरण तयार केलेले नाही.\nपिंपरी-चिंचवड शहरात खासगी मालकी व महापालिकेच्या जागेवर गल्लोगल्ली जाहिरात फलक लावून पालिकेचा महसूल बुडविला जात आहे. शहरात सुमारे दीड हजाराहून अधिक होर्डिग्ज बेकायदेशीर लावण्यात आलेले आहेत. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस शुभेच्छा फलक, विविध खासगी कंपन्याचे जाहिरात फलक अनधिकृत लावण्यात येत आहेत. चौकाचौकात, पीएमपीएमपी बस थांबा आदीं ठिकाणी हे फलक परवानगी न घेता, पालिकेचा महसूल बुडवून लावले जात आहेत. या धोरणामुळे भविष्यात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांना चाप बसणार आहे.\nमहापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता शहरात जाहिरात फलकांची परवानगी देण्यास शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांच्या खासगी मालकी आणि महापालिकेच्या जागेवर हे बाह्य जाहिरात धोरण ठरविणे गरजेचे होते. त्याप्रमाणे बाह्य जाहिरात धोरण मसुदा तयार केलेला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने तयार केलेला बाह्य जाहिरात धोरण मसुद्याला विधी समितीने सभेत मान्यता दिली आहे. तसेच या प्रस्ताव महापालिकेच्या येत्या महासभेत ठेवून त्यास मान्यता घेण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाबळेश्‍वरच्या बाजारपेठेने घेतला मोकळा श्‍वास\nNext articleकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-traditional-sports-day-on-sunday-407471-2/", "date_download": "2018-12-12T00:24:28Z", "digest": "sha1:KMV2OUBJKMAKXPLGHJVQL7AZQXRR4VLG", "length": 12541, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रविवारी भारतीय पारंपरिक खेळ दिवस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरविवारी भारतीय पारंपरिक खेळ दिवस\nजुन्या पारंपरिक खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून उपक्रम\nसातारा- रविवार, दिनांक 12 ऑगस्ट 2018 रोजी छ शाहू स्टेडियम, सातारा येथे भारतीय पारंपरिक खेळ दिवस ���ा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nदरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अशा प्रकारचा खेळ दिवस साजरा करण्याचा मानस आहे असे संयोजकांतर्फे सातारा रनर्सचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांनी सांगितले. या उपक्रमाचे संयोजन हे सातारा रनर्स फौंडेशन, सजग पेरेंट्‌स ग्रुप, गुरुकुल स्कूल, जायंट्‌स ग्रुप, सातारा इंग्लिश मेडीयम स्कूल, रोटरी क्‍लब आफ सातारा अजिंक्‍य, विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. हल्लीच्या काळात तंत्रज्ञान व मोबाइलच्या अतिरेकामुळे लहान मुले, तरुण पिढी तसेच वयस्कर सुद्धा पारंपरिक खेळाकडे अजिबात वळत नाही अशी खंत वाटल्यामुळे या जुन्या पारंपरिक खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे आणि हे खेळ काळाच्या ओघात विलुप्त होऊ नयेत या हेतूने या उपक्रमाचे दरवर्षी नियोजन करण्याचा मानस आहे असे संयोजकांनी सांगितले.\nदिनांक 27 मे 2018 रोजी आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा अशा प्रकारचे आवाहन केले होते की देशाच्या विविध भागामध्ये अशा प्रकारचे खेळ खेळले जात होते आणि आता हे खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. परंतु अनेक राज्य, अनेक भाषा आणि अनेक संस्कृती असूनसुद्धा विविधतेतून एकतेचा संदेश देणारे अशा प्रकारचे हे खेळ आहेत. यामुळे सांघिक भावना, मानसिक शक्ती हे गुण वाढण्यासाठी हे खेळ खेळणे कसं आवश्‍यक आहे याच महत्व त्यांनी विशद केलं आणि अशा प्रकारचे खेळ लुप्त होत चालले आहेत ते जतन होण्यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन त्यांनी केले होते. या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणूनदेखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. गेल्या वर्षीदेखील अशा प्रकारच्या खेळांचे सातारा येथे आयोजन केले होते.\nयावर्षी साताऱ्यातच नव्हे भारतभर हा पारंपरिक खेळ दिवस साजरा करण्यात येणार आहे व इथून पुढे दरवर्षी तो साजरा केला जाईल अशी माहिती संयोजकांनी दिली. सातारा व्यतिरिक्त मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली,अशा अनेक ठिकाणीदेखील अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकाच वेळी एकाच दिवशी भारतभर दरवर्षी हा भारतीय पारंपरिक खेळ दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.\nयावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन छ. शाहू स्टेडियम सातारा येथे सकाळी 9.00 ते दुपारी 12. 00 या वेळेत करण्यात आले आहे. यावेळी गोट्या, भोवरे, विटी दांडू, लगोरी, आबादुबी, लंगडी, ठिकऱ्या, पकडापकडी, विषामृत, इत्यादी जवळसपास वीस प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व खेळ व खेळाचे साहित्य सर्वाना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी पालकांनी आपल्या पाल्याना तसेच जेष्ठ नागरिकांना देखील या कार्यक्रमाला छ.शाहू स्टेडियम येथे अवश्‍य घेऊन यावे व आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणी पुन्हा जागृत कराव्यात. यावेळेस जगातील सर्वात मोठ्या भोवऱ्यांपैकी एक असलेल्या साधारण 60 किलो वजनाचा लाकडी भोवरा फिरवण्याचं प्रात्यक्षिकदेखील यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल व सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशपुख हे देखील उपस्थित राहणार आहेत.\nतरी सातारकर क्रीडाप्रेमीनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसॅनिटरी नॅपकीन मोफत वाटपासाठी “अस्मिता पुणे’ ऍप\nNext articleपोलिसांची “दुकाने’ बंद होणार का\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा\nमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जल्लोष\nदुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वैदेही शिंदेचे यश\nगुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी\nनागठाणेतील क्रिकेट स्पर्धेत इंदोली संघ अजिंक्‍य\nखंडाळा काल, आज आणि उद्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/buldhana/due-lack-adequate-power-mehkar-taluka-loss-crops-happening/", "date_download": "2018-12-12T02:03:16Z", "digest": "sha1:YX7PIYUBIN4MGNV46IJ6E4ZHLHOAFL3U", "length": 30871, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To Lack Of Adequate Power In Mehkar Taluka; Loss Of Crops Is Happening | मेहकर तालुक्यात पुरेशी वीज मिळत नसल्याने सिंचनात खोडा; पिकांचे होत आहे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी ख��डीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर���मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nमेहकर तालुक्यात पुरेशी वीज मिळत नसल्याने सिंचनात खोडा; पिकांचे होत आहे नुकसान\nमेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्यान��� पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.\nठळक मुद्देवीज वितरण कंपनीविरोधात रोष\nमेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज विजवितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बत आहे.\nसुरळीत स्वरुपात वीजही शेतकर्यांना उपलब्ध होत नाही.\nसध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तुर, कपाशी ही पीके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे. मात्र विज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे.\nरात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्याचदा वीज प्रवाह बंद असतो.\nमेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही.\nया प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन- तिन वर्षापासून मेहकर तालुक्यात दुष्काळ सदृष्य परीस्थीती आहे. नोटाबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतक-यांच्या हातून जातो की काय अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.\nअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. चायगांव, बाभुळखेड येथील शेतकर्यांनी अधिकार्यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्यांनी सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली आहे.\nकर्मचार्यांची कमतरता, रोहीत्रही मिळेना\nअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीजेसंदर्भाती कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्म��ण होत आहे. अधिकार्यांना शेतकर्यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहीत्र जळाल्यास त्वरित शेतकर्यांना ते बदलून मिळत नाही. खामगांव येथून वीज रोहीत्र आणण्यासाठी शेतकर्यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी विजेचे नियोजन करताना महावितरणची दमछाक\nकोल्हापूर जिल्ह्यात बिल नाही तर वीज नाही ‘महावितरण’चा अल्टिमेटम\nआचरा वीज वितरणच्या उपकेंद्राला जमीन देणाऱ्यालाच निमंत्रण नाही\n‘स्वाभिमानी’च्या आंदोलनानंतर मिळाले साखळी ग्रामवासीयांना ‘ट्रान्सफॉर्मर’\nशेतक-यांना महावितरणचा ‘शॉक’; १० हजार कृषिपंपांची तोडली वीज\nअकोल्यातील महाविद्यालयांमध्ये महावितरणने मोबाईल अ‍ॅप, आॅनलाईन व विविध सेवेसंदर्भात केली जनजागृती\nबुलडाणा जिल्ह्यात साडेतीन लाखावर रोग प्रतिबंधक लस उपलब्ध\nबुलडाणा जिल्ह्यात एक लाख २१ हजार मेट्रीक टन चाऱ्याची टंचाई\nकर्ज प्रकरणे मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर\nइसरखेडमध्ये तीन वर्षापासून बांधल्या गेलेत कागदावरच शौचालय\nघाटपूरी बायपासवर अपघात; वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष\nसहा महिन्यांतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचे पितळ उघडे; रस्त्याला ‘ठिगळ’\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/conjugation/abschinden", "date_download": "2018-12-12T01:44:17Z", "digest": "sha1:KP2CW7DOLCNVCF5UI4XRE5RFK63KPONN", "length": 5704, "nlines": 172, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Abschinden संयोजन तालिका | कोलिन्स जर्मन क्रिया", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्��ेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nजर्मन में abschinden संयोजन तालिका\nabschinden की परिभाषा पृष्ठ पर जाएं\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalana/ransomed-private-photographer-facebook-phone/", "date_download": "2018-12-12T02:00:53Z", "digest": "sha1:AJKGWE7SBWEINM5RGFKDCD3M4FIQYCNR", "length": 26944, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Ransomed By A Private Photographer On A Facebook Phone | फेसबूकवर खासगी फोटो टाकून तरुणीकडे मागितली खंडणी | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिं��ल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nफेसबूकवर खासगी फोटो टाकून तरुणीकडे मागितली खंडणी\nजालना : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एका संशयिताने तरुणीचे खासगी फोटो फेसबूकवर टाकले.\nजालना : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एका संशयिताने तरुणीचे खासगी फोटो फेसबूकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी अंबड तालुक्यातील शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.\nपीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत तिचा पती नारायण हारेर येत असे. त्यातून ओळख झाल्याने आम्ही सर्व कार्यक्रमात जायचो, सार्वजनिक फोटो काढायचो, आमच्यात बहीण भावाचे नाते होते. मात्र ,चार महिन्यांपासून नारायण हारेर हा वाईट उद्देशाने माझा पाठलाग करू लागला. माझ्याशी लग्न कर, तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत वारंवार छेड काढू लागला.\nएकतर माझ्यासोबत लग्न कर, मी तुझे लग्न होऊच देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. माझे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून फोटो मिक्स करून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर अपलोड केले व माझ्या जवळच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर पाठवले. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरील फोटो काढायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे. तुझ्या बापाने व मावशीने पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली. बदनामीमुळे मी गुपचूप राहिले. असे फिर्यादीत नमूद आहे. नारायण प्रल्हादराव हारेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करत आहेत.\nपीडित तरुणीचे १२ नोव्हेंबरला ढाळज (जि. अहमदनगर ) येथे लग्न जमले होते. मात्र नारायण हारेर याने मुलाकडील नातेवाइकांना पीडितेचे संगणकाच्या साहाय्याने मिक्स केलेले फोटो दाखवले. त्यामुळे तीचे लग्नही मोडले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nचंदनझिरा पोलिसांकडून मोटारसायकलचोर टोळीचा पर्दाफाश\nअध्यात्म हाच सुखी जीवन जगण्याचा पाया\nविधिसेवा सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा\nअ.भा. महानुभाव साहित्य संमेलन\nमालमत्ता कराच्या आक्षेप अर्जावर आजपासून सुनावणी\n८ महिन्यांत २९ पशु बनले वन्य प्राण्यांची शिकार\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणा���ाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaedutechnet.org/sch_dvdpack_features.htm", "date_download": "2018-12-12T00:59:14Z", "digest": "sha1:CWKZZ7YMOHJOF7YVKN4P7AXVA7IUZLZE", "length": 12401, "nlines": 25, "source_domain": "mahaedutechnet.org", "title": "Features of Scholarship DVD Pack", "raw_content": "ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल\nस्कॉलरशिप डिव्हिडी पॅकमधील प्रोग्रॅम्स व कंटेंट\nपरत पहिल्या पानाकडे डिव्हिडि संचाची नोंदणी\nवर्ष २००५ पासून स्कॉलरशिप परीक्षेसाठीचा प्रोग्रॅम उपलब्ध आहे. कालानुरुप अनेक बदल, अनेक सुधारणा होत गेल्या. त्या सगळ्याचा उहापोह येथे करण्याचा प्रयत्न केला आहे.\nसर्वप्रथम या प्रोग्रॅमचे स्वरुप हे संगणकीय चाचण्या अशा मर्यादित स्वरुपाचे होते. घटकवार चाचण्या, मिश्र घटक चाचण्या व संपूर्ण अभ्यासक्रमावर चाचण्या अशा तीन प्रकारच्या चाचण्या उपलब्ध होत्या (आहेत). हा प्रोग्रॅम प्रथमपासूनच मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांसाठी बनविला गेला होता (आहे). रॅण्डम जनरेशन तंत्राचा वापर हे या प्रोग्रॅमचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे प्रश्नपेढीतून दर वेळी नवीन प्रश्न येत राहतात व कोणत्याही दोन चाचण्या एक सारख्या असत नाहीत. \"तपसाणीसाठी दाखल\" केल्यानंतर तात्काळ निकाल समजतो, तसे�� कोणते प्रश्न बरोबर व कोणते चुक ते समजते, चुकीच्या उत्तरांऐवजी कोणती बरोबर उत्तरे हवी होती ते ही दाखविले जाते.\nहा निकाल साठविला जातो, तसेच एकाच घटकावरील अनेक चाचण्यांचे निकाल एकत्र करून एकत्रित निकालात त्यांची बेरीज केली जाते. प्रतिप्रश्न वेळेचे आलेख तसेच प्रतिशत वेळेचे आलेख विद्यार्थ्याची प्रगती सातत्याने दाखवितात.\nगणित व बु. चाचणी या विषयांच्या प्रश्नांची स्पष्टीकरणे हा या प्रोग्रॅमच्या विकासामधील पुढचा महत्वाचा टप्पा होता. या स्पष्टीकरणांमुळे चुकलेल्या प्रश्नांशेजारीच स्पष्टीकरण विद्यार्थ्याला पहायला मिळते. त्यामुळे कच्चे दुवे लक्षात येउन त्यांच्यावर त्वरीत उपाययोजनाही होते.\nसंगणकीय परीक्षणाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे शिक्षकाला/पालकाला त्वरीत समजतात व त्यावर उपाययोजना केल्यांनतर झालेली सुधारणाही त्वरीत तपासता येते.\nसरावसत्रे ही प्रोग्रॅममधील पुढची सुधारणा होती. ड्रिल ऍ़ण्ड प्रॅक्टीस प्रकारची ही ऍ़क्टीव्हिटी आहे. एखादी क्रिया अचूक करण्यासाठी त्यातील पाय-या अचूक करण्याची गरज असते, आणि, यासाठी सातत्यपूर्ण सराव खूप उपयोगाचा असतो. सरावसत्रांतून हा सातत्यपूर्ण सराव करुन घेतला जातो. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर संख्यावाचनाच्या सरावसत्राचे (इ. ४ थी) देता येईल.\nया सरावसत्रामध्ये १ पासून १ कोटीपर्यंतची कोणतीही एक संख्या रॅण्डम जनरेशनने निवडली जाते. या संख्येचे नाव (उदा. चौसष्ट लक्ष त्र्याण्णव हजार दोनशे) तयार करण्यासाठी प्रोग्रॅम लिहिलेला आहे. ही संख्या विद्यार्थ्याकडून लिहून घेतली जाते, व चुकल्यास स्थानिक किंमतींचा तक्ता दाखवून संख्यावाचन समजावून दिले जाते.\nइयत्ता ७ वीच्या गणितातील सरावसत्रे अधिक गुंतागुंतीचे प्रोग्रॅम असणारी आहेत. उदा. सरळव्याजावरील गणितांमध्ये I = (PNR)/100 व A = P + I या दोन सूत्रांचा वापर करून रॅण्डम जनरेशनने प्रश्न तयार केले गेले आहेत.\nअशा प्रकारे प्रोग्रॅमद्वारे अगणित प्रश्नांची निर्मिती हे सरावसत्रांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.\nभाषा (मराठी व इंग्रजी) विषयांच्या सरावसत्रांमध्ये भाषिक कौशल्ये (समानार्थी, विरुध्दार्थी, म्हणी, वाक्प्रचार इ.) तपासणा-या प्रश्नांसाठी देखील सरावसत्रांचा वापर चांगला होउ शकतो. यात ड्रॅगड्रॉप सारख्या क्रियेने जोड्या जुळविल्यामुळे विद्यार्थ्यांना शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते.\nवर्ष २०१० पासून या संचात दृकश्राव्य स्रोतांची भर पडण्यास सुरुवात झाली. घटकांचे स्पष्टीकरण तसेच प्रश्नांची सोडवणूक अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओज बनविले जातात. या स्रोतांमुळे डिव्हिडी संच ख-या अर्थाने \"स्वयंपूर्ण अभ्याससाधन\" बनण्यास सुरुवात झाली आहे.\nशिष्यवृत्ती परीक्षेतील काही प्रश्न अतिशय अवघड असतात. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक पालकांनाही ते आव्हानात्मक वाटू शकतात. अशा प्रश्नांसाठी तज्ज्ञांचं (सध्या नि:शुल्क) मार्गदर्शन उपलब्ध करुन देत आहोत. ही सेवा इ. ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी या तीन ही माध्यमांसाठी आहे. गतवर्षी अनेक पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी या सेवेचा लाभ घेतला.\nपरीक्षेतील न सुटणारे प्रश्न सोडविणारे व्यासपीठ - प्रश्नवेध\nमहाएज्युटेकनेट संकेतस्थळावर इतिहास, भूगोल व सा. विज्ञानाचे माईंडमॅप्स देताना आम्ही म्हटले होते की हे माईंड मॅप्स म्हणजे ‍शिष्यवृत्ती परीक्षेतील ६० गुणांची हमी आहेत. लिहिताना अतिशय आनंद आहे की आमचे म्हणणे १०० टक्के खरे ठरले. विशेषत: इतिहास, भूगोलातील प्रश्न माईंड मॅप्स वापरणा-या विद्यार्थ्यांना अतिशय सोपे गेले कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे माईंडमॅप्समध्ये योग्य रितीने मांडली होती.\n(माईंड मॅप्स व २०१३ च्या प्रश्नपत्रिका - विश्लेषण)\nअशा रितीने हा डिव्हिडी संच स्कॉलरशिप परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे. रुढ अर्थाने व्यापारी उद्दीष्टे मनात ठेउन हा संच बनविला गेलेला नाही. विद्यार्थी, पालक आणि महाएज्युटेकनेट टीम यांनी विद्यार्थ्याची प्रगती हे एकच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेउन हा प्रकल्प राबवायचा आहे असे आम्ही समजतो. यासाठी प्रोग्रॅम व कंटेंटमध्ये सातत्याने सुधारणा व भर घालण्याचे काम चालू असते. यातील अनेक गोष्टी संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या जातात. पालकांनीही या संचासाठी पैसे भरताना आपण हा संच \"विकत घेतो आहोत\" अशी भावना न ठेवता आपण या प्रकल्पात \"सहभागी होत आहोत\" अशी भावना ठेवावी अशी आमची नम्र अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/author/sagar/", "date_download": "2018-12-12T01:43:21Z", "digest": "sha1:R4FNLHR4EOYXJYGUVTULDQJOJ7R6YUOT", "length": 8050, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "sagar – m4marathi", "raw_content": "\nराजगड सर्वात उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची १३९४ मीटर आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर व भोरच्या वायव्येला २४ की.मी. अंतरावर, नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍याच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा\nकधी कधी आपण रांगांमध्ये असतो, तेव्हा आपण आपला राग दुसर्‍यांवर काढत असतो. तो राग दुसर्‍यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्या वेळी आपण\nमार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा\nऔरंगाबाद पासून २३ किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत.वेरूळच्या लेण्यांची\nमोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी\nभुवयांमधील कोंड्यावर उपाय .\nकोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा\nकोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच\nसध्या ताणतणाव कोणाला नाहीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तणावाचा सामना करत असतो. काहीजण आपत्तीला इष्टापत्तीमध्ये परावर्तित करतात आणि विकास साधतात. अशा माणसांचा सकारात्मक दृष्टिकोन दिशादर्शक ठरतो. तणाव झेलण्याचा\nकरा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी .\nशरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्‍हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा\nओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-tavade-bhavan-inauguration-115392", "date_download": "2018-12-12T01:56:08Z", "digest": "sha1:SCT2YSIEOVK6YRDHUWEDT5T5EZPRB4AL", "length": 13545, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Tavade Bhavan Inauguration नाणारवरून तावडे यांनी काढला खासदार राऊत यांचा चिमटा | eSakal", "raw_content": "\nनाणारवरून तावडे यांनी काढला खासदार राऊत यांचा चिमटा\nगुरुवार, 10 मे 2018\nरत्नागिरी - नाणार जाणार की राहणार याची कोकण वाट पाहणार असा चिमटा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला. निमित्त होते आडिवरे ता राजापूर येथे तावडे अतिथी भवनाचे.\nरत्नागिरी - नाणार जाणार की राहणार याची कोकण वाट पाहणार असा चिमटा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला. निमित्त होते आडिवरे ता राजापूर येथे तावडे अतिथी भवनाचे.\nकोकणामध्ये महामार्ग चोपदरीकरण, विमानतळ, सागरी महामार्ग या रूपाने विकास सुरू आहे, पण नाणार हा विषय बाजूला ठेवा. आज या व्यासपीठावर मी तावडे याना विनंती करतो. विनोद तावडे यांचा शब्द या सरकारमध्ये प्रमाण मानला जातो, असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी नाणार विषय छेडला.\nआडिवरे (ता. राजापूर) येथे आयोजित तावडे भवन उद्घाटन सोहळा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.\nया कार्यक्रमाला वर्षा तावडे, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, उद्योजक सुरेश कदम, नवेदरचे सरपंच बंधू शेट्ये, उल्का विश्वासराव, कुमार शेट्ये, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, शंकरराव तावडे, वास्तुविशारद संतोष तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष हरीश परब आदी उपस्थित होते.\nआमदार भास्कर जाधव म्हणाले, तावडे मंडळाचे काम मोठे आहे. संस्थेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही मंडळाचे वय वाढते तसे ते अनुभव संपन्न होते आणि कार्यक्षमता वाढते. ते चिरतरुण राहते. शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा.\nआज राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार होते, पण त्यांच्या पायाला जखम झाल्याने ते येऊ शकले नाही. दुर्धर आजारातून बरे होऊन ते 15 तास काम करत आहेत. ते येत नसल्याने मी आज शुभेच्छा देण्यासाठी आलोय.\n- भास्कर जाधव, आमदार\nसतीश तावडे यांनी प्रास्ताविक केले, वास्तुविशारद संतोष तावडे यांनी तावडे व आडिवरे यांचा इतिहास सांगितला. भविष्यात पर्यटनाच्या नकाशावर तावडे भवन येईल, असा विश्वास व्यक्त केला.\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nसाहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर\nनवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी...\nकोकण भवनसमोर पार्किंगचा पेच\nनवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-praniti-shinde-76894", "date_download": "2018-12-12T01:57:18Z", "digest": "sha1:TQGLXJSVWK5ICAJU2C2LAYK4LOHEM43I", "length": 11395, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news Praniti Shinde पंतप्रधान मोदींची उलटी गणती सुरू - प्रणिती शिंदे | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींची उलटी गणती सुरू - प्रणिती शिंदे\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nसोलापूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने फोल ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची उलटी गणती सुरू झाली आहे. त्यामुळे जनताच आता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी भविष्यवाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली.\nसोलापूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने फोल ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची उलटी गणती सुरू झाली आहे. त्यामुळे जनताच आता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, अशी भविष्यवाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केली.\nकेंद्र व राज्य सरकार तसेच, महापालिकेतील कारभाराच्या विरोधात शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर महापालिकेसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाल्या, \"\"भाजप सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) सोलापुरातील उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलास झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वत्र मंदी असताना शहा यांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे जनताच आता मोदींना त्यांची जागा दाखवून देईल.''\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nगोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ\nसोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...\nसोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या ���पघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=3013&typ=%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4,++%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C5%B8%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A2%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%80%A1", "date_download": "2018-12-12T01:57:05Z", "digest": "sha1:7EY7AHATXGPKHP4FOIVFELPSNPAVI5T6", "length": 13965, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nवृत्तसंस्था / औरंगाबाद : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे एका पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य करून रापम कर्मचाऱ्यांची खिल्ली उडविली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे झाले आहेत असे धक्कादायक विधान रावते यांनी केले आहे.\nऔरंगाबादमध्ये शहरांतर्गत बससेवा सुरु करण्यासाठी औरंगाबाद सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळादरम्यान एक करार करण्यात आला. यानिम���त्त आयोजित एका कार्यक्रमानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रावतेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हे बेताल विधान केले. एसटी महामंडळामध्ये पगाराचे, कामाचे असे अनेक प्रश्न असल्याचे सांगत पत्रकरांनी प्रश्न विचारला असताना रावतेंनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत. आणि ते एवढे वाढले आहेत की तेच आता वेडे झाले आहेत. आणि मी हे अधिकृतपणे बोलतोय असं उत्तर दिले. या वक्तव्यामुळे रावतेंवर चहूबाजूने टिका होताना दिसत असून यामधून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nमहाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली ठरला मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा\nवॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या कार्यकाळात जिल्ह्याला सर्वाधिक निधी\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nआष्टी येथे पान मटेरियल व्यापाऱ्यास लुटमार करण्याचा प्रयत्न फसला\nगणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा तूर्तास नकार\nगोवर रुबेला : २ लाख ६५ हजार मुलांचे लसीकरण करणार - जिल्हाधिकारी शांतनू गोयल\nभारतात दर दोन मिनिटांनी होतो सरासरी तीन अर्भकांचा मृत्यू, गेल्या वर्षी सुमारे आठ लाख वीस हजार अर्भक मृत्यूची नोंद\nगडचिरोली जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता ६ हजारांची लाच स्वीकारतांना सापडला\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nचंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा\nशिक्षणा बरोबरच खेळणे सुध्दा विद्यार्थ्यांचे हक्क : डॉ. इंदुराणी जाखड\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nलाच��ुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nवाढीव वीज देयकांबाबत २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करा\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nबोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nअल्पवयीन शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्रास देणाऱ्या युवकांवर आष्टी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nनातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेप\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nसीरसगाव येथे सोयाबीन काढताना हडंबा मशीनमध्ये पाय गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू\nगॅस जोडणी धारकांनी केरोसीन घेतल्यास होणार कारवाई\nयुवक व अल्पवयीन मुलगी आले रेल्वेसमोर, मुलगी ठार, युवक गंभीर जखमी\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर महिला आयपीएस अधिकाऱ्याचा शारिरिक शोषण केल्याचा आरोप\n१५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना नागपूर महानगरपालिकेतील स्टेनो एसीबीच्या जाळ्यात\nवैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माना समाजबांधवांचे इंदिरा गांधी चौकात 'चक्काजाम आंदोलन'\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nजि.प. चे उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणजे समाजमन जपणारा नेता\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\n���बीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nकेळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nगोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार एमआयडीसी जवळ टाटा सुमोच्या अपघातात विद्यार्थिनी ठार, ८ जखमी\nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/honeypreet-insan-remanded-six-day-police-custody-75611", "date_download": "2018-12-12T01:37:52Z", "digest": "sha1:QVE44B3KM6Y4NSOWZ2GL4G6KFW3F4YAH", "length": 11545, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Honeypreet Insan remanded in six-day police custody हनीप्रीत इन्सानला सहा दिवसांची पोलिस कोठडी | eSakal", "raw_content": "\nहनीप्रीत इन्सानला सहा दिवसांची पोलिस कोठडी\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nबाबा राम रहिम याला शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर हरयाना व पंजाब या राज्यांतील काही भागांत गेल्या 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर तिच्यावर व \"डेरा सच्चा सौदा'च्या अन्य काही वरिष्ठ सदस्यांवर हिंसाचारास चिथावणी दिल्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आला होता\nनवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेला \"डेरा सच्चा सौदा'चा बाबा राम रहिम सिंग याची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा हिला न्यायालयाने आज (बुधवार) सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\nबाबा राम रहिम याला शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर हरयाना व पंजाब या राज्यांतील काही भागांत गेल्या 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर तिच्यावर व \"डेरा सच्चा सौदा'च्या अन्य काही वरिष्ठ सदस्यांवर हिंसाचारास चिथावणी दिल्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आला होता.\nहनीप्रीतसोबत असणाऱ्या अन्य एका महिलेसही अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर तिची अटक निश्‍चित मानली जात होती. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी लुकआउट नोटीसही बजावली होती. नेपाळमध्येही तिचा शोध घेतला जात होता.\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nआता 'रावी'चे पाणी पाकिस्तानला नाही\nनवी दिल्ली : पंजाबमधील शाहपूरकंदी येथे रावी नदीवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास केंद्र सरकारने काल (गुरुवार) हिरवा कंदिल दिला. या...\nशहरात तोतया पोलिसांचा हैदोस\nनागपूर, ता. 6 ः शहरात तोतया पोलिसांनी हैदोस घातला असून केवळ दीड तासांत चौघांना लुटून लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटना बुधवारी सकाळी 11 ते 11ः30...\nमहामार्गावर ट्रक चालकाचा खून करुन दरोडेखोर फरार\nबाळापूर(अकोला): धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/baramati-sewage-processing-plant-complete-126712", "date_download": "2018-12-12T02:02:54Z", "digest": "sha1:HFSIKVMN4D5U6NSNTM7U67WQCE2AZJT4", "length": 14322, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Baramati sewage processing plant complete बारामतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण | eSakal", "raw_content": "\nबारामतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण\nगुरुवार, 28 जून 2018\nबारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रिया करून परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतकऱ्यांनाही भविष्यात शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. बारामती नगरपालिकेने २०१४ पासून हाती घेतलेला तब्बल २५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अखेर चार वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्वास येत आहे.\nबारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रिया करून परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतकऱ्यांनाही भविष्यात शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. बारामती नगरपालिकेने २०१४ पासून हाती घेतलेला तब्बल २५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अखेर चार वर्षांच्या कालावधीनंतर पूर्णत्वास येत आहे.\nबारामतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अत्याधुनिक असून, एसबीआर (सिक्वेन्शल बॅच रिॲक्‍टर) तंत्रज्ञानावर आधारित व संपूर्ण स्वयंचलित आहे. प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा यांचाही या प्रकल्पात समावेश आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया व्यवस्थित व्हावी, असा या मागील उद्देश आहे.\nनदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार जैविक ऑक्‍सिजन मागणी किमान दहा मिलिग्रॅम प्रतिलिटर इतकी असावी लागते. बारामतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारे पाणी पाच मिलिग्रॅम प्रतिलिटर असल्याने प्रदूषणाचा धोका शून्यावर आला आहे. पुढील तीस वर्षांत बारामतीची मूळ गावठाणातील लोकसंख्या किती असेल, अशा गृहीतकावर या प्रकल्पाच्या क्षमतेचे निश्‍चितीकरण करण्यात आले आहे.\nया प्रकल्पातून प्रक्रिया केल्यानंतर सात ते आठ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी बाहेर पडेल. कालांतराने हेच पाणी साडेअकरा दशलक्ष लिटरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. हे पाणी भविष्यात शेतीसाठी देण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असेल. या बाबत अद्याप धोरणनिश्‍चिती करण्यात आली नाही. मात्र हे पाणी नाममात्र दराने विक्री करून त्य���पासून नगरपालिका उत्पन्नही मिळवू शकेल.\nराष्ट्रवादीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे\nनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले...\nइंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक\nनिमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व...\nस्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच\nबारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात...\nदारुची नशा निष्पापाच्या जीवावर बेतली\nबारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा...\nपतीला व्यायामासाठी घेऊन गेली अन् जीव गमावून बसली\nपुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती...\nबारामतीत नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजूरी\nबारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-12-12T00:47:42Z", "digest": "sha1:CECVCEYSPFWFSXGOYPAZ5MK4KA44CDIA", "length": 5096, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "लॅम्पने सजवा घर | m4marathi", "raw_content": "\nघर सजवा लॅम्पने .\nघर सजविण्यासाठी आपण छोट्या-छोट्या वस्तू घेत असतो. कुठे काय चांगले दिसेल, याबद्दल आपण खुप च्युझी असतो. त्याचप्रमाणे इंटेरियर डेकोरेर्ट्स बोलावून घर कसे चांगले डेकोरेट करता येईल हे बघतो. आधी अभ्यासाला टेबल लॅम्प वापरत असत; परंतु आता अभ्यासाबरोबरच लॅम्पने घर कसे सजवता येईल, याकडे लक्ष दिले जाते. लॅम्पमध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत. कागदी लॅम्प, टेबल लॅम्प, वूडन लॅम्प, एलईडी लॅम्प आदी प्रकार आले आहेत; शिवाय आपल्याला हवा तसा लॅम्प आपण बनवूनही घेऊ शकतो. हॅालमध्ये फ्लोरोसन्ट लॅम्प, एलईडी लॅम्प, वूडन लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प आदी लॅम्प लावले जातात. जेणे करून लॅम्पच्या प्रकाशाने डोळ्यांना जास्त त्रासही होत नाही. त्याचप्रमाणे बेडरुम लॅम्पचे अनेक प्रकार आहेत. हार्ट लॅम्प, ब्रॅण्ड फ्लोअर लॅम्प, रेमी लॅम्प, पेपर लॅम्प आदी प्रकार आहेत आणि तेही वेगवेगळ्या आकारात काटरून, गुलाबाच्या फुलाच्या आकारामध्ये लॅम्प बाजारात बघायला मिळतात.\nत्याचप्रमाणे अभ्यासासाठी किंवा काहींना रात्री पुस्तक वाचण्याचा छंद असतो. टेबल लॅम्पमध्ये गोल्डन रे लॅम्प, डेस्क लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प, सेलिंग लॅम्प, क्लासिकल आदी लॅम्पचे प्रकार बघायला मिळतात. या लॅम्पमुळे डोळ्यांना त्रासही होत नाही. अँडजेस्टेबल असल्यामुळे हवा तसा अँडजेस्ट करता येतो. त्याच प्रमाणे या सगळ्या लॅम्पच्या किंमतीही तेवढय़ाच जास्त आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ जास्त वाढत चालली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2018-12-12T00:20:53Z", "digest": "sha1:OI4N6G672N63ED74Q32BRI2YS4Z5KY2U", "length": 5530, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅरम - विकिपीडिया", "raw_content": "\nसामान्यपणे वापरला जाणारा कॅरम बोर्ड\nकॅरम हा जगातील (विशेषत: भारतातील) एक लोकप्रिय बैठा खेळ आहे. ह्या खेळात एकावेळी कमाल ४ खेळाडू भाग घेऊ शकतात. कॅरम बोर्ड हा लाकडापासुन बनवलेला चौरसाकृती पृष्ठभाग असतो, ज्याच्या ४ कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरुन इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.\nकॅरम खेळात ९ पांढऱ्या, ९ काळ्या व १ गुलाबी (राणी वा क्वीन) अशा १९ सोंगट्या असतात. ह्या सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.\nकॅरम हा खेळ भारतात खूप खेळला जातो.भारतातल्या मुख्य म्हणजे महाराष्ट्र,तम���ळनाडू,मध्यप्रदेशमध्ये खेळला जातो.ह्या खेळासाठी ऑल इंडिया कँरम फेडरेशन हि संस्था भारतात कार्यरत आहे.ह्या संस्थे ची स्थापना १९व्या शतकात झाली.ह्या संस्थे चे सध्याचे अध्यक्ष सरबजीत सिंघ आहेत.ही संस्था आय.सी.एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय कँरम फेडरेशनशी निगडीत आहे.\n१० जानेवारी २०१८ कार्यशाळा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१८ रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5335313598026431093&title=Publication%20of%20Book%20written%20by%20swarda%20dhekane&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:37:44Z", "digest": "sha1:R4QP2GAYE7EW6ZBSP7ADSRK5OD5HFDLX", "length": 8291, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\n‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे : नृत्य क्षेत्रातील विद्वान आणि साहित्यिक डॉ.पप्पु वेणुगोपाल राव लिखित ‘बंच ऑफ जावळीज्’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नृत्य कलाकार आणि ब्लॉगर स्वरदा ढेकणे हिने केला आहे. या ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, २८ जुलै रोजी ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना नेगिनहाल आणि मोहिनीअट्टम् नृत्यांगना डॉ. रेखा राजु यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान स्वतः डॉ. पप्पु वेणुगोपाल राव भूषविणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.\nजावळी म्हणजे दक्षिण भारतात उगम पावलेल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यातील नायक-नायिकांवर आधारित पारंपरिक रचनाप्रकारांपैकी एक.१९ व्या शतकात दक्षिणेकडील अनेक राजांनी व कवींनी असंख्य जावळी रचना लिहिल्या. विविध रचनाकारांनी रचलेल्या काही वैविध्यपूर्ण जावळींचा अर्थ, विवेचन आणि पार्श्वभूमी मराठी भाषेत जाणून घेता याव्यात यासाठी स्वरदा ढेकणे हिने हा अनुवाद केला आहे.\nया कार्यक्रमात स्वरदा ढेकणे ‘समर्पण’ या भरतनाट्यम् नृत्याद्वारे जावळींचे सादरीकरण करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड���. प्रार्थना सदावर्ते आणि श्रावणी सेन करणार आहेत.\n‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ पुस्तक प्रकाशन\nवेळ : शनिवार, २८ जुलै, सायंकाळी ५.३० वाजता\nस्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता\nTags: पुणेपुस्तक प्रकाशनस्वरदा ढेकणेडॉ. स्वाती दैठणकरपारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचनपंडित जवाहरलाल नेहरू सभागृहPuneBook PublicationSwarada DhekaneBunch Of JavalisDr. Pappu Venugopal Raoप्रेस रिलीज\nस्वरदा ढेकणे अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन बंदिशी, भैरवीने आनंदली रविवारची सायंकाळ वैद्य खडीवाले यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-12-12T00:49:54Z", "digest": "sha1:UUEU7RHIT227O6T3V65E6HRG3QNOB7NJ", "length": 4221, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इंटरनेट संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► सायबर गुन्हे‎ (५ प)\n\"इंटरनेट संस्कृती\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:53:40Z", "digest": "sha1:NFSXRJZGOGL4PTVRN2SKXVMBP74W54JH", "length": 8725, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "आहार घेताना | m4marathi", "raw_content": "\nआहार घेताना तो वेळेवर हवा. म्हणजे प्रत्येकाने चार वेळा आहार घ्यावा. सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, सायंकाळी थोडा फराळ आणि रात्री जेवण. या चारही वेळेस थोडे थोडे खावे. सकाळची न्याहारी भरपूर घ्यावी. रात्रीचे जेवण मात्र अतिशय कमी सेवन करणे आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे अतिरिक्त वजनवाढ टळते. रात्री भरपूर जेवण केल्याने वजन वाढते.त्याउलट सकाळी केलेल्या भरपूर नाश्त्यातील कॅलरीज दिवसभराच्या कामात खर्च होऊन वजन वाढत नाही. २५ वर्षांपर्यंतच्या तरुणांनी भुकेपेक्षा चार घास जास्त खावेत. प्रौढ व्यक्तींनी भुकेपेक्षा थोडे कमीच खावे.\nलक्षात ठेवा – आपल्या शरीराची अन्नाची गरज आणि आपली भूक यांचा संबंध फारच कमी असतो. बैठे काम करणार्‍या प्रौढ व्यक्तींना दिवसाला १५00 उष्मांक लागतात; पण त्यांची भूक मात्र २५00-३५00 उष्मांकांची असते. हे जास्तीचे अन्न मग वजनवाढ, पोट सुटणे किंवा कंबर मोठी होणे या स्वरूपात दिसू लागते. त्यामुळे शरीर बेढब तर होतेच; पण मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराला निमंत्रण मिळते. योग्य आहार, त्याचे यथायोग्य प्रमाण आणि त्या घेण्याच्या योग्य वेळा पाळणे आरोग्याला हितकारक असते.आपला आहार चौरस असावा. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, नत्रयुक्त पदार्थ किंवा प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार आणि जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांचा समतोल प्रमाणात समावेश असावा. आपले मराठी पद्धतीचे जेवण म्हणजे उत्तम चौरस आहारच असतो. पोळी, भाकरी, भात यामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. भातावर आपण डाळीचे वरण घेतो, त्यात प्रथिने असतात. आपण ज्या भाज्या खातो त्यापैकी मोड आलेल्या धान्याच्या उसळीमध्ये, म्हणजे मूग, मटकी यातसुद्धा प्रथिने असतात. भातावर आपण जर थोडे तूप घेत असाल किंवा पोळीला तेल, लोणी किंवा तूप लावत असाल तर त्यातून स्निग्ध पदार्थ मिळतात. जर आपण दही, दूध किंवा ताक घेत असाल तर त्यातूनही शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात. पालेभाज्या, कोशिंबीर, फळे यातून जीवनसत्त्वे मिळतात. लोणच्यातून क्षार मिळतात. थोडक्यात काय तर आपले साधेसुधे जेवण जर योग्य प्रमाणात घेतले तर त्यातून सर्व अन्नघटक मिळून समतोल आहार मिळतो.\nअर्थात जे मांसाहार करतात त्यांना प्रथिने जास्त मिळतात; पण अंडी, मटण, चिकन यातून जेवढी प्रथिने मिळतात, तितकीच उत्तम प्रथिने सोयाबीनसारख्या शाकाहारी पदार्थातूनसुद्धा मिळतात. शाकाहारी कुटुंबांनी गहू दळून आणताना त्यामध्ये दोन भाग गहू आणि एक भाग सोयाबीन मिसळून त्या पिठाच्या पोळ्या बनवल्या, तर त्यांना शाकाहारी आहारातूनही उत्तम प्रथिने मिळू शकतात. आहारामध्ये पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शरीरात ८0 टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. दिवसातून ८ ते १0 ग्लास पाणी प्रत्येकाला आवश्यक असते. पाणी कमी प्यायल्यास बद्धकोष्ठ, मुतखडा आदी स्वरूपाचे आजार होतात. सतत अस्वस्थ वाटणे, पायात गोळे येणे, चक्कर येणे असे त्राससुद्धा होतात. भरपूर स्वच्छ पाणी पिणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. पाणी पिताना ते दिवसातून दोन-तीन वेळा तांब्या-तांब्याने पिण्याऐवजी ठरावीक अंतराने म्हणजे तासा-तासाला अर्धा ग्लास घेणे अधिक चांगले.\nगरोदर मातांनी रक्ताक्षय टाळण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/notabandis-decision-hit-wine-maker-17016", "date_download": "2018-12-12T01:18:42Z", "digest": "sha1:RWFPQF5QRR6ZY7OC5K5OO3RAA5NJOSL7", "length": 15962, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Notabandi's decision to hit the wine maker नोटाच्या तंगीत देशी दारू \"चढली' | eSakal", "raw_content": "\nनोटाच्या तंगीत देशी दारू \"चढली'\nमंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nमुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मद्य उत्पादकांना चांगलाच बसला आहे. दहा दिवसांत बिअरची विक्री 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. भारतीय बनावटीच्या मद्याचा खप 15 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. प्रत्येक जण पैसे पुरवून वापरण्याच्या प्रयत्नात असल्याने राज्यात मात्र विदेशी मद्याच्या तुलनेत स्वस्त असलेल्या देशी दारूच्या विक्रीत पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. परदेशी बनावटीच्या महागड्या मद्याकडेही अनेकांनी पाठ फिरवली आहे. मद्याच्या विक्रीत घट झाल्याने त्याचा फटका उत्पादन शुल्क विभागालाही बसणार असल्याचे समजते.\nमुंबई - नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मद्य उत्पादकांना चांगलाच बसला आहे. दहा दिवसांत बिअरची विक्री 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. भारतीय बनावटीच्या मद्याचा खप 15 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. प्रत्येक जण पैसे पुरवून वापरण्याच्या प्रयत्नात असल्याने राज्यात मात्र विदेशी मद्याच्या तुलनेत स्वस्त असलेल्या देशी दारूच्या विक्रीत पाच ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. परदेशी बनावटीच्या महागड्या मद्याकडेही अनेकांनी पाठ फिरवली आहे. मद्याच्या विक्रीत घट झाल्याने त्याचा फटका उत्पादन शुल्क विभागालाही बसणार असल्याचे समजते.\nजुन्या नोटा बॅंकेत जमा करण्या���ाठी बॅंकांबाहेर नागरिक रांगा लावत आहेत. शंभराच्या नोटांच्या टंचाईमुळे घरचे बजेट कोलमडत आहे. मद्य उत्पादकांनाही फटका बसतो आहे. मद्याच्या विक्रीमुळे राज्य सरकारला वर्षाला कोट्यवधीचा महसूल मिळतो; पण बाजारात सुट्टे पैसे मिळत नसल्याने वॉईन शॉपवरील गर्दी कमी झाली आहे. दहा दिवसांत बिअरच्या विक्रीत 30 टक्के; तर भारतीय बनावटीच्या मद्यविक्रीत 15 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयाच्या दोन दिवसांनंतर वॉईन शॉपवर क्रेडिट कार्डवरून मद्य देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती; मात्र बॅंकांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचाही फटका विक्रीवर झाला. कार्ड स्वाईप होत नसल्याने परदेशी आणि भारतीय बनावटीच्या मद्याची विक्री झाली नसल्याचे एका मद्य उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.\nनोटांच्या टंचाईमुळे कित्येकांनी देशी दारूकडे मोर्चा वळवला आहे. देशी दारूच्या किमती परवडणाऱ्या असल्याने \"जीएम'च्या संत्रा, लिंबू आणि पंच मद्यामध्ये मुंबई, ठाणे व मराठवाड्यात आठ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी गावठी दारू आणि बनावट ताडी-माडी विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. गावठी आणि ताडीमाडीऐवजी नागरिक देशी जीएम दारू पित असल्याचे चित्र आहे. बाजारात दोन हजारांच्या नोटा मिळू लागल्याने येत्या काही दिवसांत मद्याच्या विक्रीत वाढ होण्याची शक्‍यता उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.\nबनावट मद्य आणि तस्करीबाबतच्या माहितीकरता उत्पादन शुल्क विभागाने 2 ऑक्‍टोबरपासून हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर आतापर्यंत 759 तक्रारी आल्याची नोंद आहे. त्यांपैकी 487 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि नाशिकहून 57, मुंबई शहर 9 व उपनगरातून 21 तक्रारी आल्या होत्या. बहुतांश तक्रारी ताडी-माडी, गावठी दारू तस्करी, अवैध धाबे, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले वाईन शॉप आदींबाबतच्या आहेत.\nसमायोजन झालेल्‍या शिक्षकांवर निवडणुकीचा भार\nमुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम...\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अप��क्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\n#DecodingElections : 'राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी'\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nभाजपने आत्मपरीक्षण करावे : विजय सरदेसाई\nमडगाव ः गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/agitation/videos/", "date_download": "2018-12-12T02:00:05Z", "digest": "sha1:2JN5PT62IVS4QWFJYJ62NBEM3ULVQ62Q", "length": 28548, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free agitation Videos| Latest agitation Videos Online | Popular & Viral Video Clips of आंदोलन | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपा�� राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक���टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nनवी मुंबईत मशिदीविरोधात आंदोलन, सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसानपाडा येथे होणाऱ्या मशिदीच्या विरोधात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ... Read More\nथकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शनिवारी परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ... Read More\n... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण केंद्र याठिकाणी घेतलेल्या राज्यव्यापी बैठकीत 20 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ... Read More\nMaratha Kranti Morchaagitationमराठा क्रांती मोर्चाआंदोलन\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून कारखानदार यांना संरक्षण देण्याचे काम सरकार करीत आहे. ... Read More\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. ... Read More\nहोमगार्डच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवाढत्या महागाईच्या काळात हे मानधन अतिशय तुटपुंजे असून, होमगार्डची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ... Read More\nयवतमाळमध्ये अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. ... Read More\nनोकरभरतीसाठी बेरोजगार युवकांचा विद्यापीठात मोर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमहाविद्यालयातील प्राध्यापक भरती बंदीविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज सकाळी बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला. ... Read More\nMumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आ ... Read More\n'टिस' आंदोलनाचा तेरावा दिवस\nBy ऑनलाइन लोकम��� | Follow\nचेंबूर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मधील एस.सी, एस.टी विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवल्यानं आंदोलन करण्यात येत. सोमवारी (5 मार्च) या आंदोलनाचा तेरावा दिसत होते. (प्रतिनिधी - अक्षय चोरगे) ... Read More\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-12T01:07:57Z", "digest": "sha1:GZHIADSH5KVN6R5TGXCKAEFFBMNZBLIS", "length": 14025, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome आरोग्य विश्व कीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम\nकीटकनाशकांचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम\nलहान मुले म्हणजे कोणत्याही देशाच्या जडणघडणीचा आणि विकासाचा पायाच ही मुले जर निरोगी असतील तर देशाला नक्कीच बळकटी येईल. पण गेल्या काही वर्षात मुलांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे ही यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या बाजारात मिळणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि त्यांमधील कीटकनाशकांचे वाढते प्रमाण.\nलहान मुलांमधील चयापचय – मग तो आईच्या पोटात असताना असो अथवा त्यानंतरचा; हा प्रौढांपेक्षा खूप वेगळा असतो. शरीरात गेलेले घातक आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकायची ���्रक्रिया लाहान मुलांमध्ये अतिशय संथगतीने होते. त्यामुळे या पदार्थांचा मुलांच्या शरीयावर – विशेषतः मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्‍यता असते, हे विषारी घटक यकृतात साठून राहू शकतात. ऑरगॅनो-क्‍लोरीन, ऑरगॅनो-फॉस्फरस, कार्बामेट्‌स, कृत्रिम पायरेथ्रॉईड्‌ससारखे कीटकनाशकांमध्ये असणारे विषारी घटक अगदी थोड्या प्रमाणात जरी लहान मुलांच्या शरीरात गेले तरी अनेक आजारांची शक्‍यता वाढवू शकतात (उदा. लर्निंग डिसॅबिलिटिज, संप्रेरकांचे असंतुलन, मधुमेह, कर्करोग, स्वमग्नता (आणि सर्वाधिक कीटकनाशकांचे अंश फळांमध्ये (उदा. आंबा, सफरचंद, केळी, द्राक्षे, संत्री, पेरू, पेअर, डाळिंब इ.) आणि भाज्यांमध्ये (वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, काकडी आणि ढोबळी मिरची) असतो. त्याबरोबरच गहू, मसाल्याचे पदार्थ (हळद, जिरे, बडीशेप आणि लाल तिखट) यांमध्येही असे अंश मोठ्या प्रमाणात आढळतात. स्वच्छ दुतल्यावर आणि शिजवल्यावर देखील हे अंश कायम रहातात.\nबहुतांशी करून पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीत वापरली जाणारी जाणारी ही कीटकनाशके लहान मुलांच्या शरीरामध्ये खालील मार्गांनी जातात-\nयावेळी मेंदूची वाढ आणि विकास सुरू असतो, वेगवेगळे अवयवही तयार होत असतात – अशावेळी जर आईमार्फत कीटकनाशकांशी संपर्क आला तर या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. यामुळे होणारे परिणाम अपरिवर्तनीय असतात. गर्भधारणेपूर्वी पालकांच्या आहारातील कीटकनाशकांचे अंश हे देखील यादृष्टीने हानीकारक ठरू शकतात.\nघरी आणि पाळणाघरात : जर घरी (लॉन / बागेमध्ये) कीटकनाशके वापरली जात असतील आणि बागेत खेळताना मुलांचा त्यांच्याशी संपर्क येऊ शकतो. ग्रामीण भागातील मुलांचा आजूबाजूच्या शेतांमध्ये खेळताना कीटकनाशकांशी संपर्क येऊ शकतो.\nशाळेत आणि मैदानावर कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात. यामुळे शाळेतील मुलांचा कीटकनाशकांशी सहजच संपर्क येतो. कीटकनाशकांमुळे केवळ जमीनच नाही; तर जवळपासचे पाण्याचे साठे देखील प्रदूषित होतात. आणि हेच पाणी जर शेतीसाठी वापरले जात असेल तर हळूहळू जमिनितले, पाण्यातले आणि पर्यायाने पिकातले कीटकनाशकांचे प्रमाण वाढत जाण्याचे दुष्टचक्र सुरू होते.\nभारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSI) या संस्थेने यावर नियंत्रण आणण्यासाठी पीके व भाज्यांमधील जड धातूच्या प��रमाणावर निर्बंध आणले आहेत. यामुळे कीटकनाशकांच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण येण्यास मदत होईल. पुढच्या पिढ्यांमधील कच्च्या-बच्च्यांना या कीटकनाशक रुपी भस्मासुराला तोंड द्यायची वेळ यायला नको हीच अपेक्षा करुया\nपालिकेच्या शाळांमधील हजार विद्यार्थिनींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता\nकेवळ 30 टक्‍के रुग्णालय परवान्यांचे नुतनीकरणे\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-12T01:39:48Z", "digest": "sha1:IOHIRQXCWUEJTLUQ7VU52CMI42OBIT7N", "length": 8692, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खाशोगी हत्या प्रकरणावरून सौदीला वाऱ्यावर सोडणार नाही : डोनाल्ड ट्रम्प | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखाशोगी हत्या प्रकरणावरून सौदीला वाऱ्यावर सोडणार नाही : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन: पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणात सौदीच्या सत्ताधाऱ्यांना जबाबदार न धरण्याच्या आपल्या भूमिकेचे अमेरिकेचे अध्यक���ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या प्रकरणावरून आम्ही सौदी अरेबियाशी असलेले आमचे संबंध तोडून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.\nपत्रकार खाशोगींची हत्या सौदीच्या क्राऊन प्रिंस यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचे जवळपास सर्वच तपासातून निष्पन्न झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प सौदी बाबत काय भूमिका घेतात याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की तेलाच्या किंमती आटोक्‍यात ठेवणे हे अमेरिकेच्या हिताचे आहे त्यामुळे आम्ही सौदी अरेबियाशी राजनैतिक संबंध तोडणार नाही.\nअमेरिका माझ्या साठी प्रथम आहे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रम्प अशी भूमिका घेऊन एक प्रकारे दहशतवदालाच खतपाणी घालत आहेत अशी टीका त्यांच्यावर अमेरिकेतूनच सुरू झाली आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की या आरोपात तथ्य नाही. दहशतवादाचा नायनाट करणे ही आमची प्राथमिक भूमिका आहे.\nदरम्यान ट्रम्प यांच्या या भूमिकेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर डायने फेईनस्टेईन यांनी म्हटले आहे की खाशोगी हत्या प्रकरणात सौदीचे प्रिंस मोहंमद बिन सलमान यांना जबाबदार न धरण्याची ट्रम्प यांची भूमिका धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणावरून अमेरिकेने सौदीला शस्त्रे विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा असा ठराव मांडणार आहोत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाझ्यासाठी संघ अगोदर त्यानंतर सर्वकाही – हरिंदर सिंग\nNext article100 बांधकाम व्यवसायिकांच्या संपत्तीत 27 टक्के वाढ\nमहाभियोगाच्या चिंतेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प \nबांगला देश निवडणुकीत पाकिस्तानी हस्तक्षेप : बांगला देश\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nविवाहितांनी अधिक मुलांना जन्म द्यावा : सर्बियन सरकार\nभारत-चीन संयुक्त लष्करी सराव ‘हॅंड इन हॅंड’ 11 तारखेपासून\nपाकिस्तानला एक डॉलरही देण्याची गरज नाही : अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-145/", "date_download": "2018-12-12T00:27:52Z", "digest": "sha1:WJ3W4X2RX4CTSAUELGNDIRBMML26U7UV", "length": 9528, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महामार्गावर ���ूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या चौघांना अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहामार्गावर लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या चौघांना अटक\nनगर – महामार्गावर प्रवाशांना अडवून त्यांची लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरमधील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तनवीर छोटू शहा (वय 26, रा. झिंगरेमळा), सोनू मून्नर भिंद (वय 21), असीफ खाजा शेख (वय 35), राजेश गणेश गहेरे (वय 24, सर्व रा. गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्यांची नावे आहे. तनवीर शहा हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर संगमनेर, सोनई, नाशिक, राहुरी आणि नगर तालुक्‍यातील पोलीस ठाण्यांमध्ये लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदशनाखाली पोलिसांनी या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. राजस्थान येथील रंगलालाराव फौजमल राव (हल्ली रा. नेवासे) व त्यांचे मित्र प्रवीण लालराम राव यांना या टोळीने लुटले होते. नेवाशातून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर हा प्रकार 28 नोव्हेंबरला यांना लुटले होते. मोटारगाडीतून आलेल्या पाच जणांनी या दोघांना मारहाण करत पिस्तुलचा धाक दाखवून 25 हजार लुटले होते. या लुटीमागे श्रीरामपूर येथील तनवीर शहा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती.\nत्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने त्याच्या साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी या चौघांकडून 20 हजारांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारी तीन लाख रुपयांची मोटारगाडी जप्त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद\nNext articleट्रॅक्‍टर उलटून दोघांचा मृत्यू\nनगरमध्ये रोखला भाजपचा वारू\nनगर महापालिका निवडणूकीत विद्यमान 20 नगरसेवकांचा पराभव\nखा. गांधी समर्थक उमेदवार चारीमुंड्या चित\nकेडगाव कॉंग्रेसचा बालेकिल्ला बेचिराख\n…अन्‌ गल्लीत मात्र पडला सुवेंद्र\nऊसवाहतूक ट्रॉलीखाली चिरडून मुलाचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बसस���वा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nचारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये समान धागा असेल तर एकाच यंत्रणेने तपास करावा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:32:52Z", "digest": "sha1:UNTVHABH57L2MWBEGEZKOU5OBAQHHOM5", "length": 15355, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#वर्तमान : निवडणूक आयोगाचा स्तुत्य निर्णय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#वर्तमान : निवडणूक आयोगाचा स्तुत्य निर्णय\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या, जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांनी जाहीर केलेले नवीन नियम राजकीय पक्षांना बंधनकारक राहणार आहेत. लोकशाही अधिक मजबूत दृष्टीने निवडणूक आयोगाने टाकलेले हे पाऊल योग्यच म्हणावे लागेल.\nभारतासारख्या खंडप्राय देशातील लोकशाही हा इतके दिवस एक ‘चमत्कार’ म्हणून ओळखला जायचा. अजूनही जगातील बरेच लोक भारतातील लोकशाहीकडे ‘चमत्कार’ म्हणूनच पाहतात. कारण प्रचंड लोकसंख्या, विविध भाषा, धर्म आणि पंथांमध्ये विखुरलेला समाज असूनही भारतातील लोकशाही वरचेवर परिपक्व होत चालली असल्याचे दिसून येत आहे. अर्थात निवडणूक आयोगाकडून लोकशाही बळकट होण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न त्याला कारणीभूत आहेत, हे कोणी नाकबूल करेल असे वाटत नाही.\nलोकशाही म्हटले की, निवडणुका आल्या; आणि निवडणुका म्हटल्या की विविध राजकीय पक्षांचा त्यामध्ये सहभाग असणे, हे अपरिहार्य आहे. मात्र, अशा राजकीय पक्षांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे निवडणूक आयोगाचे पहिले काम असते. आपल्या भारतीय लोकशाहीचा मागोवा घेतल्यास असे आढळून येईल की, आपला मतदार म्हणजेच नागरिक हे “व्यक्‍तीप्रेमी’ असल्याने व्यक्‍तिस्तोमाचे राजकारण प्रथमपासूनच फोफावत गेले. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष त्यांच्या मूळ विचारधारेपासून पूर्णपणे बाजूला फेकले गेले आणि त्या त्या नेत्यागणिक त्या त्या पक्षांची शकले झाली. आणि केवळ निवडणुका लढविणे आणि त्याद्वारे येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करणे हाच काही राजकीय पक्षांचा “उद्योग’ बनला. वास्तविक मजबूत आणि परिपक्व लोकशाहीच्या दृष्टीने हा प्रकार हानिकारक होता. त्यामुळे अनेकदा मतदारही गोंधळात पडले. तरीसुद्धा याच सुजाण मतदारांनी वेळोवेळी मतपेटीद्वारे आपला विचारी कौल देऊन अशा राजकीय पक्षांना धडाही शिकविला. अर्थात, अशा प्रसंगी निवडणूक आयोगानेही वेळोवेळी त्याला चांगली साथ दिली हे एका दृष्टीने फार महत्त्वाचे होते.\nनिवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा असूनही अगदी सुरुवातीच्या काळात “सत्तारूढ पक्षाच्या हातातील एक बाहुले’ अशीच त्याची प्रतिमा होती. मात्र टी. एन. शेषन नामक सनदी अधिकाऱ्याने जेव्हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली आणि निवडणूक आयोगाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली तेव्हापासून निवडणूक आयोगाला प्रतिष्ठेचे दिवस आले आणि लोकशाहीला हळूहळू बळकटी येऊ लागली. एरव्हीी “निवडणुका म्हणजे एक खेळ’ अशा पद्धतीने काही राजकीय पक्ष त्याकडे पाहात होते. मात्र निवडणूक आयोगाने अंकुशरूपी बडगा दाखविण्यास सुरुवात करताच राजकीय पक्षांचे हे “खेळ’ संपुष्टात येऊ लागले आणि निवडणुका जिंकण्याचे अवैध मार्ग बंद होऊ लागले. त्यानंतरही निवडणूक आयोगाने वेळोवेळी अनेक सुधारणा करून निवडणूक पद्धत कशी अधिक सोपी आणि मतदारांसाठी सुकर होईल यासाठी प्रयत्न केले.\nइतके दिवस विविध राजकीय पक्षांना फक्‍त निवडणुकीच्या वेळीच मतदाराची आठवण यायची. “एका दिवसासाठी तो मतदारराजा’ ठरायचा. शिवाय काही राजकीय पक्ष आतापर्यंत फक्‍त विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवून त्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येवर आपल्या पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे. त्यांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक नगण्य असायच्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या तसेच जाहीरनाम्यातील आश्‍वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी ��्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. थोडक्‍यात, राजकीय पक्षांना तळागाळात असलेला पाठिंबाही आता सिद्ध करावा लागणार आहे. शिवाय मतदारांशी त्याला आता बांधिलकी ठेवावी लागणार आहे.\nजाहीरनाम्यातील आश्‍वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी त्याला प्रसिद्ध करावा लागणार आहे. यापुढे कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्‍वासंनाची जंत्री असणार नाही, तर त्यासाठी काय प्रयत्न केले गेले, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे मतदार साहजिकच त्या पक्षाला जाब विचारू शकतील. आयोगाच्या या नव्या निर्णयामुळे फुटकळ पक्षांना आपोआपच आळा बसेल. लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने ती एक आवश्‍यक उपाययोजना ठरेल कारण ज्या लोकशाहीत उदंड राजकीय पक्ष आहेत तेथे गोंधळ होणे स्वाभाविक आहे. आणि या “गोंधळाचा’ प्रत्यक्ष अनुभव आपण आतापर्यंत अनेकवेळा घेतला आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाचा हा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआज होणार धनगर समाजाचे आंदोलन\nNext articleपुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसाद-पडसाद: हरियाणातील लोकदलात यादवी\nसाद-पडसाद- राफेल विरुद्ध ऑगस्टा-वेस्टलॅंड : विकासकामांचे काय\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\nविविधा: कवी प्रदीप – ए मेरे वतन के लोगों\nप्रासंगिक: भूतानची टायगर नेस्ट मॉनेस्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/british-nandis-dhing-tang-coloum-17787", "date_download": "2018-12-12T01:16:45Z", "digest": "sha1:JIV3LWXMV5THESPT5KGMQW7KEUPTEEWC", "length": 13839, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "british nandi's dhing-tang coloum एटीएम गाथा... (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nएटीएम गाथा... (ढिंग टांग)\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nनको ती गा ब्यांक\nआदरणीय न्यायमूर्ती महाराज, मी एक साधासुधा भारतीय नागरिक असून, मोठ्या अपेक्षेने आपल्या देशाच्या आश्रयाला आलो आहे. इंग्रज साहेब हा फार न्यायबुद्धीचा...\nकलियुगातील कमलपत्रावरील ही एक अस्पर्शित लोककथा. कुणीही कुणालाही कधीही न सांगितलेली. कुणीही कुणाकडून कधीही न ऐकलेली कुणीही कधीही कधीही (आजवर) न...\nसुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट\nपिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्य���ंनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर...\nएटीएम फोडण्याच्या तयारीतील टोळक्‍यास हडपसरला अटक\nपुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा...\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nवनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-12T01:12:15Z", "digest": "sha1:BPTO2NPOPHCO7KRS7ZUVLLOO62VAIWHY", "length": 3886, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "होमिओपॅथी- प्रभावी उपचार पद्धती. | m4marathi", "raw_content": "\nहोमिओपॅथी- प्रभावी उपचार पद्धती.\nबदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. सर्व प्रकारचे त्वचारोग, सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, अँलर्जी, सर्दी, दमा, पित्तविकार, नाकातील हाड/मांस वाढणे, अपचन, मुळव्याध, मुतखडा, मासिक पाळीच्या तक्रारी, केस गळणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, बालरोग, बोलताना अडखळणे, अस्थिरपणा, वाढ खुंटणे, लैर्गिक समस्या आदींसह अनेक समस्यांवर होमिओपॅथी उपचार केले जातात. होमिओपॅथी ए�� प्रभावी उपचार पद्धती म्हणण्यास काही हरकत नाही .\n“ॐ” नामाचा जप केल्याने मिळतो शारीरिक लाभ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/spying-through-40-apps-sharetaker-trackroller-china-relations/", "date_download": "2018-12-12T02:00:37Z", "digest": "sha1:CH4YO5DPQSKIE2Q7WFNL7DR4F3I6KC4D", "length": 28863, "nlines": 377, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Spying Through 40 Apps With Sharetaker, Trackroller? China Relations | शेअरईट, ट्रूकॉलरसह ४० अ‍ॅप्सद्वारे हेरगिरी? चीनशी संबंध | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशन���च्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nशेअरईट, ट्रूकॉलरसह ४० अ‍ॅप्सद्वारे हेरगिरी\nवुईचॅट, यूसी न्यूज, न्यूज-डॉग, ट्रूकॉलर आणि शेअरईट यासारख्या ४० पेक्षा जास्त मोबाइल अ‍ॅप्स चीनशी लिंक असल्याचे समोर आले असून, सरकारने या अ‍ॅप्सची छाननी सुरू केली आहे.\nनवी दिल्ली : वुईचॅट, यूसी न्यूज, न्यूज-डॉग, ट्रूकॉलर आणि शेअरईट यासारख्या ४० पेक्षा जास्त मोबाइल अ‍ॅप्स चीनशी लिंक असल्याचे समोर आले असून, सरकारने या अ‍ॅप्सची छाननी सुरू केली आहे. चिनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आपल्या मोबाइलमधून हे अ‍ॅप्स डिलिट करण्याच्या सरकारने याआधीच दिल्या आहेत.\nसूत्रांनी सांगितले की, चिनी कंपन्यांनी बनवलेले अथवा चीनशी लिंक असलेले मोबाइल अ‍ॅप्स हे एकतर स्पायवेअर असतात अथवा मालवेअर असतात. ते हेरगिरीसाठी आणि सायबर घातपातासाठी वापरण्यात येत असल्याची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे जवानांना हे अ‍ॅप्स उडवून आपले मोबाइल फॉरमॅट करण्यास सांगण्यात आले आहे. वुईचॅट हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यूसी न्यूज हे चीनच्या अलीबाबाने विकसित केलेले अ‍ॅप आहे. वुईइबो हे मायक्रो ब्लॉगिंग अ‍ॅप आहे. शेअरईट फाइल हस्तंतरित करण्यासाठी वापरले जाते. न्यूज-डॉग हे बातम्या पुरविते.\nदरम्यान, ट्रूकॉलरच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा चीनशी काहीही संबंध नाही. आमची कंपनी स्वीडनची आहे. आमच्या अ‍ॅपची का चौकशी केली जातेय, हेच आम्हाला कळेनासे झाले आहे.\nकाही महिन्यांपूर्वी सरकारने सुमारे दोन डझन स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना मोबाइल सुरक्षाविषयक कोणती प्रक्रिया व साधने वापरली जातात याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. यात बहुतांश कंपन्या चीनच्या आहेत.\nचिनी कंपन्यांचा हिस्सा ५० टक्के\nशिओमी, ओप्पो, विवो आणि जिओनी या चिनी कंप��्यांचा भारतातील १० अब्ज डॉलरच्या स्मार्टफोन बाजारात अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आहे. बहुतांश कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहे. शिओमीचे सर्व्हर सिंगापूर आणि अमेरिकेत आहे. या कंपन्यांनी दिलेल्या माहितीचा सरकार अभ्यास करीत आहे. या अ‍ॅप्सच्या यादीत मी व्हिडिओ कॉल, बायडू मॅप्स, मी स्टोअर, हाय सिक्युरिटी लॅब यांचा समावेश आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nओरिसाकडून निम्न खनिजांचा पुरेपूर उपयोग, २.५० लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य\nजीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली\nपुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी\nपाहा व्हिडीयो - अंगावरून भलामोठा ट्रक गेला तरीही चिमुकला राहिला सुखरुप\n1000 पानांच्या कराराला एका तासात मान्यता, मालदिवचा चीनबरोबर मुक्त व्यापार करार\nगुगल+ला डाटा चोरीचा जबर फटका; ५२.५ दशलक्ष खात्यांचे नुकसान\nसुरजित भल्ला यांचा राजीनामा\nसुरुवातीच्या धक्क्यातून शेअर बाजार सावरला, सेंसेक्स 231 अंकांनी वधारला\nपाच राज्यातील कलांनंतर शेअर बाजारात खळबळ, सेंसेक्स 500 अंकांनी कोसळला\nकार्यकाळ पूर्ण न करणारे दुसरे गव्हर्नर; १९९० नंतर सर्वात कमी काळ सेवा\nनाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष���टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sangli/debate-standing-committee-amrit-hike-sangli-municipal-corporation-corporator-aggressor-what-burden/", "date_download": "2018-12-12T02:04:12Z", "digest": "sha1:ZVU2NGTV4YYUVXM3TTZQWCSFUCSWHMXY", "length": 32787, "nlines": 367, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Debate In Standing Committee On 'Amrit' Hike, Sangli Municipal Corporation: Corporator Aggressor; What Is The Burden Of The Rise Rate? | ‘अमृत’च्या दरवाढीवरून स्थायी समितीत वादंग, सांगली महापालिका : नगरसेवक आक्रमक; वाढीव दराचा बोजा कुणावर? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, कि��ान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\n‘अमृत’च्या दरवाढीवरून स्थायी समितीत वादंग, सांगली महापालिका : नगरसेवक आक्रमक; वाढीव दराचा बोजा कुणावर\nसांगली : मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची\nसांगली : मिरजेच्या अ���ृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची असा सवाल करीत गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. वाढीव दराची जबाबदारी प्रशासनावर टाका, अशी मागणीही करण्यात आली. तर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वाढीव दराबाबत शासनाशी पुन्हा पत्रव्यवहार केल्याचे सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.\nमहापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्तांच्या उपस्थितीमुळे सभा तब्बल तीन तास सुरू होती. स्वाभिमानीचे नगरसेवक शिवराज बोळाज यांनी अमृत योजनेच्या निविदेचा प्रश्न उपस्थित केला. बोळाज म्हणाले की, मिरजेच्या अमृत योजनेत महापालिकेला २६ कोटी रुपये हिस्सा घालावा लागणार आहे. त्यात साडेआठ टक्के जादा दराची निविदा आल्याने आणखी साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे.\nसध्या महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वाढीव निविदेला महासभा, स्थायी समितीने विरोध केला आहे. स्थायी समितीने तर या ठेकेदारीसंदर्भात ठरावच कायम केलेला नाही. असे असताना प्रशासनाने परस्पर ठेकेदाराला वर्कआॅर्डरही दिली आहे. तांत्रिक काहीच न समजणाºया उपायुक्तांनी ती वर्कआॅर्डर दिली. साडेबारा कोटीच्या वाढीव दराची जबाबदारी कोणाची\nयावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी १४ व्या वित्त आयोगातून हा निधी वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावरून पुन्हा वाद उफाळला. सातपुते, बोळाज म्हणाले, महापालिकेला स्वत:चा हिस्सा यातूनच घालायचा आहे. यापूर्वीच साडेपाच कोटी रुपये वर्ग केले आहेत. पुन्हा हा बोजा कोठून सोसणार असा सवाल केला. खेबूडकर म्हणाले, वाढीव दरासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही देत सदस्यांची बोळवण केली. अखेर सदस्यांनी वाढीव खर्चाची जबाबदारी स्थायी समितीवर येऊ नये, प्रशासनावरच सोपवावी, अशी मागणी केली.\nमहिला स्वच्छतागृहाची : कामे ठप्पच\nरोहिणी पाटील यांनी महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मांडला. महिलांसाठी ४२ स्वच्छतागृहे मंजूर झाली. त्यापैकी केवळ आंबेडकर वसतिगृहाजवळील काम सुरू आहे. उर्वरित दहा ते बारा स्वच्छतागृहांची कामे रखडली आहेत. स्वच्छतागृहाच्या जागेबाबत विरोध होत आहे. त्यावर काय निर्णय घेणार, असा सवाल केला. याबाबत आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.\nशास्त्री उद्यानाला कंपाऊंडचे साडेसहा लाखांचे काम व गुलमोहर कॉलनीतील उद्यान विकसित करण्याचा अवलोकनार्थ आलेला प्रस्ताव सदस्यांनी फेटाळलाहॉटेल, रेस्टॉरंटचा ओला व सुका कचरा गोळा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता, जागा निश्चितीबाबत महासभेत धोरणात्मक निर्णय होणादिवाबत्ती विभागाकडील कामचुकार कर्मचाºयांची बदली करण्याची मागणी. कामे न केल्यास कर्मचाºयांना परत पाठवून ठेका पद्धतीने काम करण्याचे आयुक्तांचे आश्वासनविश्रामबाग परिसरातील दत्तनगर, पार्श्वनाथ कॉलनीतील अपुºया पाणीपुरवठ्याबाबत सात दिवसात नियोजन करण्याचे आदेशशंभर फुटी रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट व भाडेकराराचा अहवाल मागविलामतदार नोंदणीमुळे कर्मचाºयांची अपुरी संख्या असल्याने चौमाही अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर. २१ डिसेंबरपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्याची लेखापालांची ग्वाही\nआठ महिने प्रश्न प्रलंबित\nतीन कोटी रुपयांच्या रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निविदांना प्रतिसाद येत नाही. आठ महिने हा प्रश्न रखडला असूनही प्रशासन सुस्तच असल्याबद्दल नगसेवक दिलीप पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. या कामाबाबत प्रशासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही. ही कामे स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी केली. निवडणूक तोंडावर असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे, असे ते म्हणाले. आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत द्या, या कालावधित निविदांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर हा विषय स्थायी समितीकडे पाठवू, असे आश्वासन दिले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्पर्धा परीक्षेतून ऊस तोडणी मजूर बनला अधिकारी : बोरगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात\nसांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद\nसांगली : वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे\nसांगली : हवामानाच्या लहरीपणाने नागरिक हैराण, पारा १२ अंशावर\nसांगलीतून स्लॅबच्या आणखी २४० प्लेटा जप्त\nसांगली विवाहिता खूनप्रकरण : संशयित प्राध्यापकाच्या कुटूंबाने गाव सोडले\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलि��ाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमं��ळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/whatsapp-hacking-issue-39560", "date_download": "2018-12-12T00:58:48Z", "digest": "sha1:X2G3BTK7VBM3GCFHKA3WCUURHAYWQAL6", "length": 13873, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "whatsapp hacking issue सावधान! व्हॉट्‌सऍप हॅकिंग वाढतेय | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nमुंबई - संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्‌सऍप हॅक करून खासगी माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅक करण्यात आलेल्या खातेधारकाकडे खंडणी मागितली जाते.\nमुंबई - संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्‌सऍप हॅक करून खासगी माहिती चोरण्यास सुरवात केली आहे. या माहितीच्या आधारावर हॅक करण्यात आलेल्या खातेधारकाकडे खंडणी मागितली जाते.\nसायबर पोलिस ठाण्यात दोन महिन्यांत याविषयी 50हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. व्हॉट्‌सऍप खाते हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन क्‍लृप्त्या वापरत आहेत. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या नावाने हे आरोपी संपर्क साधतात. बोलण्यात पटाईत असलेले आरोपी स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदतीची गरज नसून ऑनलाइन नोंदी केल्यास आम्हाला देणगीस्वरूपात मोठी रक्कम मिळते, अशी बतावणी करतात. या नोंदणीसाठी तुम्हाला एक कोड पाठवला जाईल, तो फक्त आम्हाला सांगा, असे हे आरोपी सांगतात. त्याचवेळी हे आरोपी व्हॉट्‌सऍपमधील \"चेंज मोबाईल नंबर' या ऑप्शनमध्ये संबंधित व्यक्तीचा क्रमांक टाईप करतात. त्यामुळे व्हॉट्‌सऍप तुम्हाला सिक्‍युरिटी व्हेरिफिकेशन (एसव्हीसी) क्रमांक पाठवते; पण हा स्वयंसेवी संस्थेकडून आलेला कोड असल्याचे समजून अनेक जण हा एसव्हीसी क्रमांक फोन केलेल्या व्यक्तीला सांगतात. पुढे याच क्रमांकाच्या साह्याने व्हॉट्‌सऍप खाते हॅक केले जाते. त्यातून तुमची खासगी छायाचित्रे, संभाषणे त्यांच्या हाती लागतात. छायाचित्रांचे मॉर्फिंग करून, पुढे त्याच्या साह्याने खंडणी उकळली जाते.\nफेसबुक व इतर संकेतस्थळांद्वारे कुणाचाही मोबाईल क्रमांक मिळवणे सोपे झाले आहे. याशिवाय अनेक मॉल व सार्वजनिक ठिकाणी बक्षिसाचे प्रलोभन दाखवून विविध फॉर्म भरले जातात. नागरिक नकळत आपला मोबाईल क्रमां��� व खासगी माहिती त्यात भरतात. आरोपी त्याचा फायदा उठवतात, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nसध्या व्हॉट्‌सऍप हॅकिंगचे अनेक प्रकार घडत आहेत. सिक्‍युरिटी व्हेरिफिकेशन कोड (एसव्हीसी) क्रमांकाशिवाय व्हॉट्‌सऍप हॅक करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे गुप्त कोड कुणालाही सांगू नयेत. थोडा कठीण पासवर्ड ठेवण्याचीही आवश्‍यकता आहे.\n- अखिलेश सिंग, उपायुक्त, सायबर पोलिस ठाणे\nपिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर मंजूर\nपिंपरी - स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग पिंपरीतील महापालिका भवनापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nपुणे - रस्त्यावर उभी केलेली वाहने पोलिसांनी उचलून अन्यत्र हलवली. मात्र वाहने उचलताना योग्य खबरदारी न घेतल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक...\nपोलिसांच्या मदतीला धावतेय तरुणाई\nवाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १०...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-12T00:58:50Z", "digest": "sha1:S6IL7UJ4RPVMQPLXM7RX4U6DS2AWEAI5", "length": 8232, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काश्‍मीरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकाश्‍मीरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद\nघटनेतील कलम 35 एला दिलेल्या आव्हानाचा निषेध\nश्रीनगर – जम्मू काश्‍मीरातील नागरीकांसाठी लागू असलेल्या घटनेतील कलम 35 ए च्या विशेषाधिकाराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी काश्‍मीर खोऱ्यात पुकारलेला बंद दुसऱ्या दिवशीही सुरू होता. बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून या कडकडीत बंद मुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nजॉईन्ट रेझिस्टन्स लीडरशिप या संघटनेने हा बंद पुकारला असून या संघटनेत सय्यद अलि शहा गिलानी, मिरवेझ उमर फारूख, आणि मोहंमद यासीन मलिक या नेत्यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार असल्याने हा बंद पाळण्यात आला आहे. या कलम 35 ए अंतर्गत राज्याबाहेरील लोकांना त्या राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे कलम घटनात्मकदृष्ट्या वैध नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nराज्य सरकारने ही सुनावणी स्थगित ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सध्या आमच्या राज्यात पंचायत राज निवडणुका असल्याने तो पर्यंत या याचिकेवरील सुनावणी स्थगिती करावी अशी मागणी राज्य सरकारने न्यायालयात केली आहे. काल बंदच्या काळात सहा ठिकाणी सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटना घडल्या त्यात सहा जण जखमी झालूे आहेत. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांनीही बंदला पाठिंबा जाहींर केला आहे. त्यामुळे हा बंद परिणामकारक झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआ. मकरंद पाटील यांचा धरणे आंदोलनाला पाठींबा\nNext articleऋषी कोरडे यांना आयआयटीमध्ये सुवर्णपदक\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\n‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\nकरतारपूर कोरिडोर : दहशतवाद व चर्चा एकत्र शक्य नाहीच – सुषमा स्वराज\nदहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारतासोबत – डोनाल्ड ट्रम्प\nभारतातील साखर अनुदानाला आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/cricket/second-t20-match-against-australia-will-be-played-guwahati/", "date_download": "2018-12-12T02:03:24Z", "digest": "sha1:MPJTCUDZNTLGH4I3AM4KK33RXWDVVI5I", "length": 20796, "nlines": 302, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १२ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्याती��� घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना गुवाहाटीत रंगणार\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना गुवाहाटीच्या मैदानात रंगणार आहे.\nगुवाहाटीत तब्बल सात वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत असून, या शहरात हा पहिला टी-२० सामना खेळविण्यात येत आहे.\nया सामन्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मैदानात सराव केला.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.\nडकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देण्यासाठी विराट ब्रिगेड उत्सुक असेल.\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nनिखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी\nसलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो\n‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nचेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली\nगौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nस्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे\nशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर\nWinter Hair Care : चमकदार केस हवे आहेत, वाचा या टीप्स\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5331178981191338667&title=Bank%20Of%20Maharashtra%20organised%20crop%20loan%20mela&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T01:49:57Z", "digest": "sha1:ND2OCZDP7TZLLWDWL2C3KNQRR2MUMPMX", "length": 7554, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन", "raw_content": "\n‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन\nपुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या राज्यातील पाचशेहून अधिक ग्रामीण शाखांमार्फत येत्या २८ जुलै रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी आणि कृषी अधिकारी शेतकरी बांधवांना पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज योजनांबाबत माहिती देतील. या वेळी शेतकऱ्यांकडून कृषीकर्ज मागणी प्रस्तावदेखील स्वीकारले जाणार आहेत.\nबँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड या योजनेद्वारे अल्प मुदत पीककर्ज उपलब्ध करते. मेळाव्यादरम्यान संबंधित शेतकऱ्यांना पीकनिहाय पतपुरवठा केला जाणार असून, त्यासोबत दहा टक्के रक्कम कापणीपश्चात खर्च आणि वीस टक्के रक्कम शेतीसामुग्री दुरूस्ती आणि देखभालीसाठी दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नूतनीकरण बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना नुतनीकरणादरम्यान पीक कर्जाची दहा टक्के मर्यादा वाढवून दिली जाणार आहे. नव्या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढ गृहीत धरून, पतमर्यादा मंजूर करण्यात येणार आहे. तेंव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेने केले आहे.\nTags: पुणेबँक ऑफ महाराष्ट्रशेतकरी मेळावापीक कर्जकृषी कर्ज योजनाPuneBank of MaharashtraCrop LoanFarmer loan SchemesRural Indiaप्रेस रिलीज\n‘महाबँके’तर्फे राज्यभरात शेतकरी मेळावे ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन ‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू महाबँकेतर्फे वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-12T01:46:30Z", "digest": "sha1:CXZ7COWECVM3NI7GDLJVXQZVYNM6HBX3", "length": 5535, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : कान्हरवाडीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा : कान्हरवाडीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला\nवडूज दि. 5 (प्रतिनिधी)\nकान्हरवाडी ता. खटाव येथे दि. 3 रोजी बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. कान्हरवाडी येथे दि. 3 रोजी गावातील देवीची जत्रा होती.\nत्या जत्रेत सुरेश येलमार हे रात्री 8 च्या सुमारास गेले होते. त्यानंतर ते रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.\nत्यांनी घरात जात पाहणी केली. तेव्हा घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सुरेश येलमार यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीचा तपास सहा. फौजदार दोलताडे करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकापूरहोळ येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीत 111 प्रकरणे निकाली\n शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bankofmaharashtra.in/bom_marathi/credit_fac_sal_gain.asp", "date_download": "2018-12-12T01:59:18Z", "digest": "sha1:IKZ4ETFAV2N6PDNZFTSUWAZUDNH344AP", "length": 13777, "nlines": 119, "source_domain": "bankofmaharashtra.in", "title": "Mahabank Salary Gain Scheme Bank of Maharashtra", "raw_content": "\nएम डी आणि सीईओ यांचे संदेश\nमला माहिती हवी आहे - ठेव योजना - महासरस्वती योजना - महाबँक लोकबचत योजना - मिक्सी जमा योजना - अस्थिर व्याज दर ठेव योजना - बचत खाते - वाढीव ठेव योजना - महाबँक घटक ठेव योजना - सुलभ जमा योजना - पत सुविधा - शैक्षणिक कर्ज योजना - शेतकऱयांसाठी कर्ज - महाबँक किसान क्रेडीट कार्ड - लघु कालवा पाणीपुरवठा - शेती यांत्रिकीकरण - पशुपालन - बागायती - कृषी क्लिनिक व कृषी व्यापार केंद्र - जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य - दुचाकीसाठी अर्थसहाय्य - उपभोक्ता कर्ज - उच्च तंत्रज्ञान प्रकल्प - कॉर्पोरेटसाठी कर्ज योजना - निधी सुविधा - अनिधी सुविधा - निर्यात - आयात - उदयोगांसाठी कर्ज योजना - निर्यातदारांसाठी कर्ज योजना - व्यक्तिंसाठी कर्ज योजना - व्यावसायिक व स्व – कामगार - गृह कर्ज योजना - महाबँक आधार योजना - उपभोक्ता कर्ज योजना - निर्यातदारांसाठी गोल्ड कार्ड योजना - महाबँक नुतनीकरण योग्य ऊर्जा उपकरण - सॅलरी गैन योजना - महाबँक वाहन कर्ज योजना - महाबँक व्यक्तिगत कर्ज योजना - एसएमई चार्टर - महत्त्वपूर्ण घोषणा - महादीप सोलर होम सिस्टम - महाभारती एनआरआई सेवा - अनिवासी साधारण खाते - अनिवासी बाह्य खाते - विदेशी चलन (अनिवासी) खाते (बँक) - निवासी विदेशी चलन खाते - स्विप्टद्वारे अंतर्वर्ती पैसे पाठवण्यासाठी - केन्द्र - फोरेक्स शाखा/केंन्द्र - आईआर फॉर्म डाउनलोड करा - विदेशी प्रतिनीधी - व्याज दर - देशांतर्गत मुदत ठेवी - एनआरआई ठेवी - एफसीएनआर ठेवी - कर्जावरील व्याजाचे दरपत्रक - मासिक व्याज गणनयंत्र - अधिक सेवा - एटीएम दर्शक - क्रेडिट कार्ड - डिमँट सुविधा - बँकेचे एटीएम नेटवर्क व ग्राहक सेवा - बँकऍश्युरन्स - म्युच्यूअल फंडाचे वितरण - आरटीजीएस शाखांची यादी - इतर सेवा - सेवा दर व शुल्क - सेवा दर एका दृष्टिक्षेपात - सेवा प्रभार सारणी - सार्वजनिक सूचना - लोक सुचना - वृत्तपत्र प्रसारण - आर्थिक - गुंतवणूकदारांसाठी सेवा/सुविधा - कृषी कर्ज माफी आणि कर्जासंबंधीची मदत योजना - विकासात्मक योजना - एमएआरडीइफ - ग्रामीण विकास केन्द्र - ग्रामिण महिला व बाल विकास मंडळ - महाबैंक प्रशिक्षण संस्थान (एमसेटी) - टचक्रीन परियोजना - कृषी मित्र - विक्रीसाठी असलेल्या मालमत्ता - बासल द्वितीय प्रकटीकरण - निविदा आणि कंत्राटसाठी बक्षिस - माहि���ीच्या अधिकाराचा कायदा - न्यूज लेटर - संबंधित वेबसाईट - डाउनलोड - आमच्याबददल - आपल्या बँकेविषयी माहिती घ्या - अध्यक्षांचा संदेश - संचालक मंडळ - उच्च व्यवस्थापक - शाखा दर्शक - सीबीएस शाखा - घोषणा - आमच्याशी संपर्क साधा - भरती - निविदा - नविन काय \nभांडवल प्राप्ति खाते योजना\nकृषी कर्ज माफी आणि मदत योजना\nतक्रारींचे विश्लेषण आणि प्रकटीकरण\nनिविदा आणि काँट्रॅक्ट्स पुरस्कार (आयटी विभाग, H.O.)\nकर्मचारी पेन्शनसंबंधी साठी जीवन प्रमाणपत्र स्वरूप\nहेतु वेतनदारांसाठी त्यांच्या व्यक्तिगत गरजा भागविण्यासाठी.\nअर्जदाराचे वेतन शाखेबरोबर असावे.\nग्राहक कमीतकमी 2 वर्षे कॉर्पोरेट/सेमिकॉर्पोरेट/केंद्र किंवा राज्यशासन/कोऑप सोसायटीमध्ये कायमस्वरूपी कार्यात असावा.\nकिमान टेक होम वेतन दरमहा ` 6000/- (गेल्या 6 महिन्यांची सरासरी घ्यावी.)\nसुविधांचे स्वरूप: बचतखात्यात अधिकर्ष\nरक्कम : टेक होम वेतनाच्या 50% किंवा ` 25000/-, जे कमी असेल ते.\nमार्जिन : सर्वसाधारणतः 25%. जे आवश्यकतेनुसार किंवा निर्धारणानुसार बदलू शकते.\nव्याजदर व्याजदरासाठी येथे क्लिक करा.\nगेल्या 6 महिन्यांच्या टेक होम वेतन, परतावा ऑब्लिगेशन्स, वेतन नियमित क्रेडिट यांच्या आधारे योग्य रक्कम ठरविली जाईल.\nविद्यमान खातेदारसुद्धा योजनेसाठी निर्णय घेऊ शकतो.\nटेक होम वेतनात जर बदल असेल तर विद्यमान मर्यादा जुळवून घेता येईल.\nजर मर्यादा उपलब्ध नसेल तर क्रेडिट शिलकेवर व्याज, डेबिट शिलकेवरील व्याज मासिक दराने आकारला जाईल.\nगृहकर्जाकरिता \"डायरेक्ट सेलिंग एजन्ट/डीएसए\"\nइंटिग्रिटी प्लेज सीव्हीसी तर्फे\nशाखा शोधा (लोकेट करा)/ एटीएम\nवापरकर्त्याची नियमावली - यूपीआय\nतारीख 01-02-2016 च्या अधिसूचनेच्या सेवा शुल्कातील सुधारणा 01-08-2017 पासून लागू\nतारीख 01/07/2017 पासून लागू असलेले सीएमएस शुल्क य़य़\nआयात / निर्यात चलन\nमहत्त्वाचेः :बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही कारणास्तव फोन/इमेल/एसएमएस द्वारे बँक खात्याचे तपशील कधीही विचारीत नाही.\nबँक सर्व ग्राहकांना विनंती करत आहे की, अशा फोन/इमेल/एसएमएस यांना प्रतिसाद देऊ नये आणि त्यांचे बँक खात्याचे तपशील कोणत्याही कारणास्तव कोणालाही देऊ नये. तुमचा सीव्हीव्ही/डेबिट-पिन क्रमांक/क्रेडिट कार्ड कोणालाही देऊ नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dhan-lobhi-raja-ani-sadhu/", "date_download": "2018-12-12T00:41:39Z", "digest": "sha1:3UNYXEM3VHO55426NSVJ2X3AVSNAWOXV", "length": 11819, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "धन लोभी राजा आणि साधू – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ December 10, 2018 ] जगदंब रक्षण कर\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] श्रेष्ठत्वात न्युनता विसरते\tकविता - गझल\n[ December 10, 2018 ] अंगठ्याचा ठसा\tजीवनाच्या रगाड्यातून\nHomeसाहित्य/ललितआठवणीतील गोष्टीधन लोभी राजा आणि साधू\nधन लोभी राजा आणि साधू\nअवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.\nनिरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.\nराजाबरोबर असलेल���या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.\nमराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग ३\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10466", "date_download": "2018-12-12T01:23:43Z", "digest": "sha1:FLIXNEWF2M7NHGY5NQ7NLP2XIKBFPIF7", "length": 4529, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "B & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /B & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv\nB & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv\nशीर्षक : रेडे घुमट\nआदिलशाह्च्या काळात (१६व्या शतकात) पिरखान याने बांधलेला बांदा (सिंधुदुर्ग) येथिल २५० फूट उंच घुमट.\nसबजेक्ट सही होता. पण फोटो\nसबजेक्ट सही होता. पण फोटो म्हणावा तितका निट डिफाईन झाला नाही मायबोलीवर साईजची मर्यादा असल्याने असेल कदाचीत. मोठ्या आकारात यापेक्षा चांगला दिसेल बहुदा \nमायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4052", "date_download": "2018-12-12T01:28:38Z", "digest": "sha1:TJASMQQIPSY3XJIJMBG6D3IY56S2ACGG", "length": 49616, "nlines": 408, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जाने क्यां तुने कही.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /ट्युलिप यांचे रंगीबेरंगी पान /जाने क्यां तुने कही..\nजाने क्यां तुने कही..\nसात आठ वर्षांपूर्वी पंचप्रयागच्या ट्रेकवर असताना साहिर दोन वेळा अचानक भेटला. आधीही भेटला होता पण आता भेटला तेव्हां .. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं हे जाणवून गेलं.\nरुद्रप्रयागपासून ट्रेक सुरु झाला होता. बर्फ़ाळ पहाटे चंद्राची फ़िक्कट कोर आणि भोवती धूसर ढग.\n\"तो वर चपटा गोलाकार खडक दिसतोय ना अधांतरी वाटणारा\" आमच्या कॅम्पलिडरने काठावरच्या जंगलाच्या दिशेने हात दाखवत सांगितले.\n\"त्यावर नेम धरुन कॉर्बेट रात्रभर बसून राहीला होता. अशीच पहाट झाली आणि त्याने त्या नरभक्षक वाघाचा बळी घेतला\",\n\" तेव्हा अमावस्येचा मिट्ट काळोख होता.\"\nआम्ही होतो तिथून फ़क्त दहा पावलांवर. थरथरायला झालं भितीने उगीचच. नशीब आत्ता वर आकाशात फ़िकट का होईना चंद्र होता. आम्ही कॉर्बेटच्या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी सांगत तिथल्या चहाच्या छोट्या टपरीबाहेरच्या बाकड्यावर टेकलो. पहाटेच्या सन्नाटा आता खूपच गडद वाटत होता. ढगाळ वातावरण. उजाडायलाही वेळ होता. दवाने ओलसर झालेली जमीन. काठावरचं जंगल ज्यांत आता आम्हाला शिरायचं होतं. जिम कॉर्बेटच्या नावाचा फ़लक असलेला तो दगड, पर्वतांच्या उंच कड्यांवरुन खाली झेपावत येणारे ते जंगल. खोल दरीतून फ़ुसांडत आवाज करत वहाणारी बियास. सगळे आपोआप शांत बसून होते. अपरिचीत पहाट. वरचा चंद्र पण त्या जंगलातलाच वाटत असल्यासारखा. अनोळखी. टपरीवाला चहाचे ग्लास कधी हातात आणून देतो ह्याची वाट पहात गारठलेली बोटे एकमेकांत गुंतवून सगळेच चुपचाप.\nअचानक टपरीवाल्याच्या मागच्या खोपटातून रेडिओवरचं कानावर पडलेलं ते ���ाणं\nरात भी है कुछ भिगी भिगी\nचांद भी है कुछ मध्धम मध्धम...\nकॉर्बेटच्या गोष्टींमधली अंगावर काटा उमटवणारी भिती कुठच्या कुठे गेली. कातडीवर नवे रोमांच उठले. दवभरल्या पहाटेच्या धूसर अंधाराचा, आकाशातल्या चंद्रकोरीचा आणि त्या शिरशिरीचा संबंध थेट साहिरच्या शब्दांशी जाऊन भिडत होता. वरच्या आकाशातला चंद्राचा तुकडा आता फ़िकट झाला पण भोवतीच्या चांदण्यांचा सडा नजर मोहवून टाकायला लागला.\nसब के दिल पर युं गिरती है\nतेरी नजर से प्यार की शबनम\nजलते हुए जंगल पर जैसे\nबरखा बरसे रुक रुक थम थम..\nजयदेव ने त्या शब्दांत घुंगरांची आणि तबल्याच्या ठेक्यांची जान ओतली होती.\nहोश में थोडी बेहोशी हैं\nबेहोशी मे होश है कम कम\nतुझको पाने की कोशीश में\nदोनों जहां से खोये गये हम\nरात भी कुछ भिगी भिगी\nचांद भी है कुछ मध्धम मध्धम\nतुम आओ तो आंखे खोले\nसोयी हुई पायल की छम छम..\nअहा... रुद्रप्रयागच्या त्या जंगलात रात्र्-दिवसाच्या धूसर सीमेवर फ़िक्या चंद्राला तळहातावर घेऊन भेटलेला साहिर. क्षणापूर्वी भीषण वाटणार्‍या जंगलातल्या पहाटेला आणि अनोळखी चंद्राला आपल्या शब्दांच्या जादूने भुलवत आमच्या अगदी जवळ आणून पोचवणारा साहिर मग ट्रेक संपताना पुन्हा भेटला.\nशेवटच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात होता. बियासचा काठ, समोरच्या टेकडीवरच बर्फ़ाळ धुक्याने वेढलेलं चांदण्यांच्या प्रकाशात जास्तंच एकाकी वाटणार एक कोणतंतरी छोटं देऊळ. आणि बियासच्या दुसर्‍या काठावर ट्रेकची शेवटची कॅम्पफ़ायर साजरी करताना नेहमीच साकळून येणारी उदासी मनात वागवत कॅम्पलिडरने हातात दिलेला बोर्नविटा घातलेला दुधाचा कप हातातं पकडून तो पिवळसर चंद्र पहात शेकोटीभोवती गोल करुन बसलेले आम्ही. केदार गाणी म्हणत होता. हे म्हण, ते म्हण असं काहीही आम्ही सुचवत नव्हतो. समोरचा चंद्र पाहून सुचतील, आठवतील ती गाणी तो म्हणत होता. आम्ही ऐकत होतो..\nकोने कोने मस्ती फ़ैल रही है\nबाहे बनकर हस्ती फ़ैल रही है\nतुझ बीन डुबे दिल को कौन उभारे...\nचूप है धरती चूप है चांद सितारे...\nआकाशातला चंद्र आता अगदी माथ्यावर आला. साहिरच्या श्ब्दांमधलं ते डुबतं दिल. बियासच्या समोरच्या काठावरची पांढरी शुभ्र बारीक वाळू आणि दगड बर्फ़ाच्या चुर्‍याप्रमाणे चमकू लागले... तरुण चंद्र आपल्या उभार सौंदर्याची जादू आसपास पसरवीत होता..\nनिखरा निखरा सा है चांद का जोबन\nबिखरा बिखर�� सा है नूर का दामन.. चूप है धरती.. चूप हैं चांद सितारें..\nमधरात्र कधीच उलटून गेली. सहा वाजता निघायचय झोपा आता. कॅम्पलिडरने टेन्टबाहेर मान काढून हाक मारली. तसेही शेकोटीतल्या निखार्‍यांवरही आता राख साचायला लागली होती. थंडी वाढली होती.\nआणि मग ते शेवटचं गाण\nबिछड गया हर साथी देकर पल दो पल का साथ\nकिस को फ़ुरसत है जो थामे दिवानोंका हाथ\nहम को अपना साया तक अक्सर बेजार मिला..\nदुसर्‍याच्या दु:खाने कळवळून रडू फ़ुटण्याची ती माझी पहिली वेळ. प्यासा प्रत्यक्षात खूप उशिरा पाहीला. पण त्यातल्या विजयच्या कवीहृदयाची भग्नता साहिरच्या शब्दांतून त्या रात्रीच अचूक मनापर्यंत पोचली होती. प्यासातल्या विजयमधे साहिर होता कारण साहिरच विजय होता.\nइस को ही जीना कहते है तो यूं ही जी लेंगे\nउफ़ ना कहेंगे लब सी लेंगे आसूं पी लेंगे\nगम से अब घबराना कैंसा गम सौ बार मिला..\nजाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला..\nत्यानंतर अनेक वर्षांनी परत एकदा तसंच आतून फ़ुटून रडू बाहेर आलं होतं. तेव्हा फ़ाटून टाकणारं दु:ख माझं एकटीचं होतं. पण तेव्हाही साहिरचेच शब्द सोबत होते.. जे ते दु:ख शब्दांत मांडू शकले.\nतुम ना जाने किस जहां मे खो गये\nहम भरी दुनिया मे तनहा खो गये..\nत्यातली परत ती डुबती नजर.\nआओ तुमको देख लें डुबती नजरोंसे हम\nलूट कर मेरा जहां छुप गये हो तुम कहां\nबियासच्या काठावर कोजागिरीच्या चंद्रासोबत भेटलेला साहिर नंतरही अनेकदा भेटला. भेटत राहीला. फ़ैली हुई है सपनोंकी बाहे असं म्हणत.. आजा चल दे कहीं दूर.. सांगत.\nझूला धनक का धीरे धीरे हम झुलें\nअंबर तो क्या हैं तारों के भी लब चुमें\nमस्तीमें झुले और सभी गम भुलें\nदेखे न पिछे मुडके निगाहें.. आजा चल दे कहीं दूर...\nप्रत्येकच गोष्ट त्याची आणि तिची असते. म्हंटल तर नेहमीचीच. पण साहिर च्या तोंडून ती ऐकताना इश्क तोहमत असली तरी काय झालं वो तोहमत उठाने को जी चाहता है.. म्हणावसं वाटलं वो तोहमत उठाने को जी चाहता है.. म्हणावसं वाटलं.. नेहमीचंच रुसना मनाना.. पण साहिर म्हणतो.. किसी के मनाने में लज्जत जो पायी वो फ़िर रुठ जाने को जी चाहता हैं .. तेव्हां दिल खुश होऊन जातं.. त्याचं तिचं आणि दुनियेचंही.\nत्याची आणि तिची ती गोष्ट फ़ुलत जाताना साहिर भेटत राहणं अपरिहार्य असतं. साहिरच्या गाण्यांमधून सामोर्‍या येत रहाणार्‍या त्या जादूभर्‍या रात्री आणि ते चंद्र.. कधी त्या रात्री ची द��स्तां सांगणार्‍या. जेव्हां ती भेटली होती...\nहाये जिस रात मेरे दिल ने धडकना सिखा\nशोख जजबात ने सीने में भडकना सिखा\nआसमनोंसे उतर आयी थी वो रात की रात..\nआयुष्यातल्या सर्वात बेहतरीन रात्रीला 'रात की रात' साहिरनेच म्हणावं. साहिरचे शब्द अजब होते. जादूभरे होते. नजरेतली कश्म्कश व्यक्त करत ती त्याच्याकडे व्याकूळ नजरेनी पहात असते. पण आता ती परकी झालेली असते. अशावेळी साहिरच्या शब्दांतला तो तिच्या त्या नजरेला काय सुंदर शब्द वापरतो..\nन तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज नजरोंसे... वाह\nना जाहीर हो तुम्हारी कश्म्कश का राज नजरोंसे\nतुम्हें भी कोई उलझन रोकती हैं पेशकदमी से\nमुझे भी लोग कहते है की ये जलवे पराये है..\nत्या आधीच्या भेटींमधला साहिर असा सावध नव्हता कधीच. उलट शृंगारातला धीट थेटपणा व्यक्त व्हावा तो त्याच्याच शब्दांतून.. परत एक रात्र साहिरचीच. तिला शरमा के न यूहीं खो देना रंगीन जवानी की घडियां असं सांगतानाच .. दूर राहू नकोस सांगणारा तो त्याच्या शब्दांतला उघड रोमान्स\nदूर रह कर ना करो बात करीब आ जाओ\nयाद रह जायेगी ये रात करीब आ जाओ\nएक मुद्दत से तमन्ना थी तुम्हें छूने की\nआज बस में नही जजबात करीब आ जाओ\nती संकोचत रहाते तेव्हां साहिर म्हणतो.. इस कदर हम से झिझकने की जरुरत क्या है... झिझकना काय अचूक शब्द..\nतिच्या आणि त्याच्या पहील्या नजरभेटीचा तो जादूभरा खेळ सांगताना साहिरने म्हणावे..\nसनसनाहट सी हुई थरथराहट सी हुई\nजाग उठे ख्वाब कई बात कुछ बन ही गई\nजाने क्या तुने कही..\nसाहिर अनेकांना अनेक कारणांसाठी आवडतो. त्याच्या कवितांतून दिसणारा सामाजिक राजकिय आशय, स्त्रियांबद्दलचा त्याचा आदर, त्याच्या प्रेमातली ती कडवाहट.. त्याचे उर्दू नजाकतदार शब्द.. कित्येकदा ते नक्की काय आहेत ते समजणंही कठीण अर्थ तर पुढचीच गोष्ट. पण तरी ते कधी खटकत नाहीत. त्याचा अर्थ हृदयाला कळलेलाच असतो. वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद हुई. मधला तमहीद म्हणजे काय हे आधीच्या जिस घडी मेरी निगाहोंको तेरी दिद हुई.. मधून आधीच उलडलेला असतो. अनेकदा त्याचं शब्दांशी खेळणं किती लोभस असतं. हा दिद शब्द तर त्याने अनेकदा इतक्या खुबसुरतीने वापरलाय..\nमुझे मिल गया बहाना तेरी दिद का\nकैसी खुशी लेके आया चांद\nसाहिरचा तो जेव्हा तिला भेटून आल्यावरही तेरा खयाल दिल से मिटाया नही अभी.. म्हणतो आणि वर तिला सांगतो.. बेहोश होके जल्द तुझे होश आ गया\nमैं बदनसीब होश में आया नही अभी..\nखरंतर त्याला तिला सोडून यायचेच नसते. ते मखमली गाणं त्याच्या ह्या हट्टातूनच तर फ़ुललंय कोणं विसरणार ते प्रत्येकच त्याने अनेकदा तिला सोडून जायची वेळ आल्यावर गुणगुणलय ते..\nये शाम ढल तो ले जरा\nये दिल संभल तो ले जरा\nमैं थोडी देर जी तो लूं\nनशे के घूंट पी तो लूं\nअभी तो कुछ कहां नही\nअभी तो कुछ सुना नही...\nअभी न जाओ छोड के.. के दिल अभी भरा नहीं..\nतो आणि ती भेटतात तेव्हाचा दोघांच्या दिलाचा मदहोश माहोल व्यक्त व्हावा साहिरच्या शब्दांतून.. मग ते हम जब सिमट के आप के बाहों में आ गये म्हणतानाचं दोनों जहान आज गवाहों में आ गयें.. असो किंवा ते बेहतरीन ड्युएट ..\nये बोझल घटायें बरसती हुई...\nये बेचैन रुहे तरसती हुई\nये सांसों से शोले निकलते हुए\nबदन आच खाकर पिघलते हुए..\nधडकने लगी दिल की तारों की दूनियां..\nसाहिरने आपल्या तल्खीयां मधे तो जेव्हा तिला भेटत नसतो तेव्हाची त्याची स्थिती इतकी सुंदर लिहिलेली आहे..\nतु मेरे पास न थी फ़िर भी सहर होने तक\nतेरा हर सांस मेरे जिस्म को छू गुजरा\nकतरा कतरा तेरे दीदार की शबनम टपकी\nलम्हा लम्हा तेरे खुशबू से मौतार गुजरा...\nसाहिर ने हिंदी चित्रपटासांठी गाणी कधी लिहिलीच नाहीत. लिहिल्या त्या फ़क्त कविता..\nदेखा है जिंदगी को कुछ इतना करीब से.. मधे तो लिहितो..\nकहने को दिल की बात जिन्हें ढूंढते थे हम\nमहफ़िल मे आ गये है वो अपने नसिब से..\nनीलाम हो रहा था किसी नाजनी का प्यार\nकिमत नही चुकाई गयी इक गरीब से\nतेरी वफ़ा की लाश पे आ मै ही डाल दूं\nरेशम का ये कफ़न जो मिला हैं रकीब से..\nइतरांना कशासाठीही आवडत असो साहिर मला आवडतो ते पुन्हा पुन्हा त्याच्या शब्दांतून भेटत रहाणार्‍या रात्रीं साठी आणि रात्री दिसत रहाणार्‍या चंद्रा साठी. . त्याच्या तिला मनवत असतानाही दिसणार्‍या ऎटीट्यूड साठी.. मुलाकात पर इतने मगरुर क्यों हो.. हमारी खुशामत पे इतने मजबूर क्यों हो.. विचारावं ते साहिरनेच. . किंवा\nतख्त क्या चीज है और लालो जवाहर क्या है\nइश्क वाले तो खुदायी भी लुटा देते है..\nजुल्म ए उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं\nइतक्या सगळ्या मुलाकाती.. इतकं सगळं उधळून टाकलेलं प्रेम.. तरीही ताटातूट अटळच असते. अफ़साना अंजाम चं रुप घेऊ शकलेलाच नसतो. हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक.. असं वचन दिल्यावर प्रत्यक्षात कायमच्य विरहाचीच कयामत येऊन ठेपते. त्या शेवटच्या भेटीत तो तिला ���ळवळून विचारत रहातो.. मैं ये ख्वाहिश ये खयालात किसें पेश करुं.. रंग और नूर की बारात आता कोण सजवणार इश्क की गर्मी.. सुलगते हुए दिन रात आणि ते सारे जजबात आता कोण पेश करणार इश्क की गर्मी.. सुलगते हुए दिन रात आणि ते सारे जजबात आता कोण पेश करणार कुणासाठी\nतुम्हारी हैं तुम ही सम्हालों ये दुनियां म्हणत तो तर केव्हाच निघून गेलाय.\nआज सुद्धा आकाशात तोच कोजागिरीचा चंद्र आहे. स्वत:च्या शब्दांतून इतक्या सुंदर रात्री आणि त्या रात्री दिसत रहाणार्‍या चंद्रांचे तितकेच सुंदर दीदार करवणार्‍या साहिरने आजच्याच चंद्रभरल्या रात्री ह्या दुनियेतून रुखसत घेतलेली असावी हा काय अजब योगायोग 25th Oct.ला साहिर गेला तेव्हां मागे फ़क्त एकच चुकीची ओळ लिहून गेला.. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक हैं तुमको.. चुकीचं नव्हतं का ते\nआमची बात च कुछ और आहे.. हमने तो मुहोब्बत की हैं\nट्युलिप यांचे रंगीबेरंगी पान\nहे कोजागिरीच्या निमित्ताने. फक्त तिथलं इथे.\nसाहिरच्या गाण्यात जे काय होतं ते सगळं सगळं त्याच्या आत्म्यातून जसंच्या तसं उतरलेलं.\nत्याच्या शब्दांतली आर्तता त्याच्या तेवढ्याच आर्त आयुष्यातून उतरलेली. त्याचं आयुष्यही नेहमीच भावनांच्या वादळांनी भरलेलं.\nफक्त साहिरसाठी प्यासाची किती पारायण झाली.\n'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है....' यात 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' याच्या एवढाच प्रचंड आशय आहे.\nप्यासा भावनिक पातळीवरचा तरीही तेवढाच संयत. साहिर आणि गुरुदत्तनं सगळ्यांना हे नितांत सुंदर शिल्प अगदी जगवलंय.\nसाहिर आणि गुलजार दोघेही कधीकाळी एकमेकांचे शेजारी होते............... मला कल्पनाच करवत नाहीये त्यांचे इतर शेजारी आयुष्याच्या त्या गुढ,धुकेजलेल्या वाटांवर कित्तीवेळा फिरून आले असतील. हेवा वाटतो मला त्यांचा.\nअल्ला तेरो नाम, ऐ मेरी जोहरा-जबीं, जाने वो कैसे लोग थे....,जो वादा किया वो, छू लेने दो नाजूक.... ही साहिरची अजुन काही प्रसिद्ध अप्रतिम शिल्प.\nमाफ करा ट्यूलिप 'बियास जवळच्या रात्री तुम्हाला भेटलेला साहिर आणि तुमचा त्याच्याबरोबरचा प्रवास' हे सोडून जरा विषयांतर झालं, पण रहावलंच नाही.\nअप्रतिम गायलंय तुम्ही, लिहिलंय नाही म्हणणार कारण मी ते गातगातंच वाचलं.मोहरून आलं अगदी.\nसाहिर म्हणजे जादू>>.......... साहिर ऐकल्यावर किंवा वाचल्यावर ती जादू कधी ओसरूच नये असं वाटतं नाही \nचित्रलेखामधलं 'मन रे तू ��ाहे ना धीर धरे......' असं फक्त साहिरचं लिहिणं जाणो.\nरुद्रप्रयाग (जोडीने कर्णप्रयाग, जोशीमठ, बद्रि, केदार आणि बरेच काही. जरा डावीकडे गेलं की कुमाउंची राणीखेत, बागेश्वर)आणि साहिर. हुळहुळती जखम.\nकौन रोता है किसी और की खातिर ए दोस्त\nसब को अपनीही किसी बात पे रोना आया..\nमगर ये हो न\nमगर ये हो न सका और अब ये आलम है हे असं फक्त साहिर नेच लिहावं आणि अमिताभच्या गहिर्‍या आवाजानेच ऐकवावं..\nटयु, सुन्दर लिहिलं आहेस.. specially 'तुम ना जाने किस जहा मे खो गये' ..\n-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे\nहे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे\nफारच छान लेख. साहिर हा माझाहि अत्यंत आवडता शायर. ज्या काळात सिने-संगीतात अजूनहि कसदार काव्याची कदर केली जात असे त्या काळात साहिरची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळली हे आपलं भाग्य. अन्यथा त्याची कविता जनसामान्यांपर्यन्त पोचणं जवळ जवळ अशक्य होतं.\nउर्दुचं फारसं ज्ञान नाही अशांनाहि समजेल अशी काहीशी सोपी उर्दु त्याने वापरली पण त्यामुळे काव्यगुणात कुठे कमतरता येऊ दिली नाही हे त्याचे आपल्यावरचे उपकारच म्हणायला हवेत. साहिरचा दुसरा उपकार म्हणजे फाळणीनंतर तो पाकीस्तानात गेला होता, पण तो थोड्याच दिवसांत परत भारतांत आला\nबाय-द-वे, साहिर या शब्दाचा अर्थ 'जादूगार' असा आहे\nसाहिर-चाहत्यांनी जरूर वाचावं मधव मोहोळकरांच्या 'गीतयात्री' पुस्तकांतलं ' अश्कोंने जो पाया है ' हे प्रकरण.\nआजचा दिवस मस्त जाणार आता \nअजून दिवाळीपर्यंत शायरीची अशीच मेजवानी मिळू दे. \n खास फुरसत काढून लिहीलाय वाटतं. प्रिंट काढून संग्रहात ठेवला तर चालेल का अर्थात तुमची काही हरकत नसेल तरंच.\n\"जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला.. \" या एकाच ओळीतून तो सुन्नाट करून टाकतो.\nसर्वे जन्तु रुटिना: | सर्वे जन्तु निराशया: |\nसर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् |\nअहाहा. ट्युलिप.. काळजाला हात घातलास की गं..\nगम और खुशीमें फर्क न महसुस हो जहाँ\nमै दिलको उस मकामपें लाता चला गया\nट्युलिप, फार फार सुंदर लिहिल आहेस. पुन्हा एकदा कोजागिरीच चांदण हळव करून गेलं.\nसुरेख लिहिलंयस...... तिकडेही वाचलं होतंच पण इकडे टाकल्यावर अजुन सुंदर वाटलं.\nफारच छान लेख. साहिर हा माझाहि अत्यंत आवडता शायर. ज्या काळात सिने-संगीतात अजूनहि कसदार काव्याची कदर केली जात असे त्या काळात साहिरची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळली हे आपलं भाग्य. अन्यथा त्याची कविता जनसामान्यांपर्यन्त पोचणं जवळ जवळ अशक्य होतं.\nउर्दुचं फारसं ज्ञान नाही अशांनाहि समजेल अशी काहीशी सोपी उर्दु त्याने वापरली पण त्यामुळे काव्यगुणात कुठे कमतरता येऊ दिली नाही हे त्याचे आपल्यावरचे उपकारच म्हणायला हवेत. साहिरचा दुसरा उपकार म्हणजे फाळणीनंतर तो पाकीस्तानात गेला होता, पण तो थोड्याच दिवसांत परत भारतांत आला\nबाय-द-वे, साहिर या शब्दाचा अर्थ 'जादूगार' असा आहे\nसाहिर-चाहत्यांनी जरूर वाचावं मधव मोहोळकरांच्या 'गीतयात्री' पुस्तकांतलं ' अश्कोंने जो पाया है ' हे प्रकरण.\nखुपच सुंदर लिहिल आहेस. आजची कोजागिरी साजरी केलीस.... सुरेख.....\nट्युलिप फारच सुंदर लिहिलयंस. अप्रतीम\nकुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक\nट्यु - असाच एकदा संपूर्णसिंग गुलजार आणि चंद्र ह्यावर पण लिही ना.\nअप्रतीम.... फार सुंदर आहे हे सगळं.... खरंच गुलजार वर लिहि ना.\nकाल काही कारणाने कोजागिरी नाही साजरी करु शकलो.\nती रुख्ररुख आज दुर झाली. धन्यवाद.\n हल्लीच्या काळात, जावेद आणि गुलजार (ह्या कवींविषय अतिशय आदर आहे आणि कुठेही तुलना करण्याचा माझा विचार नाही) ह्याच्या जमान्यात, साहिरवर लेख लिहील्याबद्दल आभार. ज्याने \"ताजमहाल\" चित्रपटात रोमँटिक गाणी लिहीली त्यानेच \"मेरे मेहबूब कही और मिलाकर मुझको..... एक शहनशाहने दौलत का सहारा ले कर, हम गरीबों की मुहोब्बत का उडाया है मजाक\" सारखी जळजळीत कविता त्याच ताजमहालाबद्दल लिहीली.\nटीपः करंदीकरांनी लिहीलेले \"गीतयात्री\" अवश्य वाचावे. जराही गॉसिप न करता, साहिर, शैलेंद्र, मजरुह्..ई. वर अभ्यास्पुर्ण लेख आहेत. साहिरवर मला वाटत दोन लेख आहेत. ह्यात ही ताजमहाल वरील कविताही आहे.\nअहाहा.. जा ने क्या 'ट्यु'ने कही..\nसुरेख लिहिलंयस...... तिकडेही वाचलं होत परत वाचताना अजुन छान वाटलं.\nअप्रतिम दुसरा शब्दच नाहि\nताजमहल कवितेत तो म्हणतो-\nअनगीनत लोगोंने दुनियामें मुहब्बत की है\nकौन कहता है सादिक ना थ जझ्बे उन के\nलेकिन उन के लिये ताशीर का सामान नहिं\n़क्युं कि वो लोग भि अपनि हि तरह मुफलीस थे\nआणि खरचं गुलझार आणि चंद्र यावर प्लिज लिहा\nद मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल\n ट्युलिप, अगदी काळजाला हात घातलास.. मनापासून धन्यवाद\nखरंच गाण्यांमध्ये काय जादू असते ना आजूबाजूच्या वातावरणाचा ��ूड बदलून टाकण्याची.. आणि त्यात ती गाणी साहिरसारख्या जादूगाराची असतील तर पहायलाच नको\nज्याने लिहिण्याच्या ओघात हे शब्द लिहिले :\n\"मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी जवानी है,\nपल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी कहानी है..\"\nत्यानेच ती \"चूक\" लगेच स्वतःच दुरुस्त केली.. कारण त्याला माहिती होतं :\n\"मैं हर इक पल का शायर हूं, हर इक पल मेरी जवानी है,\nहर इक पल मेरी हस्ती है, हर इक पल मेरी कहानी है..\"\nजो ख़त्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं...\n----जाने क्या तुने कही जाने क्य मैनै सुनी........\nउशिराच वाचले हे.. सुंदर लिहिले आहेस गं ट्युलिप.. विशेषतः प्यासा.. त्यातला एकटेपणा फार फार फार उदास करतो. धन्य तो साहीर आणि गुरुदत्त.\nअप्रतिम.साहिर बद्दल इतकं सुंदर लिखाण.काय बोलावं\nढल गया दिन, गुजर गई रात तुझे लिपटकर यु करवटे बदलते बदलते..\nएवढंच लिहावसं वाटतय या निमित्ताने.\nसाहीरची मला आवडलेली रचना..\nना मुंह छिपा के जियो और ना सर झुका के जियो\nगमों का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो \nघटा में छुप के सितारे फना नहीं होते\nअंधेरी रात के दिल में दीये जला के जियो \nना जाने कौन-सा पल मौत की अमानत हो\nहर एक पल की खुशी को गले लगा के जियो \nये जिंदगी किसी मंजिल पे रूक नहीं सकती\nहर इक मुकाम से आगे कदम बढ़ा के जियो \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/54224", "date_download": "2018-12-12T00:49:18Z", "digest": "sha1:63D7VUE7CBZG2KHJAUWIGNJCW5CX4RRA", "length": 12492, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Hola......स्पेन!!.......भाग २. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nग्रॅनडाच्या पश्चिमेला एका डोंगराच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला. उंचावर असल्याकरणाने खालच्या परिसरावर नजर ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचे महत्व फार मोलाचे होते.\nहा किल्ला ११व्या शतकात मोहम्मद बीन अल अहमेर या सुलतानाने बांधला. आणि मग पुढे या किल्ल्यात नंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी हळूहळू राहण्यासाठी महाल, इतर इमारती, बगीचे इत्यादी बांधकाम केले.\nआमच्या हॉटेल पासून हे ठिकाण खरंतर फक्तं दहा मिनिटांवरच होतं पण इथे पर्यटकांच्या होणार्‍या गर्दी बद्दल इतकं ऐकलेलं होतं की त्��ा भीतीने सकाळी जरा लवकरच उठून ब्रेकफास्ट आटपून ८ ला बाहेर पडलो. तिकिटं ऑनलाइन काढली होती त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त ती कलेक्ट करून लगेच आत शिरलो.\nआत गेल्यावर या किल्ल्याचे तीन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे इथली बाग Generalife. टेकडी च्या उतरंडीवर असलेली ही बाग खरंच खूप सुरेख आहे. रंगीबेरंगी फुलं, पाण्याची कारंजी, हे सगळं तर इथे आहेच, पण बागेची रचना ही चढ-उतारा वर केलेली आहे. सर्व बागेला आणि किल्याला मुबलक पाणीपुरवठा मिळतो. डोंगरांतल्या झर्यांचे पाणी वळवून या परिसरात ठिकठीकाणी पाणी खेळवत ठेवले आहे. कुठे कारंजी, कुठे लहानसहान जलाशय, तर कुठे वाहणारे कालवे. त्याकाळच्या कवी शायरांनी अल-हांबरा ला स्वर्गाची उपमा दिली होती. आफ्रिकेसारख्या कोरड्या प्रदेशामधून आलेल्या ह्या सुलतानांना अशी सुजलां सुफलां भुमी स्वर्गसुंदर वाटावी यात नवल काहीच नाही.\nकिल्ल्याचा सर्वात प्राचीन भाग म्हणजे Alcazaba - अर्थात मूळ किल्ला. याचे काही अवशेष बर्‍यापैकी शाबूत आहेत, त्यात लष्कराचे ठाणे, सैनिकांची राहती घरे, टेहळणी बुरूज, बाजारपेठ आणि बरंच काही. पण अल्काझबाचे वैशिष्ट म्हणजे याच्या बुरुजावरून गडाखलचा संपूर्ण ग्रॅनडा अगदी सुंदर चित्रासारखा दिसतो.\nआता इथलं सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे Nasrid Palaces. हे शाही निवासस्थान Nasrid घराण्यातील राजांनी बांधले. आत शिरल्यावर अनेक महाल, खोल्या आहेत. वाड्याच्या प्रत्येक खोलीत भिंतींवर, खांबावर अतिशय नाजूक नक्षीकाम. इस्लामी चित्रकलेमधे मनुष्य, प्राणी याच्या आकृती काढणे निषिद्ध. म्हणून सगळी नक्षी फुलपानांची आणि उर्दू लिपीची. इतकी बारीक आणि अप्रतिम कलाकुसर फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल.\nयामधे महत्वाची काही ठिकाणे. एक म्हणजे Mexuar म्हणजे न्यायालय. ही जागा तशी साधी आहे. त्याला लागूनच एक सुबक चौक, त्या चौकात मधोमध पाण्याने भरलेला हौद. भिंतीवर सुंदर नक्षीकाम हे आता वेगळं सांगायलाच नको.\nनंतर येतो Cuarto ed comares. जे काही उच्च श्रेणीचे सरदार, राजदूत, उमराव, या लोकांसाठी ही जागा राखीव होती. हा महाल बराच मोठा असून आत बराच पसरलेला आहे, अर्थात बराचसा भाग पर्यटकांसाठी बंदच असतो.\nइथला सगळ्यात देखणा भाग आहे Court of Lions. ह्या भागात सुलतान आणि त्याच्या परिवारसाठी राहण्याची व्यवस्था होती. इथे शाही स्थापत्याशस्त्राकारांनी आपल्या रसिकतेचा, कलेचा अगदी जीव ओतून उपयोग केलेला दिसतो. चारही बाजूंनी बंदिस्त चौक, चौकाच्या सर्व बाजूंनी सुरेख कमानी, खांब, सिंहांनी आपल्या पाठीवर उचललेलं पाण्याचा हौद, त्यापासून थेट बेगमांच्या महालांच्या ओसरी पर्यंत काढलेले चिमुकले निर्झर.\nत्या सुलतानांनी आपल्या नाजूक साजूक बेगमांचा हा सोन्याचा पिंजरा अगदी मनापासून सजवला होता.\nअसा हा Al Hambra बघून डोळे अगदी तृप्त झाले होते. चालून चालून पायहि दुखायला लागले होते. म्हणून थेट हॉटेल गाठले. उद्या निघण्याची तयारी करायची होती....कारण आता वेध लागले होते....Sevilla....\nमस्त आलेत फोटो आणी माहिती पण\nमस्त आलेत फोटो आणी माहिती पण छान आहे.\nमस्त लेख आणि फोटो\nमस्त लेख आणि फोटो\nछान लिहीले आहे .. आवडले ..\nछान लिहीले आहे .. आवडले ..\nसेविया बद्दल उत्सुकता आहे ..\nकसला सुंदर महाल आहे हा, आणि\nकसला सुंदर महाल आहे हा, आणि छान टिकवलाही आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/114?page=19", "date_download": "2018-12-12T00:57:19Z", "digest": "sha1:LIDJZ6HF44OZWGV6YSJ6TGZEWIOCMIHW", "length": 4597, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत : शब्दखूण | Page 20 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत\nमायबोलीवरचा मराठी गाण्याचा संग्रह\nअनंताक्षरी : अनंतकाळ चालणारी अंताक्षरी\nगेले काही दिवस मला Rob Thomas च्या Streetcorner Symphony ने वेडे केलय. ABC वर ads मधे पहिल्यांदा ऐकली त्या क्षनापासून भुरळ पडली आहे. wordings पन अफलातून आहेत. तुम्ही ऐकली आहे का \nअसामी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24680", "date_download": "2018-12-12T01:38:13Z", "digest": "sha1:HWX5REUY55TVHEVDKY5S4FTHRJLQNC47", "length": 3040, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लिफ्ट कॉलेज अनुभव : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लिफ्ट कॉलेज अनुभव\nएका रात्री सुंदर मुलीला दिल���ली लिफ्ट\nकॉलेजच्या दिवसातला अनुभव आहे. जरासा विचित्रच \nRead more about एका रात्री सुंदर मुलीला दिलेली लिफ्ट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mobhax.com/mr/gta-5-hack-tool-activation-key-generator/", "date_download": "2018-12-12T00:41:35Z", "digest": "sha1:GIITAXG4QTCNMGANKXU4QEI45CDIRURB", "length": 5072, "nlines": 48, "source_domain": "mobhax.com", "title": "GTA 5 Hack Tool Activation Key Generator - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: नोव्हेंबर 4, 2015\nमध्ये: गेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा GTA 5 Hack Tool Activation Key Generator. आपण GTA शोधत असाल तर 5 मनी खाच आपण योग्य ठिकाणी आला आहात हा लेख वाचन सुरू ठेवा, GTA 5 Hack Tool Activation Key Generator आणि आपण शोधत आहात काय मिळेल.\nग्रँड चोरी ऑटो 5 रॉकस्टार उत्तर करून खुले जग क्रिया-साहसी व्हिडिओ गेम विकसित आणि रॉकस्टार खेळ प्रकाशित आहे. तो लवचिकता आहे कारण आणि आम्ही इच्छित की काहीही करू शकता हा खेळ कन्सोल आणि पीसी गेमर आपापसांत फार लोकप्रिय आहे. पण कधी कधी ते लवचिकता कारण खेळ पैसे आम्ही आहे की वर संख्या मर्यादित आहे. पैसे कमाविण्यात की सोपे आणि जलद नाही, आपण नोकर्या भरपूर करावे लागेल आणि खूप वेळ लागत आहे. आपण एक लहान मार्ग शोधत असाल तर. आमच्या GTA परिचय करून द्या 5 मनी खाच\nआपण GTA पैसे लढत आहेत 5 आता नाही GTA स्वागत करा 5 मनी खाच साधन. या GTA मनी खाच साधन त्वरित पैसे अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि प्लेस्टेशन आणि Xbox आणि पीसी वर चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त.\nअमर्यादित पैसे आणि आर.\nअद्यतनित दररोज खाच साधन.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या GTA ठेवा 5 वापरकर्ता नाव.\nआपण इच्छुक रक्कम प्रविष्ट करा.\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले GTA 5 मनी त्वरित निर्माण करण्यात आले आहे\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, GTA 5 Hack Tool Activation Key Generator, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: GTA 5 खाच\nClans रत्न जनक नाही सर्वेक्षण फासा एप्रिल 29, 2015\nRoyale खाच Apk हिरे फासा एप्रिल 24, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/best-way-become-carpool-mumbais-transporters/", "date_download": "2018-12-12T02:02:28Z", "digest": "sha1:ZTG5GS3VI2FW6N4NERRAEKMB5SP7YOCC", "length": 35976, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Best Way To Become A 'Carpool' On Mumbai'S Transporters | मुंबईच्या वाहतूककोंडीवर 'कारपूल' ठरू शकतो सर्वोत्तम उपाय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकाताम��्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईच्या वाहतूककोंडीवर 'कारपूल' ठरू शकतो सर्वोत्तम उपाय\nतुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो.\nमुंबई - तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो. नेमके हेच तत्त्व कारपूलींगमध्ये वापरले जाते. एकाच दिशेने जाणा-या लोकांनी चार वेगवेगळ्या कारचा वापर करण्याऐवजी एकाच कारमधून प्रवास करायचा यामुळे वेळेची, पैशांची आणि इंधनाची बचत तर होतेच, त्याहून शहरातील रस्त्यांवर कोंडी कमी होते.\nकारपूलिंग ही संकल्पना पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिकेत जास्त विकसित झाली आहे. १९७० च्या दशकात इंधन तुटवड्याच्या काळात लोक याचा अधिकाधिक वापर करू लागले. वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होण्यासाठी हे सर्वात चांगले पाऊल असल्याने अमेरिकेत कारपूलिंगला विशेष महत्त्व दिले जाते. कारपूल लेन नावाचा विशेष मार्गही रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात येतो. या कारपूल लेनवर फक्त कार शेअर करणारे प्रवासी जाऊ शकतात. त्यामुळे ते वेगाने आणि लवकर इच्छितस्थळी पोहोचतात. अशी संकल्पना मुंबईत आता काही ठिकाणी येऊ लागली आहे. शहराच्या एकाच भागात काम करणारे लोक ठरवून असे गट करुन एकाच गाडीतून प्रवास करू शकतात.\nउपनगरी गाड्यांमधील गर्दी टाळण्��ासाठी आणि वेळेत सुखरुप पोहोचण्यासाठी याचा वापर ते करु शकतात. कांदिवलीतील व्हीसलिंग पाम नावाच्या रहिवासी संस्थेने असाच एक 'लिफ्ट करादे' नावाने व्हॉटसअॅप गट स्थापन करुन कारपूलिंग सुरू केले. कुणालाही रिक्षा, टँक्सी, कारने शहराच्या कोणत्याही भागात जायचे असेल तर रहिवासी एकमेकांना मी अमूक भागात अमूक वेळेस जात आहे, कोणीलाही गाडीतून यायचे असेल तर कळवा असे संदेश पाठवतात. यामुळे सर्व सदस्यांनी दररोज स्वतःची गाडी बाहेर काढून होणारा इंधनाचा खर्च कमी झाला. इंधनाचा खर्च वाटून घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याप्रमाणेच कांदिवलीतील रक्षित सेठ नावाच्या तरुणाने ' स्मार्ट मुंबईकर' नावाने गट स्थापन केले. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, उत्तर मुंबई वगैरे शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशातून रोज कामासाठी येणा-या लोकांसाठी त्याने व्हॉटसअॅपवर वेगवेगळे गट स्थापन केले आणि त्यांच्या एकत्र प्रवासाचे नियोजन तो त्यावरुन करतो. असे कारपूलिंग वाढत गेल्यास दक्षिण मुंबई, परळ, वरळी, अंधेरी, वांद्रे, कुर्ला अशा भागातील कोंडी कमी करता येईल.\nकारपूलिंगमुळे लोक एकत्र आले - संतोष शेट्टी संस्थापक, लिफ्ट करा दे\nकारपूलिंगमुळे आमच्या सोसायटीमधील सर्व सदस्यांनी दररोज गाडी बाहेर काढून प्रवास करणे कमी झाले, आम्ही एकमेकांच्या कारमधून प्रवास करु लागलो. तसेच इंधन खर्च कमी झाला आणि वेळेची बचतही होते. यामुळे सोशलायझिंग वाढले आणि एकीची भावनाही सदस्यांमध्ये निर्माण झाली.\nकंपन्यांचेही कारपूलिंगला प्राधान्य - रक्षित सेठ, संस्थापक, स्मार्ट मुंबईकर\nबेस्ट बसने, एसी बस वापरणे थांबवले आहे. त्यामुळे वेगाने आणि आरामदायी प्रवासाचे पर्याय मुंबईकरांसाठी फारसे उरलेले नाहीत. प्रत्येकवोळेस स्वतःची कार किंवा स्वतंत्र टॅक्सी करणे परवडत नाही. शिवाय एकेका माणसासाठी कार किंवा टॅक्सी चालवल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते. काही कंपन्या आपल्या कर्मचा-यांना कारपूल वापरण्याचा आग्रह किंवा विनंती करत आहेत. त्यामुळे कर्मचा-यांना ऑफिसात वेळेच पोहोचणे शक्य होते. मुंबईकरांनी कारपूलिंगचा विचार अवश्य करावा.\nआम्ही पर्याय निवडला, तुम्हीही विचार करा - योगेश कुलकर्णी, कारपूलचा वापर करणारे प्रवासी\nएल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतली वाढत जाणारी गर्दी आणि त्या गर्दीच�� नियोजन, वाहतूक हा प्रश्न परत एकदा भयंकर पद्धतीने समोर आला आहे.\nमुंबईमधली गर्दी कमी होणार नाही, कमीत कमी नजीकच्या काळात तशी शक्यता नाही. लोकल ट्रेन्स आणि बसेस हा आपला सार्वजनिक वाहतुकीचा पाया, पण त्या पायावर येणारा भार वाढत जात आहे. एखादी इमारत जशी फक्त वरचे मजले वाढवत नेले तर कोसळेल तशी मुंबईची वाहतूक व्यवस्था कोसळत आहे.पर्यायी वाहतूक व्यवस्था जशी मेट्रो किंवा मोनोरेल ह्यांना कार्यक्षम होण्यासाठी अजून ५-७ वर्ष तरी जातील, तोपर्यंत काय खास करुन जेथे लोअर परेल, बिकेसी, फोर्ट वगैरे भागात जिथे मुळात जागाच कमी आहेत तिथे हा प्रश्न जास्त गंभीर.यावर तात्काळ आणि काही प्रमाणात कार्यक्षम तोडगा म्हणजे कारपूल. मी स्वतः गेली तीन वर्षे ठाणे ते लोअर परेल स्वतःच्या गाडीने जातो आणि स्मार्ट मुंबईकर किंवा शेअरिंगो नावाच्या कारपूल ग्रुपचा सदस्य आहे.\nआम्ही ३-४ जण एका कारमध्ये जातो आणि खर्च शेअर करतो.\nगेल्या तीन वर्षात याचे 3 महत्त्वाचे फायदे झाले.\n१)प्रवासाचा खर्च कमी झाला.\n२) प्रवासाचा वेळ कसा जातोय हे कळलं नाही.\n३) वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा परिचय आणि त्यातून मिळणारी माहिती.\nयातील बरेचसे चांगले मित्र झालेत. रक्षित शेठच्या मेहनतीने आम्ही हे सगळं करु शकलो. किमान ४००-५०० गाड्या मुंबईच्या रस्त्यावर कमी आल्या असतील आणि एरव्ही एकमेकांच्या आयुष्यात कधीच आले नसते असे लोक एकमेकांचे मित्र झाले. सार्वजनिक वाहतुकीतून २०००-२५०० लोक कमी झाले.जर एक माणूस हे सगळं करू शकतो, तर सरकारने ठरवलं तर कारपूल ही एक खूप चांगली संधी होऊ शकते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्रवासमुंबईएलफिन्स्टन चेंगराचेंगरीराज्य परीवहन महामंडळ\nएलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : ​​​​​​​काय घडलं कसं घडलं अफवा आणि प्रशासनही जबाबदार\nएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय झालं जागं, 200 अधिका-यांना ऑन फिल्ड पाठवणार - रेल्वे मंत्री पियुष गोयल\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nसंकेतस्थळावरून सुरू होता माओवादी विचारांचा प्रसार\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nका���ग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:57:36Z", "digest": "sha1:6G5MCBFT6ZUSV7NAYHLB7ED7MNBTQZAB", "length": 3099, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "चीज बटाटा | m4marathi", "raw_content": "\n१) चार उकडलेले बटाटे\n२) दोन क्यूब चीज\n३) एक टेबल स्पून बटर\n४) चवीनुसार मीठ .\n१) बटाटे किसून घ्यावे . फ्राईंग पैनमध्ये बटर टाकून त्यात किसलेला बटाटा टाकून त्यात चीज किसून टाकावे व थोडेसे मीठ टाकून त्यात बटाटा चीजमध्ये मिक्स करून गोलाकार करून थापावे .\n२) मंद आचेवर पैनठेवून भजावे . वरती झाकण ठेवावे . खालच्या बाजूने गुलाबी रंग आल्यावर हळूच हलक्या हाताने बटाट्याची खालची बाजू वर करून वरची बाजू खाली करून भाजावी .\n३) दोन्ही बाजूंनी जरा कुरकुरीत भाजावे . केचपबरोबर किंवा नुसते पण चांगले लागते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4890562146651858349&title=Name%20reveal%20of%20Mahindra's%20upcoming%20global%20UV,%20'Marazzo'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:38:24Z", "digest": "sha1:RAM7OD354NLLL5WEXQHWS4OTVTLKN7DF", "length": 11742, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’ची नवीन ‘मॅराझो’", "raw_content": "\nमुंबई : महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या ‘यू-३२१’ या कारच्या आगामी नव्या मॉडेलचे नामकरण ‘मॅराझो’ असे केले आहे. बास्क या स्पॅनिश भाषेच्या उपभाषेतील मॅराझो हा शब्द असून, त्याचा अर्थ शार्क असा आहे. ‘यू-३२१’ या गाडीचे डिझाइन शार्क माशासारखे भासत असल्याने हे नाव या गाडीला देण्यात आले आहे.\nमहिंद्रा डिझाइन स्टुडिओ आणि इटालीतील डिझाइन कंपनी पिनिनफरिना यांनी संयुक्तरित्या ‘मॅराझो’चे डिझाइन बनविले आहे. महिंद्राच्या बोल्ड स्वरूपाच्या आणि नव्या दमाच्या गाड्यांची प्रतिमा या डिझाइनमधून प्रतीत व्हावी, हा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. ‘मॅराझो’चा आकार, ठेवण ही शार्क माशासारखी असून, पुढील भागातील ग्रिल हे शार्कच्या दातांप्रमाणे आहे. गाडीच्या टेल लॅम्पची ढबदेखील शार्कच्या शेपटीसारखी आहे. यातून ही गाडी अतिशय आक्रमक असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे.\n‘मॅराझो’ हे जागतिक स्तरावर विकसित करण्यात आलेले उत्पादन आहे. महिंद्रा नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटर (एमएनएटीसी) व चेन्नई येथील महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) येथे मॅराझो हे वाहन घडविण्यात आले. या मॉडेलमध्ये अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन स्वरूपाची कलात्मकता आणण्यासाठी ‘एमएनएटीसी’मधील अभियंत्यांची जागतिक स्वरूपाची क्षमता, तसेच ‘एमआरव्ही’मधील तज्ज्ञ पथकाचे कौशल्य हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. अतिशय आरामशीर प्रवास, चपळपणा, भरपूर जागा आणि शांत केबिन अशी वैशिष्ट्ये असलेल्या ‘मॅराझो’च्या या बांधणीचे पेटंट घेण्यात आले आहे.\n‘मॅराझो’च्या नामकरण प्रसंगी महिंद्रा अॅंड महिंद्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘शार्क ही प्रेरणा असलेल्या ‘मॅराझो’मुळे महिंद्राच्या आगामी उत्पादनांची दिशा निश्चित होत आहे. पिनिनफरीना, महिंद्रा डिझाइन स्टुडिओ, ‘एमएनएटीसी’ आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली या सर्वांनी परिश्रम घेतले आणि ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन देण्याच्या दृष्टीकोनातून ‘मॅराझो’ तयार करण्यात आली.’\n‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या वाहन निर्मिती विभागाचे प्रमुख राजन वधेरा म्हणाले, ‘मॅराझोची बांधणी व तिचा विकास यांची प्रक्रिया लक्षात घेता, जागतिक श्रेणीतील इतर कोणत्याही वाहनाची ‘मॅराझो’शी तुलना करता येईल. गाडीतील प्रशस्त जागा, आरामदायीपणा, शांत केबिन, उत्कृष्ट प्रतीची कूलिंग यंत्रणा, उत्कृष्ट सुरक्षा आणि दणकट बॉडी ही ‘मॅराझो’ची वैशिष्ट्ये आहेत. व्हीलबेस आणि फ्रंट ट्रॅक यांची रचना महिंद्राच्या अन्य मॉडेल्सपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच ‘मॅराझो’ ही एक बेंचमार्क तयार करील आणि तिच्या श्रेणीत ती एक गेम-चेंजर बनेल, असा विश्वास वाटतो.’\nगुणवत्ता, तंत्रज्ञान, चाचणी आणि वैधता मानदंड, सुरक्षितता, विनियम आणि वायूंचे उत्सर्जन या जागतिक मानकांनुसार महिंद्रा ‘मॅराझो’ ही एक बेंचमार्क बनली आहे. ‘मॅराझो’च्या अत्यंत कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक येथील कंपनीच्या कारखान्यात ‘मॅराझो’चे उत्पादन करण्यात येईल. २०१९ च्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये हे वाहन बाजारात आणण्यात येणार आहे.\nTags: Dr. Pawan GoenkaMahindra & Mahindra LtdMarazzoमुंबईमहिंद्रामहिंद्रा अॅंड महिंद्रा लिमिट��डडॉ. पवन गोयंकामॅराझोप्रेस रिलीज\n‘बोलेरो’च्या विक्रीतून ‘महिंद्रा’चा नवा मैलाचा टप्पा ‘सायन्स-बेस्ड टार्गेट्स’ उपक्रमात महिंद्रा सॅन्यो सहभागी ‘नन्ही कली’ देणार पाच लाख मुलींना शिक्षण ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता मुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-12T00:20:50Z", "digest": "sha1:LLWZX5LLP57BZQGCCHJ77M4UMMH5TKK3", "length": 10130, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामचा अंतीम फेरीत पराभव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nव्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामचा अंतीम फेरीत पराभव\nहो चि मिन्ह: दुखापतीतून पुनरागमन करणारा भारताचा गुणवान युवा खेळाडू अजय जयरामचा व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळाले असून अंतीम सामन्यात त्याचा इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने दोन सेटच्या लढतीनंतर मोडून काढताना स्पर्धेचे विजेतेपद आपल्यानावे केले. तत्पूर्वी, जयरामने जपानच्या यु इगाराशीचे आव्हान दोन सेटच्या लढतीनंतर मोडून काढताना व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर भारताचा युवा खेळाडू मिथुन मंजुनाथचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.\nभारताचा स्टार खेळाडू अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली. व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने 28 मिनिटांत जयरामचा 21-14, 21-10 असा पराभव केला.\nया मोसमातलं अजयचं हे सलग दुसरं उप-विजेतेपद ठरलं आहे. याआधी व्हाईट नाईट्‌स इंटरनॅशनल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही अजयला हार पत्करावी लागली होती. मागच्या वर्षात झालेल्या दुखापतीवर मात करुन अजयने यंदाच्या वर्षी चांगलं पुनरागमन केलं आहे. व्हिएतनाम ओपन स्पर्धेत अजयने जपानच्या सातव्या मानांकित यु लागाराशीचा पराभव केला होता.\nयाआधीच्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगवर सरळ गेममध्ये मात करणाऱ्या बिगरमानांकित अजय जयरामने उपान्त्य फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित यु इगाराशीचा 21-14, 21-19 असा 34 मिनिटांत पराभव करीत अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याआधी पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा, दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचा पराभव करणाऱ्या अजय जयरामने तिसऱ्या फेरीत ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होवर सनसनाटी मात करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती.\nसलग तिसऱ्या आठवड्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूचा सहभाग असण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन आठवड्यांपूर्वी सौरभ वर्माने रशियन ओपन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. गेल्या आठवड्यांत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर उद्या अजय जयराम व्हिएतनाम स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपदासाठी लढणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलॉर्डसच्या ऑनर बोर्डावर ख्रिस वोक्‍सचे नाव\nNext articleआयटीबीपी जवानांना वाढदिवशी पुष्पगुच्छ, केक आणि अर्धा दिवस सुटी\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/horoscope-achievement-up-to-august-6-to-august-12-18/", "date_download": "2018-12-12T00:49:52Z", "digest": "sha1:BUR24R6U6HMZYU7BF567AKE6BVY43FYE", "length": 16403, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सुकता भविष्याची… (6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउत्सुकता भविष्याची… (6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)\nमेषेत हर्षल वक्री, कर्केत रवी,राहू व बुध वक्री, कन्येत शुक्र, तुळेत गुरू, धनुमध्ये शनि व प्लुटो दोन्ही वक्री, मकरेत मंगळ वक्री केतू तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. तडजोडीचे धोरण स्वीकारले तर तुमचाच लाभ होईल. नवीन कामे मिळाल्याने व्याप वाढेल. आर्थिक उन्नती होईल. नवीन ओळखी होतील. आरोग्य ठीक राहील.\nमेष: दगदग, धावपळ होईल\nरवी, बुध, गुरू, मंगळ यासारखे महत्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. तेव्हा आवश्‍यक ते फेरबदल व्यवसायात व दृष्टीकोनात करा. कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दग-दग, धावपळ करावी लागेल. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत हातातील कामे वेळेत पूर्ण कराल व सहकारी व वरिष्ठांनाही आवश्‍यक असल्यास मदत कराल.\nव्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. खेळत्या भांडवलाची सोयही हितचिंतकांची मदत होऊन होईल. नोकरीत महत्वाचे पत्र व्यवहार होतील. इतरांशी चांगले हितसंबंध ठेवाल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. खर्चाचे प्रश्‍न सुटतील. महिलांना आप्तेष्ट व मित्र मंडळीच्या भेटीचे योग येतील.\nमिथुन: स्वप्ने साकार होतील\n“आधी केले मग सांगितले’ असे धोरण ठेवा. व्यवसायात रेंगाळलेली कामे हातावेगळी करा. मगच नवीन कामे हाती घ्या. नवीन कामामुळे तुमचा हुरूप वाढेल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकार व भत्ते देतील. त्याचा उपयोग करून घ्या. मात्र इतरांकडून कमीत-कमी अपेक्षा बाळगावी म्हणजे भ्रमनिरास होणार नाही.\nकर्क: कामाला गती मिळेल\n“इच्छा तिथे मार्ग’ असे उद्दिष्ट ठेवाल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. आर्थिकमान सुधारेल. ओळखीचा उपयोग होऊन कामे गती घेतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत हट्टवादीपणा सोडा. कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. सहकारी व वरिष्ठांची मदत कामात होईल. महिलांना कामाचा उत्साह वाटेल. तरूणांना नवीन व्यक्तीं विषयीचे आकर्षण वाढेल.\nसिंह: कष्टाचे फळ मिळेल\nव्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामात मोठ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. अध्यात्मिक प्रगती होईल. हातून चांगली कामे घडतील. नोकरीत कष्टाप्रमाणे फळ मिळेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. जादा कामातून वरकमाई करता येईल. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात एकाग्रता मिळेल.\nअनपेक्षित लाभ होतील. व्यवसायात तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा फलद्रुप होईल. कल्पकता दाखवून कामे करण्यावर भर राहील. नोकरीत कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना मनःस्वास्थ्य मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात धांदरटपणा टाळावा. तरूणांचे विवाह जमतील.\nतूळ: नवीन कामे मिळतील\nआनंददायी घटना घडतील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. व्यवसायात प्रगतिच्या नव्या वाटा दिसतील. कामात बदल करून विस्तार कराल. नवीन कामे मिळतील. नोकरीत मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग करून घ्याल. महिला, मुलांच्या प्रगती, प्रकृतीबाबतची चिंता मिटेल. गृह व्यवस्थापनात चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती उत्तम राहील.\nवृश्चिक: प्रयत्नांना यश मिळेल\n“श्रद्धा व सबुरीचे’ धोरण ठेवा. व्यवसायात मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून उलाढाल वाढवाल. वेळेचे व कामाचे गणित अचूक येईल. त्याचा महत्वाचे निर्णय घेतांना उपयोग होईल. नोकरीत मेहनत व कष्ट वाढतील केलेल्या प्रयत्नांना यश येईल. इतरांची शाबासकी मिळवाल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचा फायदा होईल.\nव्यवसायात, नोकरीत सुधारणा. कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दगदग, धावपळ बरीच होईल. महत्वकांक्षा जागृत होईल. त्यामुळे यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायात कामाचा नवीन अनूभव येईल. नोकरीत कामाचे बाबतीत चोखंदळ रहा. कामात गुप्तता राखा. फुकटचे सल्ले टाळा. महिलांनी घरातील व्यक्तींकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नये.\nशुभ दिनांक : 8,9,12\nमकर: वेळ व पैसा खर्च होईल\n“प्रयत्ने वाळूचे….’ ह्या म्हणीचा अनुभव येईल. सहज सोप्या वाटणाऱ्या कामांना विलंब होईल. नको त्या कामात बराच वेळ व पैसा खर्च होईल. व्यवसायात कामांना विलंब होईल. त्याचा परिणाम पैशाची थोडी चणचण भासेल. मोठ्यांच्या सल्ल्यांचा उपयोग महत्वाचे निर्णय घेतांना होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.\nकुंभ: प्रगतीचा आलेख उंचावेल\nग्रहमान वातारणाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. मनाप्रमाणे कामे होतील, त्यामुळे समाधान मिळेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आता मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.\nमीन: अनपेक्षित लाभ होतील\nविचार व मनाची योग्य सांगड घातली गेल्याने यश फलद्रुप होईल. व्यवसायात चांगल्या घटना घडतील. अनपेक्षित लाभ होतील. वेळेचा उपयोग योग्य प्रकारे होईल. नोकरीत वरिष्ठ महत्वाची कामे तुमचेवर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. कलावंतांना प्रतिभेचे साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीने यशश्री खेचून आणावी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिहेरी तलाक विधेयक लांबणीवर\nNext articleचुकीच्या पद्धतीने एनआरसी लागू केल्याच्या निषेधार्थ समविचारी पक्षांच्या खासदारांचे राष्ट्रपतींना निवेदन\nउत्सुकता भविष्याची: 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-12T00:11:00Z", "digest": "sha1:XQOIEWJJBHFF67CY67TLLRLNVYSSSQVU", "length": 5588, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सव्वाचार किलो गांजा जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसव्वाचार किलो गांजा जप्त\nपिंपरी – विक्री करण्यासाठी आणलेला 4 किलो 365 ग्रॅम वजनाचा 64 हजार रुपयांचा गांजा जप्त करत वाकड पोलिसांनी एका वृध्दाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) रात्री काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोर करण्यात आली.\nचंदू प्यारअप्पा पुजारी (वय-60, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या वृध्दाचे नाव आहे.\nवाकड पोलिसांना काळाखडक येथे एक इसम गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली. यावर पोलिसांनी सापळा रचून काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन समोरून चंदू याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील पिशवीमध्ये तब्बल 4 किलो 365 ग्रॅम वजनाचा 64 हजार रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी चंदू याला अटक केली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुंढे विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात\nNext articleभीषण अपघातात महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/Rules.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:37Z", "digest": "sha1:3YN44MJZQTFQQ4P7GXWMKU6C733B6PJH", "length": 4959, "nlines": 49, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan [Rules]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nसार्वजनिक वाचनालय कल्याण - नियमावली\nसभासद होण���यासाठी विहित नमुन्यातील पुर्ण भरलेला अर्ज (शुल्क रुपये ५/-), स्वत:चा निवासाचा दाखला, रेशन कार्ड,फोटो –ओळखपत्राची प्रत त्याचबरोबर वाचनालयाच्या दोन सभासदानांच्या स्वाक्षऱ्या त्यांच्या निवासाच्या दाखलाच्या प्रतिसह ग्रंथपालाजवळ सादर करावा.\nअर्ज कार्यकारिणीच्या सभेत मंजूर झाल्यावरच सभासदत्व देण्यात येईल. कार्यकारिणीन मंजूर केलेल्या सभासदांची यादी वाचनालया लावण्यात येईल. अर्ज मंजूर व नामंजूर करण्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या अधीन आहेत.\nअर्ज मंजुरीनंतर, अनामत रक्कम रुपये ५००/-, प्रवेश शुल्क रुपये १५/-, मासिक फी रुपये फी ५०/-, अथवा वार्षिक रुपये ५००/- भरल्यावर सभासदत्व देण्यात येईल.\nसभासदांस दोन पुस्तके घरी वाचावयास नेता येतील. त्याचा अवधी पंधरा दिवस असेल. पंधरा दिवसानंतर वाचक (दूरध्वनी २२१३१९०, मोबाईल नं. ८७६७१६९३३१ मुख्यशाखा ,२३१९६२३ रामबाग )वा Email: savak.kalyan@gmail.com व्दारा पुस्तकांचे नूतनीकरण करू शकतील. पंधरा दिवसानंतर नूतनीकरण नकेल्यास प्रति दिवसांठी रुपये २/- दंड आकारण्यात येईल.\nगुरुवारी साप्ताहिक सुट्टी असेल.\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:37:19Z", "digest": "sha1:7EOVMUNAM6C7CJW24DPIIDQAVTZMYYE7", "length": 8853, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणंदमध्ये मराठ्यांचा रास्ता रोको | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोणंदमध्ये मराठ्यांचा रास्ता रोको\nलोणंद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी काढलेला मोर्चा.\nशहरातून भव्य मोर्चा : बंदला संमिश्र प्रतिसाद\nलोणंद, दि. 10 (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाने दि. 9 रोजी राज्यभर आंदोलन केले. यादिवशी लोणंदचा आठवडी बाजार असल्याने दुसऱ्या दिवशी लोणंद परिसरातील मराठा बांधवांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. दरम्यान, लोणंद बंदच्या आवाहनाला संमिश्र प��रतिसाद मिळाला.\nलोणंद परिसरातील तांबवे, कोपर्डे, सालपे, आरडगाव, कापडगाव, हिंगणगाव, शेरेचीवाडी या भागातील मराठा युवक लोणंदच्या अहिल्यादेवी चौकात मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास सकाळ पासूनच सुरूवात झाली होती. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अहिल्यादेवी चौकात पोलिस उपअधिक्षक अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रकाश सावंत, शिरवळ पो. नि. भाऊसाहेब पाटील, सपोनि गिरिश दिघावकर, सपोनि सोमनाथ लांडे, हनुमंत गायकवाड, एसआरपी कमांडोज व मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले होते.\nअहिल्यादेवी होळकर चौकात अभिवादन करून छत्रपती शिवरायांच्या जयघोष आणि ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा लोणंद बसस्थानकाजवळ शिरवळ चौक येथे आला. येथे मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या युवकांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर शास्त्री चौक मार्गे मोर्चा बाजारतळ येथे पोहचला. बाजारतळ येथे भव्य मोर्चाचे रूपांतर रास्ता रोकोमध्ये झाले. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आनंदराव शेळके, बाळासाहेब बागवान, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. सावंत, डॉ. संतोष सस्ते, राहुल घाडगे, सुभाष घाडगे, हणमंत शेळके, रवींद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, तांबवे गावचे उपसरपंच विशाल शिंदे, विजय कुतवळ, अविनाश नलावडे, हेमंत निंबाळकर, संतोष मुसळे, तांबवे गावचे सरपंच अर्जुन ज्ञानोबा शिंदे, सुनिल यादव, पंकज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहूल शिंदे, गजानन सुर्यवंशी, अमोल शिंदे, प्रभाकर शिंदे, अनिकेत बर्गे, हिंगणगावचे पराग भोईटे इनामदार, अनुराग शिंदे आदी मान्यवर आणि लोणंद आणि परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्री घाटजाई पतसंस्थेने आपुलकीचे नाते निर्माण केले\nNext articleवरकूटे-मलवडी सोसायटीच्या चेअरमनपदी भारत अनूसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sonali-bendre-baldlook-friendship-day-403655-2/", "date_download": "2018-12-12T01:27:31Z", "digest": "sha1:7NZ4WKYCNJ3IECUGNP45XA6XWS7KF3CM", "length": 8184, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली पहिल्यांदा दिसली ‘बाल्ड’ ���ूकमध्ये | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली पहिल्यांदा दिसली ‘बाल्ड’ लूकमध्ये\nमैत्रीदिनाच्या दिवशी झाली भावूक\nमैत्रीदिनाच्या अौचित्यानिमित्त कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली बेंद्रे हिने आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्ड लूक’ मध्ये दिसत आहे.\nसध्या बाॅलीवूड अभिनेत्री सोनाली न्यूयाॅर्क मध्ये मेटास्टेटिक कॅन्सरवर उपचार घेत आहे. कॅन्सर झाल्याचे कळल्यापासून सोनाली सतत सोशल मीडियाव्दारे तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयी अपडेट देत असते.\nकाही दिवसापूर्वी तिने स्वत:चे लांब केस कापले होते आणि बाॅयकट हेयरस्टाईल मध्ये फोटो टाकला होता. त्यानंतर तिने आज बाल्ड लूक मधील फोटो शेअर केला आहे. मैत्रीदिनानिमित्त तिने जवळच्या मैत्रिणी गायत्री जोशी आणि सुजान खान यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये तीघीजणी एका रेस्टाॅरंट बाहेर बसलेल्या दिसत आहेत. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्डलूक’ मध्ये दिसत आहे.\nसोनालीने या फोटोला एक कॅप्शन दिले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात मला नेहमीच साथ दिल्याबदल धन्यवाद. पुढे ती म्हणते की, कॅन्सरच्या आजारामुळे मला खूप दु:ख सहन करावे लागले पण माझ्या आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिणी असल्याने ते नेहमी माझ्यासोबत नेहमी राहिले. यादरम्यान तिने #BaldIsBeautiful हा हॅशटॅग वापरला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\nNext articleमित्रासाठी काय पण… (प्रभात open house)\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nVideo: का झाले भरत जाधव इतके भावुक पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता\n येतंय ‘माऊली’चं धमाकेदार गाणं\nपॅरिस मध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘आरॉन’\n2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची केली कमाई\nPromo: अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.. उद्या सायंकाळी ५ वाजता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-medical-bpmt-student-issue-76768", "date_download": "2018-12-12T01:40:04Z", "digest": "sha1:2AXUT4HIRNJKSCPXKQEWL3H4ZPJVTDON", "length": 15600, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news medical bpmt student issue आमचे आयुष्य अधांतरी आहे भाऊ... | eSakal", "raw_content": "\nआमचे आयुष्य अधांतरी आहे भाऊ...\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nनागपूर - आम्ही सारे पॅरामेडिकलचे विद्यार्थी... कुणी रेडिओलॉजी तंत्रज्ञ तर कुणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाचा अभ्यासक्रम शिकत आहे... बॅचलर डिग्री आहे... बीपीएमटी असे डिग्रीचे नाव... परंतु, या अभ्यासक्रमाची शासनाच्या सेवा पुस्तिकेत नोंद नाही... त्यामुळे सहा वर्षांपासून पदवी झाल्यानंतरही राज्यातील १२०० विद्यार्थी बेरोजगार म्हणून जगत आहेत... शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही. पदवी पूर्ण करूनही आमचे आयुष्य अधांतरी आहे... या भावना आहेत, मेडिकलमध्ये बीपीएमटी पदवीधर विद्यार्थ्यांच्या.\nनागपूर - आम्ही सारे पॅरामेडिकलचे विद्यार्थी... कुणी रेडिओलॉजी तंत्रज्ञ तर कुणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाचा अभ्यासक्रम शिकत आहे... बॅचलर डिग्री आहे... बीपीएमटी असे डिग्रीचे नाव... परंतु, या अभ्यासक्रमाची शासनाच्या सेवा पुस्तिकेत नोंद नाही... त्यामुळे सहा वर्षांपासून पदवी झाल्यानंतरही राज्यातील १२०० विद्यार्थी बेरोजगार म्हणून जगत आहेत... शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही. पदवी पूर्ण करूनही आमचे आयुष्य अधांतरी आहे... या भावना आहेत, मेडिकलमध्ये बीपीएमटी पदवीधर विद्यार्थ्यांच्या.\nसहा वर्षांपासून राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित मेडिकल महाविद्यालयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल अभ्यासक्रमातून १२०० विद्यार्थी पास झाले. शासनाद्वारे काढण्यात आलेल्या नियमांमधून बीएसस्सी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय वगळून बीपीएमटीला प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले. परंतु तसे झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना मेडिकल, मेयो तसेच इतरही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. त्यांना राहण्यासाठी वसतिगृह नाही. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करताना मानधन मिळत नाही, अशा बिकट अवस्थेत हे विद्यार्थी शिकत आहेत, असे अक्षय गायधने यांनी सांगितले. आंदोलनात किरण वरघणे, ग्रोसील टेंभूर्णे, रिया वैद्य, युगुल सोनवणे, वैभव खिल्लारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने संबंधित बीपीएमटीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून मिळणाऱ्या सवलती मिळत नाही. ही मान्यता त्वरित देण्यात यावी, यासाठी १४ ऑक्‍टोबरपासून संप पुकारण्यात येणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्याला घेराव घालण्यात येईल, असे पॅरामेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय गायधने यांनी सांगितले.\nराज्य शासनाने तसेच आरोग्य विद्यापीठाने बॅचरल ऑफ पॅरामेडिकल टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमाला मान्यता दिली. परंतु, पदभरती करताना सेवा पुस्तकात नोंद नसल्याने या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात नाही. आगामी काळात सेट आणि नीटनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात यावी.\n- अक्षय गायधने, अध्यक्ष, पॅरामेडिकल स्टुंडट वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र\n‘कृषी’च्या पदव्युत्तर प्रवेशाची सीईटी मार्चमध्ये\nपुणे - राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nपारंपरिक पीकपद्धती बदला : नितीन गडकरी\nराहुरी विद्यापीठ : \"देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक...\nराहूरी - नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर\nराहूरी - राहुरी कुर्षी विद्यापीठामध्ये आज पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी यंना अचानक भोवळ आली...\nअभियंता होऊन \"ती' चालवतेय चहाकट्टा\nचांदोरी : चिंचोली येथील सर विश्‍वेश्‍वरय्या इन्स्टिट्यूटमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरी की व्यवसाय, हा प्रश्‍न रूपाली...\nसत्यशोधक रा. ना. चव्हाण यांच्याबाबत 28 वर्षे उपेक्षाच\nपुणे - सत्यशोधक विचारवंत लेखक रा. ना. चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 17 जानेवारी 1991 या दिवशी एक पत्र पाठवून \"तुम्हाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://veerangana2025.blogspot.com/2011/01/blog-post_29.html", "date_download": "2018-12-12T01:04:35Z", "digest": "sha1:FNVTHH355BVJRXTVEJ2SEES3XXEVADM4", "length": 5839, "nlines": 83, "source_domain": "veerangana2025.blogspot.com", "title": "Veerangana: २६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट- परेड संचलन", "raw_content": "\n२६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट- परेड संचलन\nभरपूर दिवसांच्या विश्रांती नंतर आज पुन्हा आपण भेटत आहोत. कारण ही तसेच आहे. २६ जानेवारी रोजी श्री गुरुक्षेत्रम येथे झालेले ध्वजारोहण व अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंट च्या अंतर्गत चालणार्या परेड प्रोजेक्ट चे संचलन. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. मग चीफ परेड कमांडरने मान्यवरांना रिपोर्टिंग केली व 'अनिरुद्ध पथक, दहिने से तेज चल' ही कमांड देऊन संचलनाची सुरुवात झाली. सर्व प्रथम राष्ट्रीय ध्वज मग संस्थेचा ध्वज व त्या मागे सर्व प्लाटून, अशा पद्धतीने संचलन सुरु झाले. मुंबई मध्ये एकूण ११ परेड केंद्रामधल्या २०६ परेड DMVs (८ प्लाटून) नी संचलनात भाग घेतला होता. ह्या वेळी विशेष गोष्ट म्हणजे जे आधी चीफ कमांडर होऊन गेले आहेत असे सर्व DMVs आता consultant म्हणून परेड मध्ये सामील झाले आहेत त्या मुळे पहिल्यांदाच (अनिरुद्ध पोर्णिमे व्यतिरिक्त) त्यांच्या squad ने पण संचलन केले.\nमुंबई व्यतिरिक्त पुणे (६४ द्म्व्स) , रत्नागिरी (४७ द्म्व्स) व सातारा (१५ DMVs) येथे सुद्धा अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर मॅनेज्मेंटच्या DMVs नी परेड संचलन केले. अनिरुद्ध पोर्णिमे नंतर सर्व परेड DMVs चा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मुंबईच नव्हे तर मुंबई बाहेरील अनेक ठिकाणी परेड प्राक्टिस नियमित सुरु आहे व अनेक उपासना केंद्रांवर लवकरच सुरु होणार आहे. सध्या ३ नवीन केंद्रावर परेड सुरु झाली आहे. बापू कृपेने लवकरच इतर केंद्रांवर पण सुरु होईल. परेड चा पाया भक्कम करण्यासाठी administrative तयारी पण जोमाने सुरु आहे. त्यामुळे थोड्याच अवधीत परेडचे नवीन स्वरूप आपल्या सर्वांसमोर येईल.\nपरेड विषयी आपल्या गप्पा चालू राहणारच आहेत. पण तोवर परेड संचलनाच्या video वर समाधान मानूया.\n२६ जानेवारी २०११- अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिज़ास्टर म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T00:56:37Z", "digest": "sha1:723IOIU4KVB6L4CHFLQJGXXQ2LF55HXI", "length": 11028, "nlines": 85, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "अपारंपरिक शिक्षण पध्दती - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nसाधारणतः सर्वसामान्यांना ज्ञात शिक्षण पध्दती म्हणजे शाळा कॉलेजातील शिक्षण. परंतु या शिक्षण पध्द्ती ने शिकवल्या जाणारे ज्ञान जरी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमीत होत असले तरी व्यक्तिगत जीवनातील ध्येय, मानसिक स्थैर्य, धाडस आत्मविश्वास व या सारखे इतर गुणग्रहण शक्य होत नाही. गुण ग्रहणासाठी सर्वोत्तम पध्दती ही की, ज्यांचे गुण आपल्यास संक्रमीत करुन घ्यावयाचे असतील, जसे की— छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी या सारख्या राष्ट्रीय व्यक्तींच्या गुण ग्रहणासाठी त्यांच्या चारित्र्याचा कर्तृत्वाचा अभ्यास करुन त्याची विचारसरणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे ही होय.\nप. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात, “अभ्यास साधना व चिंतनाव्दारे युग पुरुष, ऋषीमुनी, युग प्रवर्तक, अवतारी पुरुषाचे गुण ग्रहण करणे व त्याव्दारे व्यक्तिमत्व घडवणे म्हणजेच अपारंपरिक शिक्षण पध्दती”.\nमारुती, गणपती, शंकर, भगवान दत्तात्रय आदि देवता आहेत असा दृष्टिकोन मानव जातीने ठेवला परंतु ह्या पैकी कुणीच स्वतः ला देव समजले नाही अथवा आपली ओळख देव म्हणून दिली नाही. त्यांच्या देवासमान सामर्थ्याची अनुभूती सदैव इतर लोक घेत आले आणि म्हणूनच जन समुदायानी त्याना युग प्रवर्तक, युग पुरुष, एक आदर्श चारित्र्य संपन्न अनुकरणीय सत्पुरुष असे न समजता त्यांचे गुणग्रहण न करता, त्यांना देव संबोधुन बाजुला ठेवले. समाज एवढ्यावरच थांबला नाही, तर ह्या आदर्शांचे गुणगान करणार्‍या आणि त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची अभिलाषा करणार्‍यांना अंधश्रध्द म्हणून हिणवू लागला.\nॐ शिक्षण मंडळाच्या माध्यामातुन समाजामध्ये अवतारी पुरुष, युग पुरुष यांच्या चरित्रावरुन त्यांचे गुण ग्रहण कसे करावे, तसेच आपल्याला जे गुण आपल्यात पहिजे त्यांची निर्मिती कशी करावी, त्यांची जोपासना कशी करावी ह्याचे अनुभव सिद्ध मार्गदर्शन करुन व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य केले जाते. हे शिक्षण येथून अपारंपरिक पध्दतीने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाख़ाली देण्यात येते.\nदैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु, सुख, शांती कशी मिळेल, सुख, शांती कशी मिळेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल या सर्वांचा उलगडा येथे होईल.\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्यु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T01:23:28Z", "digest": "sha1:KPXLWOOOMZ6AVEOMZTBXWDAQEQEAI5R3", "length": 3273, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "दही बुत्ती | m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी तांदळाचा नेहमीप्रमाणे शिजवलेला साधा भात\n२) दीड-दोन वाटया गोड दही\n३) एक वाटी दुध\n५) एक मोठा चमचा साजूक तूप किंवा रिफाईंड तेल\n६) एक चमचा जिरं\n५) चार-पाच सांडगी मिरच्या\n६) सात-आठ कढीलिंबाची पानं आणि थोडी कोथिंबीर .\n१) भातात दही , दुध , साखर , मीठ घालून भात मऊसर कालवावा .\n२) तुपात किंवा तेलात जिरं , कढीपत्ता आणि सांगडी मिरच्या परतून घ्याव्या .\n३) मिरच्या जरा कुस्कराव्या आणि ती फोडणी भातात मिसळावी .\n४) कोथिंबीर घालून भात वाढवा .\n५) हा भात प्रवासात न्यायला सोयीचा पडतो .\n६) अशा वेळी दुध जास्त घालून दह्याचं प्रमाण कमी करावं म्हणजे भात फार कोरडा होत नाही .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/blog/2018/01/09/photos-from-madhavi-fadnaviss-post-37/", "date_download": "2018-12-12T00:31:21Z", "digest": "sha1:HJALQVXTCCRRMTHP55YD2HRGMFLCGXAW", "length": 7593, "nlines": 91, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "Photos from Madhavi Fadnavis's post - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nअतिसौरी महायगतील चौथ्या दिवशीं नावनाथांचे अवतार कार्य या विषयी प्रवचन केले.तसेच सेलू येथील वासतंबुवा मंडलिक यांनी आपली कीर्तन सेवा दिली.त्यांनी शक्तिपीठांच्या कार्याची आणी सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या प्रसार प्रचार कार्याची आणि संभाजी नगर येथील भव्य दिव्य आयोजनाचे कौतुक केले.\nदैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु, सुख, शांती कशी मिळेल, सुख, शांती कशी मिळेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल या सर्वांचा उलगडा येथे होईल.\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्यु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=like%20this&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Alike%2520this", "date_download": "2018-12-12T01:21:29Z", "digest": "sha1:IEG6WOU5KAZ3YVXBRC6G7LB2MW6YJWZM", "length": 14720, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (7) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nशिदोरी (6) Apply शिदोरी filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nराष्ट्रपती (2) Apply राष्ट्रपती filter\nव्यवसाय (2) Apply व्यवसाय filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nकर्करोग (1) Apply कर्करोग filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nखानदेश (1) Apply खानदेश filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nगायिका (1) Apply गायिका filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nजीवनशैली (1) Apply जीवनशैली filter\nदक्षिण आफ्रिका (1) Apply दक्षिण आफ्रिका filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nवाचलेली, ऐकलेली माणसं भेटीला\nपुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली... राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे...\nपंडितजींची ती दाद म्हणजे 'सुवर्णपदक'च\nतालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी \"गोबहरहरी' गाय���ी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...\nसरोज ग्रुपचे नाव सातासमुद्रापार...\nनागाव - वाहन उद्योगातील सिलिंडर हेड हे सर्वांत क्‍लिष्ट आणि अवघड काम म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यांनाही कोडे पडावे असे हे काम. कोल्हापूरच्या एका अशिक्षिताने त्यावर प्रावीण्य मिळविले आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोचविले. म्हणूनच कोल्हापूरच्या औद्योगिक...\nकलाविष्काराबरोबर शास्त्रही बदलायला हवं\nकिराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भारतीय अभिजात संगीताविषयी आणि स्वतःच्या संगीतप्रवासाविषयी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत... \"काळानुसार संगीतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. संगीताचं प्रस्तुतीकरण बदलत आहे; परंतु शास्त्र...\nआकाराचं असं घडणं अनिवार्य\nरोजच्या व्यवहारातल्या अगदी साध्यासुध्या कंगव्यासारख्या वस्तूचा, आकृतिबंधाचा \"प्रतिमेकडून प्रतिमेकडे' या माझ्या चित्रमालिकेत शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. जिथं जिथं वेगवेगळ्या आकारांचे कंगवे दिसत, म्हणजे अगदी \"केळकर वस्तुसंग्रहालय' ते ब्यूटी सेंटर्सपासून फुटपाथकडंही माझी नजर सहजच वळे. असंच...\nमाझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान. माझ्या आईची आई गेली बारा-तेरा वर्षं माझ्याजवळ राहते आहे. वय वर्ष 86. मला मुलगा झाला त्या वेळी ती माझ्याबरोबर...\nआदर्शांचा वारसा देणारे ‘वडील’ कुटुंब\nपितृऋण जपणाऱ्या सराफ्यातील पुरवारांची कथा औरंगाबाद - वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा वारसा; पण देशप्रेम आणि समाजऋण जपण्याचा वारसा सलग चार पिढ्या पुढीलांना देणारे घराणे औरंगाबादेत आहे. सराफ्यातील पुरवार घराण्यातील तीन वडिलांनी पुढच्या पिढ्यांना कला, संस्कृती, देशभक्ती आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/who-is-the-wrong-teacher-of-soumakshak-rajiv-gandhi/", "date_download": "2018-12-12T01:49:06Z", "digest": "sha1:RQ62OPVAZHHL2VE7U2MDSQW7EOZQ33Z2", "length": 18622, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#सोक्षमोक्ष राजीव गांधींच्या चुकीची शिक्षा कोणाला? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#सोक्षमोक्ष राजीव गांधींच्या चुकीची शिक्षा कोणाला\nसन 1985 साली राजीव गांधी सरकारने ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन किंवा “आसू’बरोबर आसाम करार केला. त्यामध्ये परदेशी नागरिक शोधून काढून त्यांची पाठवणी करण्याचे कलम अंतर्भूत होते; परंतु कॉंग्रेस सरकारने या प्रश्‍नाचा पाठपुरावाच कधी केला नाही. कारण तसे केले असते, तर मतपेढीवर परिणाम झाला असता, असे तेव्हाचे केंद्रीय गृहसचिव आणि राजीवजींचे अत्यंत जवळचे सहकारी राम प्रधान यांनीही म्हटले आहे.\nआसामच्या एकूण लोकसंख्येच्या 12 टक्‍के म्हणजे 40 लाख लोकांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमानुसार, हे सर्व भारताचे नागरिक राहतील असे दिसत नाही.\nसर्वोच्च न्यायालयाने सन 2013 मध्ये आसामातील सर्व नागरिकांची तपासणी करणे आवश्‍यक ठरवले. त्यानुसार, “राष्ट्रीय नागरिक सूची’ बनवण्याचे काम करण्यात आले असून, ज्यांचे नाव त्या यादीत नाही, त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत आवश्‍यक ती कागदपत्रे देऊन आपले नागरिकत्व सिद्ध करून दाखवावे लागेल. त्यामुळे केवळ आसाममध्येच नव्हे, तर पश्‍चिम बंगालमध्येही खळबळ उत्पन्न झाली आहे. बांगलादेशमधून भारतात प्रचंड संख्येत निर्वासित आले असून, त्यांना हाकलायलाच हवे, हे खरेच आहे.\nमात्र ही संख्या केवळ 40 लाखच कशी असेल 25 वर्षांपूर्वीच भारतातील बांगलादेश निर्वासितांची संख्या तीन कोटी होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केला आहे. अर्थात, हे तीन कोटी फक्‍त आसामातीलच नव्हे, तर सर्व देशात असलेले बांगलादेशी निर्वासित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या तीन कोटींचे आता सहा कोटी तरी झाले असतीलच. त्यापैकी बहुसंख्य निर्वासित आसाम व प. बंगालमध्येच असण्याची शक्‍यता आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची नजर चुकवून किंवा त्यांना चिरीमिरी देऊनच हे लोक घुसत असणार. या लोकांचा बोजा भारताने का सोसायचा 25 वर्षांपूर्वीच भारतातील बांगलादेश निर्वासितांची संख्या तीन कोटी होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केला आहे. अर्थात, हे तीन कोटी फक्‍त आसामातीलच नव्हे, तर सर्व देशात असलेले बांगलादेशी निर्वासित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या तीन कोटींचे आता सहा कोटी तरी झाले असतीलच. त्यापैकी बहुसंख्य निर्वासित आसाम व प. बंगालमध्येच असण्याची शक्‍यता आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची नजर चुकवून किंवा त्यांना चिरीमिरी देऊनच हे लोक घुसत असणार. या लोकांचा बोजा भारताने का सोसायचा जे लोक घुसले आहेत, त्यांची ओळख पटल्यावर त्यांना तातडीने हद्दपार करणे आवश्‍यक आहे; परंतु ते न करता, कॉंग्रेस व भाजप एकमेकांवर आरोप करत असून, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर या मवद्द्यावरून आकाशपाताळ एक करत आहेत.\nनागरिक सूचीमधून अन्यायकारकपणे वगळण्यात आलेल्यांच्या नावांवरून नागरी युद्ध होण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली आहे. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री इतके बेजबाबदार व प्रक्षोभक वक्‍तव्य कसे काय करू शकतात या सूचीमंध्ये अनेक गोंधळ झाले आहेत. पती आणि पोराबाळांची नावे आहेत, पण बायकोचेच नाव नाही. भारताचे माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या भावाचे कुटुंबीयही या यादीत नाहीत. कोणत्या निकषांच्या आधारे कागदपत्रांमधील तपशिलाचा अर्थ काढायचा, याची समान पद्धत तयार करण्यात आलेली नाही. अनेकजण अशिक्षित आहेत. तर पुरामुळे अनेकांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत.\nतेव्हा ज्यांची नावे नाहीत, ते सर्वजण या देशाचे नागरिक नाहीत, असे म्हणता येणार नाही. या प्रकरणास हिंदू-मुस्लीम अशी धार्मिक बाजूही आहे. बांगलादेशातून आलेल्या हिंदूंना आसरा देऊ, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यंनी आसाममधील विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रचारात दिली होती. भारतात कुठल्याही मुद्द्यावरून संकुचित धार्मिक राजकारण होते आणि नागरी प्रशासन करण्यात आम्ही वारंवार अकार्यक्षम असल्याचे सिद्ध होते. राष्ट्रीय नागरी सूचीमुळे आसाममधील घुसखोरांना ह��कलवणे शक्‍य होईल, असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले होते.\nमात्र, अशा प्रकारचे निर्णायक विधान घाईगर्दीने करता येणार नाही. त्यामुळेच हे जे 40 लाख लोक आहेत, ते केवळ या सूचीच्या आधारे बेकायदेशीर निर्वासित ठरवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने या मोहिमेबाबत नेमलेले समन्वयक शैलेश हाजेला यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच या लोकांना नागरिकत्व सिद्ध करण्याची अजून एक संधी दिली जाईल. त्यानंतर अंतिम सूची प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतरही एखादी व्यक्‍ती अनधिकृत स्थलांतरित आहे की नाही ते न्यायालयीन छाननीनंतरच ठरणार आहे. “फॉरिनर्स ट्रायब्युनल’मार्फत ठरलेल्या प्रक्रियेनुसारच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. ही प्रक्रिया माहीत असूनसुद्धा राजकीय नेत्यांतर्फे प्रक्षोभक राजकीय विधाने केली जात आहेत.\nसन 1985 मध्येच स्थलांतरितांची पाहणी हाती घेण्यात आली होती. त्यामुळे आसाममधील मुस्लीम व बंगाली समाज संतापला होता. वास्तविक करारामध्येच अशी पाहणी करण्याचे ठरले होते. या प्रकारची प्रतिक्रिया आल्यानंतरही, राजीव गांधींनी ही पाहणी थांबवण्याचे आदेश दिले नव्हते; परंतु ती व्यवस्थित पद्धतीने करा, अशा सूचना मात्र दिल्या होत्या. मात्र त्यानंतर ही प्रक्रियाच मंदावली.\nपाहणीतील निष्कर्षांनुसार अंमलबजावणी करण्याचे काम कठीण असल्याचे आसाम गण परिषदेच्याही लक्षात आले. बेकायदेशीर ठरवलेल्या स्थलांतरितांची हकालपट्टी करणे, पक्षाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल. तसेच देशाच्या दृष्टीने ईशान्य भारतात अस्थैर्य निर्माण करणारे ठरेल आणि एकदा अस्थैर्य निर्माण झाले, की परकीय शक्‍तीना तेथे हस्तक्षेप करण्याचा वाव मिळतो, असे राजीव गांधींना वाटत होते. थोडक्‍यात, घुसखोरांच्या प्रश्‍नाची जबाबदारी कॉंग्रेसची आहेच. जे लोक केवळ या घोळाबद्दल मोदी-शहांना जबाबदार ठरवत आहेत, ते उघडपणे पक्षपात करत आहेत.\nकाश्‍मीरप्रमाणेच आसाममध्ये प्रचंड संख्येत मुसलमान आहेत. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने भाजपला घुसखोरांचा प्रश्‍न महत्त्वाचा वाटतो व त्या पद्धतीनेच त्याचे राजकारण सुरू आहे. “राष्ट्रीय नागरिक सूचीबद्दल हिंदू, जैन, बौद्ध वगैरेंनी काळजी करू नये. त्यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत, तरी आसाममधील बिगर-मुसलमानांना सरकार संरक्षण देई���’, असे उद्‌गार भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी काढले आहेत. या वक्‍तव्याचा अर्थ काय होतो भाजपला उघड उघड धर्मवादी राजकारण करायचे आहे, असेच यावरून दिसते.\nपश्‍चिम बंगालमध्येही एक कोटी बांगलादेशी मुसलमान आहेत आणि दहशतवाद्यांना तेथून मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जातो, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. तेथील घुसखोरांचा संबंध दहशतवाद्यांशी सरसकटपणे लावणे, हे स्पष्टपणे राजकारणच आहे. “डिजिटल इंडिया’च्या बाता मारणाऱ्या देशात साधी नागरिकांची सूचीही अचूकपणे बनवता येऊ नये आणि फक्त कुरघोडीचे राजकारण चालावे, हे दुर्दैवी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपवना धरण 100 टक्‍के भरले\nNext articleमहिलेची वीस लाखांची फसवणूक\nसाद-पडसाद: हरियाणातील लोकदलात यादवी\nसाद-पडसाद- राफेल विरुद्ध ऑगस्टा-वेस्टलॅंड : विकासकामांचे काय\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\nविविधा: कवी प्रदीप – ए मेरे वतन के लोगों\nप्रासंगिक: भूतानची टायगर नेस्ट मॉनेस्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/gesprachspartner", "date_download": "2018-12-12T01:37:25Z", "digest": "sha1:XNNTLZQYUENWZREDBNASK5RLPEGIIKK4", "length": 7582, "nlines": 134, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Gesprächspartner का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेजी | वीडियो | पर्यायकोश | स्कूल | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\nसाइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेजी वीडियो पर्यायकोश स्कूल अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी साइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nGesprächspartner का अंग्रेजी अनुवाद\nपुल्लिंग संज्ञा or स्त्रीलिंग संज्ञा\nउदाहरण वाक्य जिनमे Gesprächspartnerशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Gesprächspartner कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'G' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Gesprächspartner का अनुवाद से जर्मन से अंग्रेजी की परिभाषा\nbooer दिसंबर ०९, २०१८\nskin [sense] दिसंबर ०८, २०१८\nolumikiss दिसंबर ०७, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-12-12T01:42:34Z", "digest": "sha1:UWKHFS3AVS5YT64EG6T4XJPA5Y73CK2R", "length": 27245, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\n(-) Remove निजामपूर filter निजामपूर\nग्रामपंचायत (82) Apply ग्रामपंचायत filter\nग्रामविकास (38) Apply ग्रामविकास filter\nप्रशासन (38) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (35) Apply महाराष्ट्र filter\nजिल्हा परिषद (33) Apply जिल्हा परिषद filter\nनिवडणूक (22) Apply निवडणूक filter\nतहसीलदार (15) Apply तहसीलदार filter\nपंचायत समिती (15) Apply पंचायत समिती filter\nमहात्मा फुले (14) Apply महात्मा फुले filter\nराजकारण (14) Apply राजकारण filter\nप्रकाश पाटील (13) Apply प्रकाश पाटील filter\nसोलापूर (13) Apply सोलापूर filter\nस्पर्धा (12) Apply स्पर्धा filter\nमालेगाव (11) Apply मालेगाव filter\nनिजामपूर-जैताणे : गोवर-रुबेला लसीकरणास उदंड प्रतिसाद\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'कँडल मार्च\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे \"कँडल मार्च\"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे या��नी बाबासाहेबांच्या...\nमाळमाथ्यासह दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा : महावीर जैन\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात टाळाटाळ करीत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे...\nगावकऱ्यांतर्फे निवृत्त लष्करी जवानाचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रूणमळी (ता.साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान संदीप दादाजी पवार नुकतेच अठरा वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.18) सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या भव्य...\nअसेल दृष्टी तर दिसेल सृष्टी : पराग माळी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील संत सावता महाराज मंदिरात समता मेमोरियल फाउंडेशन (मुंबई), संत श्री. रणछोडदास आय हॉस्पिटल, वासदा (गुजरात) व खुडाणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 100 गरजू रुग्णांची नुकतीच मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. ...\nधुळे, साक्री तालुक्यातील 198 पोलिस पाटलांना नियुक्ती पत्र\nदेऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला. प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....\nगरजूंच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद \nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गोरगरीब, गरजूंना मोफत वस्त्रवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गरीब व...\nखानदेशात समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवडी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेश बागुल (जैताणे ता.साक्री), नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ (सोनवद ता.शहादा), जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश महाजन (टाकळी प्र. चाळीसगाव), तर कार्याध्यक्षपदी वसंत पाटील यांची रविवारी (ता.4) निवड...\nतनिष्का सदस्याच्या साखरपुड्यात तनिष्कांतर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह अनोखी वृक्ष भेट\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्का गटाच्या सदस्या वर्षा प्रकाश वानखेडे व अभियंता विजय देविदास भामरे (धुळे) यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोमवारी (ता.22) तनिष्कांतर्फे ग्रंथराज 'ज्ञानेश्वरी' या अध्यात्मिक ग्रंथाच्या पाच प्रतींसह वृक्षाचे...\nसमता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करण्याची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता...\nमाळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा : भारिपची मागणी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साक्री तालुका भारिप बहुजन महासंघाने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे...\nजैताणेत भिल्ल समाजबांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी...\nजैताणे ग्रामपंचायतीला आली दिवंगत सरपंचांची आठवण\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा...\nसरपंचपदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची काँग्रेसला मदत\nनिजामपूर-जैताणे (धुळे ) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार जाकीर तांबोळी यांनी केला आहे. काल झालेल्या विशेष सभेत सलीम पठाण यांनी अवघ्या एका मताने...\nचुरशीच्या लढतीत निजामपूरच्या सरपंचपदी सलीम पठाण विजयी\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत ज्येष्ठ सदस्य सलीम पठाण यांची 9 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. आज (ता.8) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड झाली. मंडळाधिकारी तथा निवडणूक...\nनिजामपूरला सरपंचपदासाठी मुस्लिम सदस्यांमध्ये 'कांटे की टक्कर.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीची सरपंच निवड सोमवारी (ता.8) बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत होणार असून निजामपूर भागाचे मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.चित्ते बैठकीच्या...\nजैताणेच्या उपसरपंचपदी नवल खैरनार बिनविरोध\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड झाली. सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही...\nजैताणे वीज उपकेंद्रात अग्नितांडव\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील 25 गावांचा समावेश असलेल्या जैताणे (ता.साक्री) येथील 33 केव्ही वीज उपकेंद्रात आज (ता.3) दुपारी साडेबाराच्या सुमारास विजेच्या अतिरिक्त भारामुळे शॉटसर्किट होऊन पॉवर केबलसह पाच मेगावॉट क्षमतेचे रोहित्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुमारे दीड कोटी...\nनिजामपूरला बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला....\nमुद्रांक शुल्कापोटी 21 महापालिकांना 331 कोटी\nसोलापूर : मुद्रांक शुल्कापोटी अधिभार म्हणून वसूल केलेले 331 कोटी 03 लाख 28 हजार 154 कोटी रुपये राज्यातील 21 महापालिकांना वितरित करण्यात आले आहेत. चार महापालिकांकडे जीवन प्राधिकरणाची थकबाकी किंवा यापूर्वी जादा रक्कम दिली गेल्याने त्यांची मंजूर रक्कम वळविण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कापोटी एक टक्‍क्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-12T01:11:45Z", "digest": "sha1:LYH3Y2VJ4OP4KVSV7AS5UTM2HNR3MWNM", "length": 9116, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "…आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome मनोरंजन …आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \n…आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \nमुंबई: बाॅलिवूडची अभिनेत्री सनी लिओन आता आई झाली आहे. सनी आणि तिचे पती डॅनियल वेबर या दोघांनी लातूरच्या एका 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलंय. सूत्रांनुसार, सनी आणि डॅनियलने या मुलीचं न��व ‘निशा’ ठेवलंय.\nबुधवारी सनीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सनी म्हणाली होती,”कोण जाणे कुठून तरी एक बाळ घेऊन येईन आणि तुम्ही विचाराल हे बाळं कुठून आलं”.\nती जसं म्हणाली तसं काहीसं झालंही. सनी आई झाल्याच्या बातमीने सगळेच शॉक झाले आहेत. सनीने केलेल्या वक्तव्यावरून ती सरोगसी करेल असा अनेकांनी अंदाज बांधला होता.\nसनीला मुलं खूप आवडतात. ती एकदा मीडियाशी बोलताना म्हणाली होती, “माझं लहान मुलांशी खूप पटतं, आम्ही वेड्यासारखे एकामेकांच्या जवळ येतो. नशिबात असेल तर एक दिवस मी आई होईन आणि त्यादिवशी मी देवाचे लक्ष लक्ष आभार मानेन.”\nविशेष म्हणजे मे महिन्यात सनी लिओन लातूरमध्ये एकाच जिमच्या उद्घाटनाला आली होती.\nसंविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद\nसोनु, तुला आरजेवर भरोसा नाय का\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, ��ुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-12T01:34:18Z", "digest": "sha1:PF4B36P4CY3ESENYJ76UUPMKBMNVWHWY", "length": 8941, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीमधील निर्णायक दिवसाची सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारत-इंग्लंड पहिल्या कसोटीमधील निर्णायक दिवसाची सुरुवात\nभारताला विजयासाठी हव्या आहेत ८४ धावा-\nभारत विरुद्ध इंग्लंड कसोटो मालिकेतील पहिली कसोटी निर्णायक टप्प्यावर आली आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताचा धावफलक ११०/५ असा आहे. विजयासाठी भारताला आणखी ८४ धावांची गरज आहे. तर इंग्लंडचे गोलंदाज फक्त ५ उत्तम चेंडूवर सामन्याचा निकाल लावू शकतात.\nकसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने जबरदस्त शतकी खेळी केली होती. तिसर्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. इंग्लडच्या सर्व खांद्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी परतीचा रस्ता दाखवला परंतु इंग्लंडच्या फलंदाजीचे शेपूट गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आहे. सॅम करन आणि राशीदने कडवा प्रतिकार केला आणि त्यांचा डाव १८० धावांवर आटोपाण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.\nभारतीय जलदगती गोलंदाजांनी जो करिष्मा करून दाखवला तो इंग्लिश गोलंदाज देखील करताहेत. त्यांनी देखील स्विंग गोलंदाजीची उत्तम प्रदर्शन करताना वरच्या फळीतील भारतीय फलंदाजांना बाद केले आहे.\nभारताचा संकटमोचक कर्णधार विराट कोहली पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील ठिय्या मांडून आहे आणि त्याने ४३ धावा केल्या आहेत. त्याला दिनेश कार्तिक १८ धावांवर खेळत उत्तम साथ देत आहे. चाहते कार्तिककडून आशिया स्पर्धेत केलेल्या विजयी खेळाप्रमाणे खेळी करावी म्हणून अशा लावून बसले आहेत.\nगोलंदाजांनी गाजवलेल्या तिसऱ्या दिवसानंतर आजचा खेळ जेव्हा चालू होईल तेव्हा पहिल्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे. विराट कोहली धावांचा पाठलाग करताना पुन्हा करिष्मा करतो का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव\nNext articleदंगल गर्ल थिरकली ‘दिलबर’ वर; व्हिडियो व्हायरल\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s01-point-shoot-digital-camera-silver-price-pNpMe.html", "date_download": "2018-12-12T01:32:30Z", "digest": "sha1:XP3IU7M7PG4OFC4JCBP5TAKGAT3IYN4U", "length": 19342, "nlines": 435, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डि���िटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरऍमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 7,450)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 22 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.3 - F9.9 (W)\nसेल्फ टाइमर Yes, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nसेन्सर सिझे 1/2.9 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे 2.5 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 720 pixels (HD)\nऑडिओ फॉरमॅट्स WAV, AAC Stereo\nइनबिल्ट मेमरी 7.3 GB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4097 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 635 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 262 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्०१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-12T01:27:01Z", "digest": "sha1:54R6E2W7YOVBPQ4BNJQHNPLKLXSFKLJK", "length": 7228, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "मार्कंडा मंदिर | m4marathi", "raw_content": "\nमार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. स��थपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे, बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.\nअत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. ‘मैथुन शिल्पे’ हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना ‘विदर्भाची काशी’ म्हणतात ते उगाच नाही.\nया मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती ‘आम्रपाली’ चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.\nमार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे.\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T00:39:02Z", "digest": "sha1:4NUPCOUIMS2KD7YFBILNZIRSS6VTF5ON", "length": 4644, "nlines": 80, "source_domain": "m4marathi.com", "title": "व्हेज मख्खनवाला | m4marathi", "raw_content": "\n१) अर्धी वाटी गाजराचे तुकडे\n२) अर्धी वाटी फरसबीचे तुकडे\n३) अर्धी वाटी वाटाणा , दोन चमचे लाल ग्रेव्ही\n४) अर्धी वाटी पनीरचे बारीक तुकडे\n५) थोडेसे काजूचे तुकडे , एक कांदा बारीक चिरलेला\n६) एक टेबल स्पून तूप , दोन ओल्या मिरच्या\n७) एक चमचा आले बारीक चिरलेले\n८) एक चमचा कसूरी मेथी , एक चमचा क्रीम\n९) थोडी हळद , मसाला , साखर\n१०) अर्धा चमचा मावा , मीठ .\n१) तुपात कांदा , मिरची , आले टाकून चांगले परतून घ्यावे . गाजर , फरसबी , वाटाणा उकडून घेऊन कांदयात टाकून परतून घ्यावे .\n२) थोडीशी हळद , अर्धा चमचा गरम मसाला , चवीनुसार साखर व मीठ टाकावे .\n३) दोन चमचे लाल ग्रेव्ही टाकावी . अर्धा चमचा कसूरी मेथी बारीक करून टाकावी . थोडे पाणी टाकून ढवळून घ्यावे .\n४) मावा टाकावा , क्रीम टाकून ढवळून घ्यावे . पनीरचे बरीक तुकडे , काजूचे तुकडे टाकून वरून कोथिंबीर टाकावी .\nकसूरी मेथी करण्याची पद्धत :-\n१) दोन जुडया मेथीच्या घेऊन त्याची फक्त पाने काढून घ्यावीत . पाने बारीक चिरून घरातच पंख्याखाली कागदावर मेथी पसरून ५ ते ६ दिवस सुकवावी .\n२) मेथी चांगली सुकून कुरकुरीत झाली की बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी . मेथी घरात सुकवल्याने मेथीचा रंग हिरवाच राहतो . फ्रीजमध्ये ठेवल्यास ती वर्षभर टिकते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-muncipal-corporation-bank-150-caroore-cash-pending-155348", "date_download": "2018-12-12T01:37:25Z", "digest": "sha1:3IX3J5U66N2XFMWPOAUEZ7L2DSKOYRA5", "length": 18311, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon muncipal corporation bank 150 caroore cash pending मनपा'च्या 81 बॅंक खात्यांत दीडशे कोटी पडून | eSakal", "raw_content": "\nमनपा'च्या 81 बॅंक खात्यांत दीडशे कोटी पडून\nरविवार, 18 नोव्हेंबर 2018\nजळगाव : \"हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे.\nजळगाव : \"हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे.\nस्थायी समितीच्या सभेत अग्निशमन विभागाला डीपीसी मंजूर सत्तर लाख रुपयांचा निधी \"मनपा'कडे येऊन महिना होऊनही त्याचा विनियोग झाला नसल्याचे समोर आले होते. याबाबत आज उपमहापौर डॉ. आश्‍विन सोनवणेंनी आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेच्या विविध बॅंकांच्या खात्यात किती शिल्लक आहे. तसेच शासनाकडून आलेल्या निधीचा कसा विनियोग करण्यात आला आहे, याची माहिती विचारली आहे. त्यानुसार \"मनपा'च्या अर्थ विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही शिल्लक रकमेची आकडेवारी समोर आली आहे.\nगाळेभाडे जमाखर्च रकमेची माहिती द्या ः उपमहापौर\n\"मनपा'च्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांना दिलेल्या गाळेभाड्यांचे बिल दिले होते. गाळेधारकांनी बिलापोटी काही रक्कम भरली होती. यातून बावीस कोटी रुपये जमा झाले होते. याबाबत हा पैसा केवळ \"हुडको'च्या कर्जफेडीत वापरण्याबाबत ठरावही झाला होता. परंतु हा जमा निधीतून वीजबिल, वाहन दुरुस्ती, शिक्षकांचे वेतन, कर्मचारी वेतन, भूसंपादन, पगार कपात, कर्मचाऱ्यांचे पगार आदी बांधकाम आदी कामांसाठी खर्च केल्याने 22 कोटींतून केवळ 18 लाख रुपये आता शिल्लक आहे. याबाबत उपमहापौरांनी सविस्तर खर्च झालेल्या कामांची माहिती मागविली आहे.\nवित्त आयोगाचे निधी पडून\nउपमहापौरांना देण्यात आलेल्या बॅंक खात्यांच्या आकडेवारीत गेल्या अनेक वर्षांपासून निधी खर्च झाला नसल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने 10, 11, 12, 13 व्या वित्त आयोगाचे सुमारे 23 कोटी आणि 14 चौदाव्या वित्त आयोगाचे, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, विद्युत घरपट्टी विभागाच्या कामांसाठी 38 कोटी 85 लाख 61 हजार 269 निधी पडून आहे.\nया मुख्य विभागांचे निधी पडून\nअमृत योजनेचे सुमारे 25 कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच एक कोटीपेक्षा अधिक निधी निवडणुकीचा शिल्लक आहे. नगररचना प्रिमियम खात्यातही दोन कोटी 25 लाखांचा निधी, शहरी एकात्मिक गृहनिर्माण योजनेचा एक कोटी चाळीस लाख आणि आग सुरक्षा निधीतून अग्निशमन वि��ागाला मिळालेल्या निधीपैकी एक कोटी 81 लाख रुपये, विकासकामे योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागाला दिलेले तीस कोटी 98 लाख निधी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बांधकाम विभागाकडे एक कोटी 26 लाख, दलितवस्ती सुधारणा बांधकाम योजनेतून प्राप्त निधीतून बांधकाम विभागाकडे तीन कोटी 16 लाखांचा निधी पडून आहे.\nमहापालिकेवर कर्जाचा डोंगर असल्याने शहरात विकासकामे करता येत नसल्याने वेळोवेळी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडून सांगितले जात आहे. परंतु \"मनपा'च्या विविध बॅंक खात्यांत विविध कामांचे तब्बल दीडशे कोटी रुपये पडून असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे \"मनपा'तील अधिकाऱ्यांकडून विकासकामांसाठी निधी असून अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव व गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.\nआमदार, खासदारांचा निधी पडून\nमाजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मनीष जैन, माजी खासदार ईश्‍वरलाल जैन, खासदार ए. टी. पाटील, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, माजी खासदार विजय दर्डा यांनी विकासकामांसाठी दिलेल्या सुमारे बारा कोटींचा निधी हा खर्च केला नसल्याचे समोर येत आहे.\n- \"मनपा'ची आठ बॅंकांमध्ये खाती\n- विविध प्रकारच्या निधीसाठी 81 खाती\n- बॅंकेत एकूण दीडशे कोटी रुपये जमा\n- आमदार, खासदारांचे बारा कोटी रुपये पडून\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला\nधुळ्यात विजयाची अखंड श्रृंखला धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. धुळे महापालिकेतील विजय...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई योजना कोलमडणार\nउंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी...\nमुंबईत विमानाला स्लॉटबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा\nजळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या \"ट्रु जेट' कंपनीला...\nमंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील\nजळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-12-12T00:40:19Z", "digest": "sha1:RCDBB267RBBNHPPR7J3IVWWGX26ZN4FH", "length": 9616, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "परिणीती चोप्राचा हॉट अंदाज | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome मनोरंजन परिणीती चोप्राचा हॉट अंदाज\nपरिणीती चोप्राचा हॉट अंदाज\nबॉलीवुडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सुटीचा आनंद घेण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियात असून येथे केलेल्या फोटोशूटमुळे ती सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. येथील काही फोटो परिणीतीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात परिणीती बिकनीमध्ये दिसून येते.\nपरिणीति चोप्राने नुकतेच “नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करत सुटी साजरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. येथील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनारी ती खूप आनंद लुटत आहे. येथील निळा समुद्रकिनारी तिने बिकनीमधील हॉट लुकमध्ये फोटोशूट केले आहे. या ठिकाणी ती स्कूबा डायविंग करतानाही दिसून येते. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांकडून तिला भरभरून लाईकस्‌ मिळत आहेत.\nदरम्यान, परिणीती नुकतीच एका स्विमवियर ब्रॅडची ब्रॅड ऍम्बेसडर बनली आहे. परीने यापूर्वीचा समुद्रकिनाऱ्यावरीलही एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर करताना परीने ऑस्ट्रेलियातील निसर्ग सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. तसेच परिणीती अनेकवेळा सुटी साजरी करण्यासाठी विदेशात गेलेली आहे. तिला ठिकठिकाणी फिरण्याचा छंद आहे.\nराज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव\nसोनम-आनंदच्या लग्नाची पत्रिका व्हायरल\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/1134/Medical-Councils", "date_download": "2018-12-12T00:17:09Z", "digest": "sha1:URZHYAKWRGR2OQWOY36Z3H5SWVTZ6S7H", "length": 2329, "nlines": 49, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nतुम्ही आता येथे आहात :\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: १८-११-२०१६ | एकूण दर्शक: ५४०१६ | आजचे दर्शक: १८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-milk-collection-close-warning-75521", "date_download": "2018-12-12T01:12:00Z", "digest": "sha1:BGIM462QCKJCPTIBXOZKXO5WE22DAAN3", "length": 11943, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news milk collection close warning सोलापूर जिल्हा दूध संघाचा दूध संकलन बंदचा इशारा | eSakal", "raw_content": "\nसोलापूर जिल्हा दूध संघाचा दूध संकलन बंदचा इशारा\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nसोलापूर - जिल्हा दूध संघाकडे असलेल्या अतिरिक्त दुधाची खरेदी सरकारने योग्य दरात करावी. सरकारने ते न केल्यास जिल्हा दूध संघाला एकवेळचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.\nसोलापूर - जिल्हा दूध संघाकडे असलेल्या अतिरिक्त दुधाची खरेदी सरकारने योग्य दरात करावी. सरकारने ते न केल्यास जिल्हा दूध संघाला एकवेळचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.\nपरिचारक म्हणाले, की सरकारने निश्‍चित केलेला 27 रुपये प्रतिलिटर इतका खरेदीदर संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात आहे; मात्र खासगी दूध संघाकडून 22 रुपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाची खरेदी होत आहे. जिल्हा दूध संघाला प्रतिलिटर पाच रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाकडे अतिरिक्त होणारे दूध सरकारने योग्य दरात खरेदी करावे, याबाबतचे पत्र दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना दिले आहे.\nजिल्हा दूध संघ दररोज एक लाख 10 हजार लिटर दुधाचे संकलन करतो. त्यापैकी जवळपास 50 हजार लिटर दुधाचे पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. उर्वरित शिल्लक राहिलेले अतिरिक्त दूध खूपच कमी किमतीने विकावे लागते. जिल्हा दूध संघाकडे अतिरिक्त झालेले दूध सरकारने खरेदी केल्याशिवाय आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही, अशी अपेक्षा परिचारक यांनी व्यक्त केली.\nआटपाडी : डाळींब शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी\nआटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nगोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ\nसोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...\nसोलापूर - विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकांना आता पीएच.डी. बंधनकारक केली आहे. विद्यापीठ अनुदान...\nदुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nमोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2018-12-12T00:48:53Z", "digest": "sha1:VPHFRA24NPDPFP6CKU5LAWTJ6QTKZDGE", "length": 9826, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "युक्रेनमध्ये लष्करी दारूगोळा कोठारांत स्फोटानंतर 12,000 जणांचे स्थलांतर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news युक्रेनमध्ये लष्करी दारूगोळा कोठारांत स्फोटानंतर 12,000 जणांचे स्थलांतर\nयुक्रेनमध्ये लष्करी दारूगोळा कोठारांत स्फोटानंतर 12,000 जणांचे स्थलांतर\nइंचिया (युक्रेन)- युक्रेनच्या इच्नीय येथील लष्करी दारूगोळा कोठारांना लागलेल्या आगीनंतर जवळपासच्या 38 गावांमधील 10,000 पेक्षा अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजधानी कीव पासून सुमारे 100 किमी अंतरावरील इच्नीय येथील कोठारात पहाटे साडेतीनच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली, त्यानंतर आणखी तीन स्फोट झाले. ही घातपाताची शक्‍यता असल्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे.\nसुमारे 700 हेक्‍टर क्षेत्रफळात पसरलेल्या या कोठारांमध्ये 88,000 टनापेक्षा अधिक दारूगोळ्याचा साठा करण्यात आलेला आहे. कोठारातील शक्तिशाली स्फोटानंतर हादऱ्यामुळे जवळपासच्या गावांतील घरांच्या दारेखिडक्‍या मोडून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.\nदारूगोळा कोठारातील स्फोट आणि आगीनंतर इच्नीया सभोवतीचा 30 किमीचा हवाई परिसर बंद करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे रेल्वे आणि सडक वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्फोटानंतर युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को य��ंनी आपल्या वरिष्ट अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. पंतप्रधान आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.\nपाकिस्तानला 48 अत्याधुनिक ड्रोन देण्याचा चीनचा निर्णय\nसर्वोच्च न्यायालयाने मागवली राफेल कराराची माहिती\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/MembersLogin.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:42Z", "digest": "sha1:AGZFHFEKX2SOKJRCDIIUWZVHZI7YALMJ", "length": 3962, "nlines": 49, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nखास सभासदांच्या सोयीसाठी आम्ही हे सदर सुरु करित आहोत. प्रत्येक सभासदास वेबसाईट च्या माध्यमातून पुस्तक देवघेव करता यावी यासाठी या पेजचा वापर होऊ शकतो. प्रत्येक सभासदास एकमेव सभासद क्रमांक दिला जातो. तुमचा एकमेव सभासद क्रमांक तुमच्या खात्याचा युजर नेम असेल. तुमच्या वाचनालयात नोंद असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुमचा परवलीचा शब्द (पासवर्ड) मिळाला असेल. तुम्हास मिळालेला पासवर्ड वापरून प्रवेश करा.\nजर हा आपला प्रथम प्रवेश असेल तर आपणास पासवर्ड बदल करावा लागेल. जर आपण सुरुवातीचा पासवर्ड बदलला असेल तर आपण पुस्तकांची देवघेव करू शकता.\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/whatsapp-communication-marriage-relation-116355", "date_download": "2018-12-12T01:38:18Z", "digest": "sha1:IIWUM647AZFQ2R5OTA2NPWPODXYNCZY3", "length": 14672, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "whatsapp communication marriage relation व्हॉट्‌सॲप संवादामधून जुळताहेत रेशीमगाठी | eSakal", "raw_content": "\nव्हॉट्‌सॲप संवादामधून जुळताहेत रेशीमगाठी\nमंगळवार, 15 मे 2018\nपिंपरी - व्हॉट्‌सॲप वापराचा सकारात्मक, नकारात्मक ऊहापोह कायमच होत असतो. मात्र, मातंग समाजातील काहींनी लग्नासाठी स्थळाच्या शोधात असलेल्या पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले असून, त्या माध्यमातून अनेकांच्या रेशीमगाठी जुळत आहेत.\nपिंपरी - व्हॉट्‌सॲप वापराचा सकारात्मक, नकारात्मक ऊहापोह कायमच होत असतो. मात्र, मातंग समाजातील काहींनी लग्नासाठी स्थळाच्या शोधात असलेल्या पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले असून, त्या माध्यमातून अनेकांच्या रेशीमगाठी जुळत आहेत.\nपाल्यांचे लग्न जमवणे हा पालकांसाठी मोठा जिवाळ्याचा विषय असतो. आपल्याच समाजातील चांगले स्थळ शोधण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. एखादे लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रमात पाहुण्याच्या भेटी होतात. त्या वेळी वधू-वरांबाबत ओळख होते. यासाठी लांबच्या कार्यालाही पालकांना हजेरी लावावी लागते. शहरी भागात वधू-वर सूचक मंडळ, संस्थांमध्ये वधू-वरांची नोंदणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे संबंधित संस्था स्थळे दाखवतात. मात्र, अशा संस्थांच्या फी मोठी असतात. तर अनेकदा या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच समा��ातील उच्च शिक्षितांची संख्या वाढत असताना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार शोधणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अशा लग्न स्थळांच्या शोधात असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय भिसे व मनोज कांबळे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉट्‌सॲपचा ग्रुप तयार केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सुमारे पाच हजार लोक अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आले आहेत.\nया ग्रुपवर संबंधितांचा बायोडाटा व फोटो पाहण्यास मिळत असल्याने अपेक्षेप्रमाणे जोडीदार शोधणे सहज सोपे झाले आहे. व्हॉट्‌सॲपच्या कोणत्याही ग्रुपवर अनावश्‍यक मेसेजचा त्रास असतो. मात्र, असे अनावश्‍यक मेसेज टाकणाऱ्यांना ग्रुपमधून बाहेर केले जात असल्याने तो त्रास होत नाही, असे भगवान गैरागर यांनी सांगितले.\nग्रुप ॲडमिनने बायोडाटासाठी विशिष्ट नमुना तयार केला असून, त्यात शौचालय असल्याचा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे वराच्या घरी शौचालय आहे का, याची माहितीही मिळत असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले.\nमातंग समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी असून, त्यात विविध संस्थांमार्फत घेतल्या जाणाऱ्या वधू-वर मेळाव्यात पैसे मोजावे लागतात. त्यामुळे वेळ, पैशाची बचत व्हावी व मोफत चांगला जोडीदार शोधता यावा, यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.\n- प्रा. धनंजय भिसे\nग्रुपच्या माध्यमातून अनेक शिक्षित-उच्चशिक्षितांची मोबाईलमध्ये माहिती पाहता येते. फसवणूक होण्याचा धोका नसल्याने पालकांना चांगले स्थळ शोधणे सोपे होत आहे.\nप्रियकराच्या मदतीने पतीचा खून\nनागपूर : प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत...\nलग्नाच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला विराटसोबतचा 'तो' व्हिडिओ\nनवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील...\n‘त्या’ व्हीआयपी लग्नाची अधुरी कहाणी\nबारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह...\nपैशांसाठी विवाहितेला ठेवले उपाशी\nपिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणण्या��्या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याची घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली...\nलग्नानंतर अडीच महिन्यांतच पतीची रेल्वेखाली आत्महत्या\nऔरंगाबाद - लग्नाला जेमतेम अडीच महिने झाले असताना पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 11 नोव्हेंबरला घडली होती. दरम्यान, आत्महत्येपूर्वी...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mcadc.in/gallery", "date_download": "2018-12-12T01:15:07Z", "digest": "sha1:C7QIJZYXSF7XFEDYWMVGEUL7FQV37XKZ", "length": 2213, "nlines": 54, "source_domain": "mcadc.in", "title": "MCADC - Gallery", "raw_content": "\nमहाराष्ट्र कॉम्प्युटर अँड अकॅडेमिक डेव्हलपमेंट सेंटर (MCADC) ची २००० ला स्थापना करून सर्व प्रथम राज्यातील टाइपराइटिंग संस्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संगणक अभ्यासक्रम राबविले .केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कराळे सर यांनी हा उपक्रम राबवत असतानाच , MSCEIA या राज्यातील टंकलेखन लघुलेखन संस्थांच्या शिखर संघटनेचे अध्यक्षपदावर विराजमान होऊन २००७ ते २०१८ या कालावधीत संपूर्ण राज्यात टंकलेखन , लघुलेखन अभ्यासक्रमात अनेक बदल घडत असताना पारंपरिक मॅन्युअल टंकलेखनास संगणकाची जोड देण्याचे काम २०११ ला हाती घेऊन २०१८ ला पूर्णत्वास नेले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-12T01:04:42Z", "digest": "sha1:UVWECXL3EK2BTP73MN23YNYSA5QOX24K", "length": 11526, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फेसबुकवरील आभासी सुंदरीच्या प्रेमाचा विळखा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफेसबुकवरील आभासी सुंदरीच्या प्���ेमाचा विळखा\nअनेकांना लाखोंचा गंडा : उच्च शिक्षीत, उच्च पदस्थ, ज्येष्ठही फेसबुक फ्रेंडचे बळी\nपुणे – फेसबुकच्या माध्यमातून अनेक आभासी मित्र-मैत्रीणी जोडले जातात. यातील काहींचे अस्तित्व हे प्रत्यक्षात प्रोफाईल प्रमाणे नसते. एखाद्या सुंदर तरुणीचे किंवा महिलेचे प्रोफाईल बनवून प्रत्यक्षात मात्र चॅट करणारा एखादा पुरुषही असू शकतो. मात्र, आभासी मैत्रीणीच्या प्रेमात पडलेल्यांना त्याची जाणीवही नसते.\nप्रत्यक्षातील मित्राला गरजेला हजार रुपयांचीही मदत न करणारे मात्र आभासी मैत्रीणीसाठी काही लाखो रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यास तयार होतात. याप्रकारे अगदी 30 ते 80 लाखांपर्यंतचा गंडा पडलेली अनेक उदाहरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये उच्च शिक्षीत, उच्च पदस्थ आणि ज्येष्ठ नागरिकही आभासी फेसबूक फ्रेंडचे बळी पडले आहेत. यातील काहींना तर बॅंकेतील सर्व रक्‍कम इतकेच नव्हे तर मुदत ठेवी मोडूनही ऑनलाइन पैसे वर्ग केले आहेत.\nमागील काही वर्षांत फसवणूक करण्याची ही नवी मोडत चर्चेत आली आहे. याप्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यासंदर्भात अनेक माध्यमांत छापूनही आले आहे. तर, दुसरीकडे सायबर क्राईम सेलकडून अनेकदा जनजागृतीही झाली आहे. मात्र, तरीही शिकले सवरलेले फेसबुक फ्रेंडवर नको तितका विश्‍वास ठेऊन आयुष्य भराची कमाई गभावून बसले आहेत. याप्रकारे फसवणूक करणारे अनेकदा परदेशात बसलेले असतात. त्यामुळे त्यांना जेरबंद करणे आणि रक्‍कम रिकव्हर करणे जवळपास अशक्‍यच असते.\nफेसबुकवर एखादी परदेशी तरुणी प्रथम फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर सातत्याने चॅट करून समोरच्या व्यक्तीचा विश्‍वास संपादन करते. विश्‍वास संपादन केल्यानंतर परदेशातून एखादे महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगण्यात येते. थोड्याच दिवसांत दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम ऑफीसर बोलत असल्याचे सांगण्यात येते. परदेशातून महागडे गिफ्ट आले असून त्याची कस्टम ड्युटी आणि इतर कर भरण्यासाठी वेगवेगळे बॅंक खाते क्रमांक दिले जातात. सातत्याने वेगवेगळी कारणे सांगत त्यावर पैसे भरण्यास सांगितले जातात. याप्रकारे अगदी एक ते वीस लाख रुपयांपर्यंत पैसे भरून फसवणूक झालेल्या व्यक्ती आहेत. तर दुसऱ्या पद्धतीने फेसबुकवर मैत्री झाल्यावर भारतात जागेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असल्याचे भास���ले जाते. यानंतर परदेशातून भारतात जागा पहाण्यासाठी येत असल्याचे सांगत फ्लाईटच्या तिकीटांची छायाचित्रे व्हॉटस अॅप/फेसबुकवर पाठवली जातात. दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम ऑफिसरचा फोन येतो. तुमच्या मित्राला एअरपोर्टवर पकडण्यात आले असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि महागड्या भेटवस्तू असल्याचे सांगण्यात येते. त्या सोडवण्यासाठी वेगवगेळ्या प्रकारचे कर तसेच संबंधिताला दिल्ली एअरपोर्टवरून पुण्यात येण्यासाठी विमानाचे तिकीट यासाठी पैशांची ऑनलाइन पद्धतीने मागणी करण्यात येते. याप्रकारेही अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे. एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने तर जवळपास 80 लाख रुपये याप्रकारे गमावले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजीएसटी अधिक्षकासह पोलिसाला मारहाण\nNext articleफेरलिलावात तीनच गाळ्यांचा लिलाव\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-12T00:39:04Z", "digest": "sha1:T6ZRQWOZKOVS7G5L7OHM5E2CY24XNUAC", "length": 6838, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“रेकॉल्ड थर्मो’चे आंदोलन चिघळण्याची चिन्हे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“रेकॉल्ड थर्मो’चे आंदोलन चिघळण्याची चिन्हे\nमहाळुंगे इंगळे-वॉटर हिटर क्षेत्रातील अग्रगण्य व प्रख्यात असलेल्या खराबवाडी येथील रेकॉल्ड थर्मो या कंपनीतील कायम 100 कामगारांना कसलीच पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी काढून टाकण्याचा विचित्र प्रक्रार घडला आहे. त्यामुळे कंपनी विरोधात कामगारांनी 1 नोव्हेंबरपासून कंपनी प्रवेशद्वारावर रात्रंदिवस सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज (मंगळवारी) म्हणजेच 27व्या दिवशीही सुरुच ठेवण्यात आले आहे. कंपनीतील कामगारांचे कुटुंबीय व त्यांची मुलेही या आंदोलनात सहभागी झाल्याने हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची चिन्हे गडद झाली आहेत.कंपनीचे उत्पादन व यंत्र कालबाह्य ���ाल्याचे आणि कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करत कंपनीला टाळे ठोकल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कळविले आहे. रेकॉल्ड कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप दगडे, सरचिटणीस स्वप्नील बारमुख, उपाध्यक्ष संतोष घुले, सतीश येडे, नितीन सुतार, अजय मनसुख आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेल्या 27 दिवसांपासून सुरुच ठेवण्यात आले आहे. दरम्यापन, कंपनीने अचानक उत्पादन प्रक्रिया घेण्याचे बंद करून कामगारांना थेट घरचा रस्ता दाखविल्याने कामगार वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, आक्रमक झालेल्या कामगार संघटनांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी\nNext articleवाईत अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोजर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/banks-outstanding-loans-are-in-the-era-of-congress-amit-shah/", "date_download": "2018-12-12T01:07:36Z", "digest": "sha1:XNTM7TPILXNMLEIJYTLS33ROWAFUZNL5", "length": 8430, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅंकांची थकित कर्जे कॉंग्रेसच्याच काळातील- अमित शहा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॅंकांची थकित कर्जे कॉंग्रेसच्याच काळातील- अमित शहा\nभाजप अध्यक्ष अमित शहांनी केले राहुल गांधींना लक्ष्य\nजयपुर: निवडणूक प्रचार काळात बॅंकांच्या थकित कर्जाचा विषय उपस्थित केल्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात थकित कर्जे असतील तर ती कॉंग्रेस सरकारचीच देन आहे. कॉंग्रेसने भ्रष्ट मार्गाने दिलेली कर्जे बुडित ठरली असून ही कर्जे मोदींच्या सरकारने दिलेली नाहीत. कॉंग्रेसच्या गैरकृत्यांमुळेच बॅंकांची स्थिती वाईट झाली असल्याचे खापरही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले. ते आज येथे नागौर जिल्ह्यातील कुचमन गावातील प्रचार सभेत बोलत होते.\nबॅंकांची कर्ज मंजुर केल्याबद्दल नेहरू गांधी कुटुंबातील व्यक्तींना तसेच त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळत होते. ज्या कंपन्यांना कर्जे वितरीत केली गेली त्यांच्याकडून मिळालेल्या कर्जाच्या आधारेच रॉबर्ट वढेरा यांनी बिकानेर मध्ये दीडशे हेक्‍टर जमीन खरेदी केली आहे आता त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिले पाहिजे.\nविजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनाही कॉंग्रेस सरकारच्या काळातच कर्जे दिली गेली असे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना ते भारतातच राहात होते कारण त्यांना या सरकारकडून कारवाई होण्याची भीती नव्हती पण केंद्रात मोदींचे सरकार आल्यावर मात्र कारवाईच्या भीतीने ते या देशातून पळून गेले असा आरोप त्यांनी केला. या कर्जेबुडव्या लोकांकडून प्रत्येक रूपया वसुल केला जाईल असा निर्धारही शहा यांनी यावेळी व्यक्‍त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग : एनएच वुल्वस संघाचा सलग तिसरा विजय\nNext articleमोदींनी पंतप्रधान झाल्याबद्दल घटनेला श्रेय द्यायला हवे होते – शिंदे\nतेलंगणात टीआरएसने राखला गड\nराजस्थानातील 19 पैकी 13 मंत्र्यांचा पराभव\nकोणाशीही निवडणुक पुर्व आघाडी करणार नाही : ओमर अब्दुल्ला\nगुजरात निवडणुकीनंतर भाजप सावरूच शकला नाही : गहलोत\nभाजपचा पुढील रस्ता बनला खडतर\nदिल्लीबाहेर प्रभाव पाडण्यात आपला पुन्हा अपयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/site/Information/sitemap.aspx", "date_download": "2018-12-12T00:58:45Z", "digest": "sha1:AX2T2ZC6M5SL63PBNIXMRMSK3KPVFQGV", "length": 4567, "nlines": 96, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "Toggle navigation", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन\nमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी\nमहाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद\nमहाराष्ट्र राज्य दंत परिषद\nमहाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: ०९-१०-२०१८ | एकूण दर्शक: ५४०१९ | आजचे दर्शक: २१", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://transposh.org/mr/version-024-welcome-wordpress-28/", "date_download": "2018-12-12T01:33:40Z", "digest": "sha1:V533A6G6KW363TTCDO4SLKKMABY34H63", "length": 8174, "nlines": 80, "source_domain": "transposh.org", "title": "आवृत्ती 0.2.4 – वर्डप्रेस स्वागत 2.8!", "raw_content": "transposh.org WordPress प्लगइन शोकेस आणि समर्थन साइट\nआवृत्ती 0.2.4 – वर्डप्रेस स्वागत 2.8\nजून महिना 9, 2009 द्वारा ऑफर 5 टिप्पण्या\nया नविन प्रकाशन नवीन वर्डप्रेस च्या येणारा प्रकाशन स्वागत 2.8. या प्रकाशन तळाशी वैशिष्ट्य येथे स्क्रिप्टस् करीता समर्थन समाविष्टीत 2.8 आपल्या पृष्ठे जलद लोड आणि Yahoo च्या Yslow सह उच्च स्कोअर प्राप्त करण्यासाठी सक्षम करेल. तसेच बग निर्धारण टन देखील समाविष्टीत, सर्वात लक्षणीय काम नाही थीम यासाठी आहे आणि आम्ही आभार इच्छित कार्ल मला योग्य दिशा करण्यासाठी दिशेला त्याच्या मदतीसाठी. आम्ही याबद्दल आभार मानू इच्छितो ध्वनीग्राहक यंत्र योग्यपणे कार्य पासून इतिहास आणि आकडेवारी प्रतिबंधित जे प्रिफिक्सकरीता समस्या डीबग त्याच्या मदतीसाठी. हेही लक्षात घ्या करण्यासाठी परदेशी भाषा RSS फीड आता काम पाहिजे आहे.\nया प्रकाशन आनंद घ्याल – आणि म्हणून नेहमी – आम्ही आपली मते सुनावणी आनंद\nअंतर्गत दाखल: प्रकाशन घोषणा सह टॅग केले: किरकोळ, सोडा, RSS, वर्डप्रेस 2.8, वर्डप्रेस प्लगइन\nजून महिना 11, 2009 वेग 4:41 वर\nजून महिना 17, 2009 वेग 9:08 वर\nजून महिना 17, 2009 वेग 9:09 वर\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nवर्तमान तुम्ही @ R *\nहे क्षेत्र रिक्त सोडा\nमुलभूत भाषा सेट करा\nआम्ही आमच्या प्रायोजक याबद्दल आभार मानू इच्छितो\nकनेक्ट कलेक्टर्स: नाणी, स्टॅम्प आणि अधिक\nजस्टीन हॅव्र रिअल इस्टेट\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [c4740c0]: होय, आम्ही बदल खूप Yandex प्रॉक्सी काउंटर रीसेट करावा. डिसेंबर महिना 5, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [2fb9f69]: वर्डप्रेस 5 सामग्री पोस्ट करण्यासाठी डब्ल्यू.पी-json वापर, आम्ही प्रयत्न करू नये ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [0654829]: कृपया PHP 7.2 नापसंत create_function, त्यामुळे या आता एक निनावी आहे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [7144464]: कृपया PHP 7.3 एक निराळा दृष्टिकोन आहे - preg सूत्रांचे मध्ये एका जातीचा मासा, त्यामुळे ... नोव्हेंबर महिना 23, 2018\ntransposh-वर्डप्रेस मध्ये Changeset [d4911aa]: Bing तेलगू जोडले नोव्हेंबर महिना 23, 2018\n@ Transposh अनुसरण करा\nऑफर वर आवृत्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nFabio वर आवृ���्ती 1.0.3 – का आपण मला एक संदेश पाठवू नका\nऑफर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nव्यापक महासागर वर आवृत्ती 1.0.0 – वेळ आली आहे\nविद्युत वर आवृत्ती 1.0.2 – आपण कुठे आहेत मला सांग मी त्या…\n0.7 APC बॅकअप सेवा Bing (MSN) दुभाष्या वाढदिवस बग बग फिक्स नियंत्रण केंद्र CSS sprites दान अनुवाद देणग्या eaccelarator Facebook बनावट मुलाखती ध्वज sprites gettext Google-XML-साइटमॅप Google Translate ची मुलाखत घेणे घेणे मोठा किरकोळ अधिक भाषांमध्ये पार्सर सोडा replytocom RSS शोध शोध securityfix एसइओ सामाजिक गति सुधारणा प्रारंभ trac, किलबिलाट UI व्हिडिओ विजेट wordpress.org वर्डप्रेस 2.8 वर्डप्रेस 2.9 वर्डप्रेस 3.0 वर्डप्रेस प्लगइन WP-सुपर कॅशे xcache\nद्वारा डिझाईन LPK स्टुडिओ\nनोंदी (माझे) आणि टिप्पण्या (माझे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://veerangana2025.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-12T00:55:51Z", "digest": "sha1:6KYHOBWH743FBMLVKRE3WQ34BIY4ARDJ", "length": 4232, "nlines": 99, "source_domain": "veerangana2025.blogspot.com", "title": "Veerangana: अष्टमीचा होम", "raw_content": "\nआजच्या अष्टमीच्या शुभ दिवशी आपल्याला घरी पुढील प्रमाणे यज्ञ करायचा आहे.\nसाहित्य: तांदूळ, ताम्हण, कापूर.\nपूजाविधी: प्रथम तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेऊन त्यात २,३ मुठी तांदूळ पसरावेत.\nनंतर त्यावर ८ कापराच्या वड्या ८ दिशांना मांडाव्यात (ठेवाव्यात) व एक कापूर मध्यभागी ठेवावा व प्रथम तो प्रज्वलित करावा व\nपुढील जप (२७, ५४, १०८) वेळा म्हणावा.\n१. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके\nशरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ||\n२. ओम श्री आदिमाता नमो नम: ||\n३. ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम: ||\n४. ओम श्री आल्हादीने नन्दाये संधीन्ये नमो नम: ||\n५. ओम नमो विश्वम्भरा (आपल्या कुलदेवतेचा मंत्र) श्री गुणसरिता नमो नम: ||\nप्रत्येक वेळी एकेक कापूर ताम्हनाच्या मधोमध अग्नीत टाकणे. जप संपेपर्यंत अग्नी शांत होऊ देऊ नये.\nजप संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घालणे.\nमग ताम्हण हळू उचलून बाजूला करणे व स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हनात ठेवणे.\nते तांदूळ दसऱ्यापर्यंत देव्हाऱ्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/navi-mumbai/furious-fire-turbhe-midc-chemical-company/", "date_download": "2018-12-12T02:00:35Z", "digest": "sha1:OGD63IMI7WQFBJKDD2ARPVQFUZ6MCXRU", "length": 20118, "nlines": 302, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १२ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' म��लिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nतुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागली भीषण आग\nनवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत अग्नितांडव\nअग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न\nMechemco Resins Pvt Ltd या केमिकल कंपनीमध्ये लागली आग\nमंगळवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती\nआगीमध्ये परिसरातील स्कूटर जळून खाक\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nनिखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी\nसलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो\n‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nचेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली\nगौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nस्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे\nशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर\nWinter Hair Care : चमकदार केस हवे आहेत, वाचा या टीप्स\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140314000448/view", "date_download": "2018-12-12T01:47:57Z", "digest": "sha1:ZYEKZRM3CDV4YPPEAJK52GORACU3UG4Y", "length": 10201, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री वेंकटेश्वर - पदे १४१ ते १५०", "raw_content": "\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर|\nपदे १४१ ते १५०\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१०\nपदे २११ ते २२३\nश्री वेंकटेश्वर - पदे १४१ ते १५०\nश्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.\nपदे १४१ ते १५०\n तीस अध्याय केले कथन \nते विस्तारें वर्णिता जाण ग्रंथ गहन वाढेल ॥१.१९॥\n जो व्यापक सर्वांच्या ॥११.२३४॥\n श्रोतीं आवडी ठेविजे येथ \nतेलंगा राजा नाहे, देव बालाजी ॥\nतेलंग्याला शाकाव्रत, देवा की बालाजीला ॥\nनिवेद खिरीचा, राजा जेवतो गिरीचा \nघरीं पाहुणा गिरीचा, देव बालाजी ॥\n देवा ग बालाजीला ॥\n गोविंद गोविंद म ( म्ह ) नावं \nनऊ लाका(खां) ची पायरी \nचला ग जाऊ पाहू \n देवा ग बालाजीचा ॥\n देवा या बालाजीचा ॥\nआधी जेवे माझ्या घरीं \n देवा या बालाजीची ॥\nदेव मोठा नाटकी झाला,\nलक्ष्मी गेली रुसूनी म्हणुनी \nचैन नसे की जीवाला \nम्हणुनी वारुळीं गुप्तचि झाला ॥१॥\nलक्ष्मी पद्मावती हो झाली \nतिजसाठी वेडा झाला ॥२॥\nकुबेरापाशी धन तो घेतो \nगजराने लग्नहि केला ॥३॥\nभीवरेच्या तटीं उभा जो विठ्ठल\nत्याचेपुढें दास पुंडलीक उभा\nकर जोडुनि पद्मांजली ॥\nचंद्रभागे सरोवरीं जीवें जीवोत्तम ध्यान धरी \nमाझा स्वमी विठ्ठल तो श्रीहरी ॥\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=83", "date_download": "2018-12-12T01:51:29Z", "digest": "sha1:QVQASKJORLHPBGYHK3A7557MOGCE655D", "length": 14792, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nतालुका प्रतिनिधी / चामोर्शी : गडचिरोली जिल्हा सर्वात मोठा तालुका असलेल्या चामोर्शी तालुक्यात प्रामुख्याने धान पीक घेतले जाते. पावसाने मागील १० ते १५ दिवस दांडी मारल्याने जवळपास ४० टक्के रोवणी खोळंबल्या होत्या, जिल्ह्यात एकमात्र व चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या रेगडी येथील दीना धरणाचे पाणी सोडल्याने पुन्हा रोवणीच्या कामास वेग आला असून शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील मा.सा. कन्नमवार जलाशयाची एकूण पाणी साठवणूक क्षमता ६७.५४ क्युमेक्स इतकी असली तरी अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने सध्या स्थितीत उपलब्ध पाणी साठा ४२.०१ क्युमेक्स इतका आहे. मागील वर्षी याच वेळात हा पाणी साथ ४६.५० क्युमेक्स इतका होता. गत वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाणी सोडण्यात आले होते. परंतु या वर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मागणी नुसार रोवणी कामाकरिता व रोवलेल्या धान पिकास वाचविण्याकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने शनिवारी ४ ऑगस्ट रोजी रेगडी जलाशयातून पाणी सोडण्यात आले.\nपाणी सोडण्याचे पहिले रोटेशन सुरु झाले असून जवळपास १५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी सोडण्यात येईल यावर्षी रेगडी परिसरात ७४४ मिमी पर्जन्यमान झाले असून जलाशयातून दररोज ०.५६५ क्युमेक्स पाणी नहराद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे रोवणीच्या कामास वेग आला आहे . सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांसह मजूर वर्गातही उत्साह निर्माण झाला आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nमेक इन गडचिरोली वेबसाईटचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ\nपाकिस्‍तान मधील माजी न्यायाध��शाच्या नावावर २२०० हून अधिक कारची नोंद\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nमहिलेला बदनामीची धमकी देणाऱ्या युवकाला अटक : चार दिवसांची पोलीस कस्टडी\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nसुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nतेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nपोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nधनत्रयोदशीआधी सोन्याने घेतली प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nआवलमारी ग्रामपंचायत वर आविसचा झेंडा : निवडणुकीत आविसच्या सरपंचा सह ८ सदस्य विजयी\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nकोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष\nगडचिरोली जिल्ह्यात पाच नवीन पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित\nमुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलच्या बसचा अपघात ; च���लक ठार , ३० डॉक्टर जखमी\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nदारुच्या नशेत जन्मदात्यानेच दोन मुलांना फेकले विहिरीत\nओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार : मुख्यमंत्री\nअज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात पोलीस जवान गंभीर जखमी : अहेरी येथील घटना\nबोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज\nचामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले\nकोईलारी ग्रामपंचायत व जि. प. शाळेतील साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविले\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nअस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी : चिमूर तालुक्यातील घटना\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\n३१ डिसेंबरच्या आत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड केले नाही तर होणार बाद\nगडचिरोली येथे शेकडो नागरिकांनी घेतले माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे दर्शन\nगिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/cwg-gold-medallist-punam-yadav-attacked-varanasi-109969", "date_download": "2018-12-12T01:25:17Z", "digest": "sha1:S32NHIY2EKLH4BVGY2DKKOE5GVQOEI2A", "length": 11374, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "CWG gold medallist Punam Yadav attacked in Varanasi सुवर्णपदक विजेत्या पूनम यादववर वाराणसीत हल्ला | eSakal", "raw_content": "\nसुवर्णपदक विजेत्या पूनम यादववर वाराणसीत हल्ला\nरविवार, 15 एप्रिल 2018\nवाराणसी जवळील मुंगवार गावात पुनम तिच्या चुलतीच्या घरी गेली असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गावच्या प्रधानासोबत वाद झाला. त्यानंतर याचे रुपांतर मारहाणीत झाले.\nवाराणसी : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पूनम यादव हिच्यावर वाराणसीत हल्ला करण्यात आला.\nवाराणसी जवळील मुंगवार गावात पुनम तिच्या चुलतीच्या घरी गेली असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गावच्या प्रधानासोबत वाद झाला. त्यानंतर याचे रुपांतर मारहाणीत झाले. त्या प्रधानाच्या समर्थकांनी पुनमसह तिच्या भावार काठी, दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पुनम आपल्या कुटुंबीयांसह तेथून निघून आली. या हल्लात तिला कोणतीही जखम झालेली नाही. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी रोहनिया पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कुटुंबीयांमध्ये जुना वाद आहे. पुनम यामध्ये पडली असताना तिच्यावरही हल्ला करण्यात आला. पुनमने नुकतेच ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले होते. तिने एकूण 222 किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी केली होती.\nदिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार 180 किमी वेगाने रेल्वे\nनवी दिल्ली : भारतातील पहिली इंजिनविरहित रेल्वेगाडी टी-18ची चाचणी रविवारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता ही रेल्वे 25 डिसेंबरपासून दिल्ली ते...\n#MeToo ला माझा पाठिंबा : रजनीकांत\nचेन्नई : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना #MeToo या मोहिमेंतर्गत समोर येत आहेत. त्यानंतर आता #MeToo या मोहिमेला दाक्षिणात्य सुपरस्टार आणि...\nरायबरेलीजवळ एक्स्प्रेसचे पाच डबे घसरले; 7 जणांचा मृत्यू\nरायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील हरचंदपूर स्टेशनजवळ आज (बुधवार) सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेसचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत...\nतुम्ही माझे 'हाय कमांड' : पंतप्रधान\nवाराणसी : ''तुम्ही माझे मास्टर, माझे हाय कमांड आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्व खात्याचा तपशील आणि आत्तापर्यंतच्या कार्यकाळात काय केले याची माहिती...\nअयोध्येत नवी प्रतिके दिसतील : भय्याजी जोशी\nमुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...\nयशसाठी सरसावले मदतीचे हात\nमुंबई - विल्सन आजारामुळे वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आलेल्या यश सिंह या 17 वर्षीय मुलासाठी आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-12-12T00:11:59Z", "digest": "sha1:3MGWHSNWYDCS57XTWV5DHCX2DNQMQ5OG", "length": 11832, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अन्…पक्षनेत्यांनी झापले नगरसेविका बोबंडेना महासभेत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news अन्…पक्षनेत्यांनी झापले नगरसेविका बोबंडेना महासभेत\nअन्…पक्षनेत्यांनी झापले नगरसेविका बोबंडेना महासभेत\nनगरसेविकेच्या अनभिज्ञपणामुळे सभागृहात झाले हसे\nपिंपरी- महापालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड विशेष सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. त्यामध्ये क्रीडा-कला-साहित्य समितीच्या सदस्यपदी नगरसेविका आश्विनी बोबडे यांची निवड कऱण्यात आल��� होती. मात्र आपल्याला विधी समिती पाहिजे म्हणून महासभेमध्ये महापौरांशी तू तू मै मै करत या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा बोबडे यांनी दिला. असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने पक्षनेत्यांनी बोबडे यांना त्यांच्याकडे जाऊन हा विषय येथे बोलण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून चांगलेच झापले. मात्र नगरसेविकांच्या अनभिज्ञपणामुळे त्यांचे सभागृहामध्ये हसू झाले. हा विषय चांगला चर्चेत रंगला होता.\nमहापालिकेमध्ये यापूर्वीच राजीनामास्त्र सुरु झाले होते. स्थायीच्या सदस्यपदावरील शितल शिंदे आणि राहूल जाधव यांनी आपल्याला हे पद नकोय म्हणून राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेवर महासभेमध्ये नियुक्ती कऱण्यात आली. त्यासोबतच इतर विषय समितीच्या नियुक्त्या शुक्रवारी करण्यात आल्या. स्थायी नंतर विधी समिती लक्ष्मी दर्शनासाठी चांगली असल्याने अनेकांचा या समितीकडे कल असतो. विशेषतः आजपर्यंत या समितीच्या सभापती पदाची जबाबदारी महिला नगरसेविकांवर आलेली आहे. त्यानुसार आपल्याला विधी समितीच पाहिजे होती. मात्र क्रीडा समिती सदस्य पदावर आपली बोळवण केली. आम्ही भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असताना आम्हाला न्याय दिला नाही असा सूर महासभेमध्ये उठून नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी काढला. त्यावर न थांबता आपल्याला क्रीडा समिती सदस्य पद नकोय, आपण या पदाचा राजीनामा देतोय असे सांगून भाजपमधील गटबाजी त्यांनी महासभेत चव्हाट्यावर आणली. त्यांच्या अशा वागण्यामुळे सभागृहात बोबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचेही हसे झाले. महापौरांनी बोबडे यांना हा विषय महासभेत बोलण्याचा नाही असे सांगूण त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकायला तयार नसल्याने अखेर पक्षनेत्यांना त्यांना झापावे लागले.\nरणरागिणींच्या लढ्याला यश, वेस्ट एनर्जी प्रकल्प मंजुर\nदक्षिण – उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मे���्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5376217299493386844&title=Price%20Band%20and%20Lot%20Size&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-12-12T02:03:20Z", "digest": "sha1:5EYU4ADJ2A5ICADQS5GFZLC7PFD47F5Z", "length": 16105, "nlines": 125, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "समजून घेऊ या प्राइस बँड व लॉट साइज", "raw_content": "\nसमजून घेऊ या प्राइस बँड व लॉट साइज\n‘समृद्धीची वाट’ सदराच्या मागील भागात आपण पब्लिक इश्यूबाबतची प्राथमिक माहिती घेतली. आजच्या भागात प्राइस बँड आणि लॉट साइज या मुद्द्यांबाबत जाणून घेऊ या.\nआता सर्व कंपन्या आयपीओ अथवा ‘एफपीओ’मार्फत भांडवल गोळा करताना गुंतवणूकदारांना एका ठरावीक भावपट्ट्यात शेअर्स देऊ करतात. त्याला प्राइस बँड असे म्हणतात. या पद्धतीत विक्रीला काढलेल्या शेअर्सची किंमत न्यूनतम (कमीत कमी) व अधिकतम (जास्तीत जास्त) अशा पद्धतीने दिली जाते. यातील खालच्या किमतीला फ्लोअर प्राइस असे म्हणतात व वरच्या किमतीला कॅप प्राइस असे म्हणतात. या दोन किमतीतील फरक २० टक्के जास्त असू शकत नाही.\nउदा. मार्च २०१८मध्ये आलेल्या बंधन बँकेच्या ‘आयपीओ’चा प्राइस बँड ३७० ते ३७५ रुपये असा होता. सध्या बाजारात येत असणाऱ्या अॅक्युरसी शिपिंग, श्री ओसवाल सीड्स व केमिकल्स ��ांचे प्राइस बँड अनुक्रमे ८१ ते ८४ रुपये व २५ ते २६ रुपये असे आहेत. याचा अर्थ असा, की दोन किमतींतील फरक २० टक्के कमी असू शकतो; मात्र २० टक्क्यांहून जास्त असता कामा नये. गुंतवणूकदार या दोन्हींमधील कोणत्याही किमतीत शेअर्ससाठी अर्ज (बिडिंग) करू शकतो; मात्र शेअर्स आपण बिडिंग केलेल्या किमतीलाच मिळतील असे नाही. मिळणाऱ्या शेअर्सची किंमत बुक बिल्डिंग पद्धतीने ठरविली जाते. अशा पद्धतीने ठरविलेल्या किमतीला कट ऑफ प्राइस असे म्हणतात. समजा एखाद्या ‘आयपीओ’चा प्राइस बँड १०० ते १२० रुपये असा आहे व इश्यूला पाच पट प्रतिसाद मिळाला. यात बुक बिल्डिंग पद्धतीने ११२ रुपये कट ऑफ प्राइस आली, तर ११२ ते १२०रुपयांच्या दरम्यान बिडिंग केले असलेल्यांना शेअर्स मिळाले असतील तर ते ११२ रुपये या भावाने मिळतील. थोडक्यात बिडिंग ११२ रुपयांपेक्षा जास्त असेल, तरी अशा वेळी जास्तीची रक्कम परत दिली जाते; मात्र १०० ते १११ रुपयांपर्यंतच्या भावाने बिडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्स दिले जात नाहीत, हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.\nमहत्त्वाची बाब म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्व्हेस्टर) अशा पद्धतीने बिडिंग करू शकत नाही. त्याला ‘कॅप प्राइस’नेच शेअर्स मागणी अर्ज करावा लागतो व त्यानुसारच रक्कम भरावी लागते. असे असले, तरी त्याला मिळणारे शेअर्स ‘कट ऑफ प्राइस’नेच दिले जातात. त्याचे नुकसान होत नाही, जास्तीची रक्कम परत दिली जाते. किरकोळ गुंतवणूकदारांना एका ‘आयपीओ/एफपीओ’साठी दोन लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. एकूण इश्यूच्या ३५ टक्के भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतो. उर्वरित ५० टक्के संस्थात्मक गुंतवणूकदार (इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर) व १५ टक्के एचएनआय (हाय नेट वर्थ इंडिव्ह्यिज्युअल) यांच्यासाठी राखीव असतो. या दोन घटकांनाच ‘प्राइस बँड’मधील कोणत्याही किमतीस बिडिंग करता येते. दुसरे म्हणजे ‘आयपीओ/एफपीओ’साठी अर्ज करताना ‘लॉट साइज’मध्येच अर्ज करावा लागतो. लॉट ‘प्राइस बँड’वर अवलंबून असतो. एक लॉट साधारणपणे १५ हजार रुपयांच्या जवळपास असतो. नुकताच येऊन गेलेल्या बंधन बँकेच्या ‘आयपीओ’चा एक लॉट ४० शेअर्सचा होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी अर्ज करताना किमान एक लॉट किंवा त्या पटीत, परंतु दोन लाख रुपयांच्या आत असणाऱ्या लॉटसाठी अर्ज करावयाचा असतो. वरील बंधन बँके��्या ‘आयपीओ’साठी कमीत कमी एक लॉट म्हणजे ४० शेअर्स व जास्तीत जास्त १३ लॉट म्हणजे ५२० शेअर्ससाठी अर्ज करता आला.\nबंधन बँकेचा शेअर इश्यू १५ मार्च ते १९ मार्च २०१८च्या दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होता. ज्याला या ‘आयपीओ’मध्ये शेअर्स मिळाले, ते ३७५ रुपये प्रति शेअर या भावाने मिळाले. २७ मार्च २०१८ रोजी एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्स्चेंजवर या शेअर्सचे लिस्टिंग झाले. पहिल्याच दिवशी हा शेअर ४९९ रुपयांना लिस्ट होऊन दिवसअखेरीला ४७६ रुपयांवर बंद झाला. याचा अर्थ ज्यांना हा शेअर ३७५ रुपयांना मिळाला, त्यांना किमान १०६ रुपये व कमाल १२४ रुपये इतका घसघशीत नफा पहिल्याच दिवशी मिळाला. सध्या या शेअरची किंमत ५०० रुपयांच्या जवळपास आहे. यावरून आपल्या असे लक्षात येईल, की ‘आयपीओ’मधील गुंतवणूक अन्य गुंतवणुकीपेक्षा फायदेशीर ठरू शकते; मात्र प्रत्येक ‘आयपीओ’मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेलच, असे नाही. बऱ्याचदा लिस्टिंग प्राइस ‘कट ऑफ प्राइस’पेक्षा कमी असल्याचेही दिसून येते. अशा वेळी प्राइस भविष्यात ‘कट प्राइस’च्या वर गेली नाही, तर नुकसानही होऊ शकते.\nअनेक ‘आयपीओ/एफपीओं’च्या बाबतीत असे नुकसानही झाल्याचे दिसून येते. म्हणून आपली रिस्क घेण्याची क्षमता व इश्यू घेऊन येणाऱ्या कंपनीचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.\n(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)\n‘पब्लिक इश्यू’ म्हणजे काय किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक व्याजावरील प्राप्तिकर कसा वाचवाल किमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक व्याजावरील प्राप्तिकर कसा वाचवाल प्राप्तिकर बचतीसाठी ईएलएसएस फंड क्रेडि�� कार्ड कसे वापराल\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nप्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये ‘पुणे सेव्हन एसेस’ संघाची घोषणा\n‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ १२ ते १४ डिसेंबर दरम्यान\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaedutechnet.org/parenting.htm", "date_download": "2018-12-12T01:43:40Z", "digest": "sha1:LD3EZOM7TPPR527ZCBC7PTZEFNO6NHGC", "length": 2366, "nlines": 8, "source_domain": "mahaedutechnet.org", "title": "Special story of empowered parenting", "raw_content": "ही साईट 1024 गुणीले 768 किंवा त्याहून अधिक रिझॉल्युशनमध्ये सर्वोत्तमप्रकारे पाहता येईल\nठाणे येथील सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आदित्य अनंत कोरे याने २०१०/११ या शैक्षणिक वर्षात पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २६० गुण मिळवून ठाणे जिल्ह्यात १८ वा येण्याचा मान मिळविला आहे. निकाल जाहिर झल्यानंतर त्याला इंग्रजी विषयात ६६ गुण होते. आदित्यच्या पालकांनी गुणपडताळणीची मागणी केल्यानंतर त्याला या विषयात ९० गुण मिळाले आहेत.\nकु. आदित्य अनंत कोरे याने महाएज्युटेकनेट स्कॉलरशिप सीडीचा वापर केला होता, आणि त्याची वर्षभरातील कामगिरी समक्ष पाहिली असल्याने आदित्यच्या यशाबद्दल त्याच्या पालकांना खात्री होती. आदित्यचे हार्दिक अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5507&typ=%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AF+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%A1%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C5%A1+%C3%A0%C2%A4%C2%AD%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B3+", "date_download": "2018-12-12T02:04:04Z", "digest": "sha1:MIOKLMO4RD3BBRZMN6MIWZ4W5PRPCOAB", "length": 12660, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ\nवृत्तसंस्था / अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले असून डॉक्टरांकडून गडकरींची तपासणी सुरू आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.\nअहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभे असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांकडून नितीन गडकरी यांची तपासणी सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\nओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद, एका नक्षलवाद्याचा खात्मा\nअकरा लाखाच्या खंडणीसाठी शिर्डीतील मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\nनागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जिल्हा गौरव पुरस्कार , 'प्रकाशरंग' पुस्तकाचे विमोचन थाटात\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३�� उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nजहाल नक्षली पहाड सिंग उर्फ टिपू सुलतान ने केले छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसर्मपण\nगोवर आणि रुबेला च्या लसीबाबत गैरसमज, ४१ शाळांचा लस देण्यासाठी नकार\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमहावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nउद्या ९ ऑगस्ट ला स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे यांचे द्वितीय स्मृती दिवस\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nचिमुर येथील मटन मार्केट हटविण्यासाठी नगर परिषद समोर केले 'ढोल बजाओ' आंदोलन\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nअश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा\nपाकिस्‍तान मधील माजी न्यायाधीशाच्या नावावर २२०० हून अधिक कारची नोंद\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nअपघातास निमंत्रण देत आहे भामरागड - कोठी मार्ग\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nआदिवासी विकास महामंडळातर्फे मौशिखांब येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब\n१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%20%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%2520%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2018-12-12T01:31:57Z", "digest": "sha1:HVCXSAQFBQB7WLT2TV3E5F7L5JRZGTIV", "length": 26353, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (104) Apply सर्व बातम्या filter\nअर्थविश्व (158) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (53) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (46) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (28) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\n(-) Remove रिझर्व्ह बॅंक filter रिझर्व्ह बॅंक\nनोटाबंदी (265) Apply नोटाबंदी filter\nनरेंद्र मोदी (93) Apply नरेंद्र मोदी filter\nमहाराष्ट्र (87) Apply महाराष्ट्र filter\nकाळा पैसा (70) Apply काळा पैसा filter\nव्याजदर (66) Apply व्याजदर filter\nअर्थशास्त्र (48) Apply अर्थशास्त्र filter\nअरुण जेटली (45) Apply अरुण जेटली filter\nगुंतवणूक (39) Apply गुंतवणूक filter\nमुख्यमंत्री (37) Apply मुख्यमंत्री filter\nऔरंगाबाद (36) Apply औरंगाबाद filter\nसर्वोच्च न्यायालय (34) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nकॉंग्रेस (33) Apply कॉंग्रेस filter\nव्यवसाय (32) Apply व्यवसाय filter\nरघुराम राजन (30) Apply रघुराम राजन filter\nप्रशासन (29) Apply प्रशासन filter\nकोल्हापूर (27) Apply कोल्हापूर filter\nअर्थसंकल्प (22) Apply अर्थसंकल्प filter\nराजकारण (22) Apply राजकारण filter\nआयसीआयसीआय (20) Apply आयसीआयसीआय filter\nउत्पन्न (20) Apply उत्पन्न filter\nनिर्देशांक (20) Apply निर्देशांक filter\nआयडीबीआय (19) Apply आयडीबीआय filter\nदेवेंद्र फडणवीस (19) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपत्रकार (19) Apply पत्रकार filter\nभ्रष्टाचार (19) Apply भ्रष्टाचार filter\nमनमोहनसिंग (19) Apply मनमोहनसिंग filter\nउर्जित पटेलांनी 'या' कारणांमुळे दिला राजीनामा\nरिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे 1. व्याजदर रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित...\nदबावापुढे न झुकण्याची परिणिती राजीनाम्यात\nनवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध करून देणे आणि थकीत कर्जांच्या वसुलीसाठीचे कडक नियम शिथिल करणे या तीन मुद्यांवरून रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र...\nपुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावर रिझर्व्ह बॅंकेने सेंट्रल बॅंक आणि पीएमपी यांच्याबरोबर नुकतीच बैठक घेतली...\nसावध आणि सुखद (अग्रलेख)\nरिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते, ते आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात बदललेल्या काही घटकांमुळे. खनिज तेलाच्या दरांनी दिलेला ताण काहीसा सैलावल्याने आणि अन्नधान्याच्या दरवाढीतील घट यामुळे \"रेपो दरा'बाबत रिझर्व्ह बॅंक...\nकोणी चिल्लर घेता का चिल्लर\nपुणे - पीएमपीकडे साठलेली सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची चिल्लर स्वीकारण्यास सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नकार देऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. ही चिल्लर कोणीच स्वीकारण्यास तयार नाही. याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या सूचनांनुसार पीएमपी प्रशासन...\nरिझर्व्ह बँकेकडून पुन्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.50 टक्‍क्‍यांवर कायम ठेवला आहे. तसेच, रिव्हर्स रेपो 6.25 टक्क्यांवर कायम...\nभाजप नेत्यांकडून खोटा इतिहास - बाळासाहेब थोरात\nपुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने...\n‘रुपी’वर आणखी ३ महिने निर्बंध\nपुणे - रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर आणखी तीन महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, प्रशासकीय मंडळाने याबाबत नाराजी व्यक्त करीत ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंक पुरेशी गंभीर नसल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेने...\nपटेल यांच्याकडून भूमिका स्पष्ट ; लेखी उत्तर देणार\nनवी दिल्ली : सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीतून हिस्सा मागितल्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आता संसदीय स्थायी समितीला लेखी उत्तर देणार आहेत. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम अल्पकालीन होता, असेही...\nकधी उभारणार संविधान स्तंभ\nनागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान...\nशेअर बाजारात मोठ्या पडझडीची भीती नाही\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि बाजाराचे योग्य मूल्य या बाबी वगळता ज्या कारणांनी बाजारात घसरण झाली आहे, ते घटक आता बाजारासाठी पूरक बनत आहेत. कच्च्या तेलाचा भाव प्रतिपिंप ८६ वरून ५९ डॉलरपर्यंत घसरला असून, रुपयाचा विनिमय दर ७०.६७ पर्यंत वधारला आहे. कच्च्या तेलाच्या भावात ३१.३९ टक्के घट झाली असून...\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार...\nअर्थव्यवस्थेसाठी ‘आरबीआय’चे निर्णय सकारात्मक - कोटक\nनवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कोटक महिंद्रा बॅंकेचे संस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते....\nर���झर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीत अखेर तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड घालण्यात यश आल्याचे दिसत असले, तरी या संघर्षामुळे नियामक संस्थेच्या स्वायत्ततेवर पडलेले सावट पूर्णपणे दूर झाले, असे म्हणता येणार नाही. रि झर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचा केंद्र सरकार आदर करेल आणि विविध...\nशेअर निर्देशांकाची त्रिशतकी झेप\nमुंबई - रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.१९) चौफेर खरेदीला प्राधान्य दिले. बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याच्या शक्‍यतेने बाजारात तेजी लाट दिसून आली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३१७.७२ अंशांच्या वाढीसह ३५...\nमुंबई - विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आरबीआय’ संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत गव्हर्नर डॉ...\nमुंबई : विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर \"आरबीआय' संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करीत गव्हर्नर...\nरिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरू\nमुंबई- रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी बँकेच्या 18 सदस्यीय संचालक मंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, स्वतंत्र संचालक आणि रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर उपस्थित आहेत...\nप्रवास भाड्यात दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला\nपुणे : इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडतो म्हणून प्रशासनाने प्रती टप्पा सुचविलेली दोन रुपयांची दरवाढ पीएमपीच्या संचालक मंडळाने एकमताने फेटाळून शनिवारी प्रवाशांना दिलासा दिला. उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करून पीएमपीवरील आर्थिक ताण सुसह्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक...\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पै���ी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील तोटा १० हजार कोटींवर गेला आहे. बुडीत कर्जांसाठी मोठी तरतूद करावी लागल्याने बॅंकांच्या तोट्यात भरमसाट वाढ झाली आहे. दरम्यान, या ताज्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-12T01:27:44Z", "digest": "sha1:CJOUIX5S6TKNRCDYPLRCH224MHW5F74X", "length": 8377, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… अन्यथा रामोशी समाज तीव्र आंदोलन करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n… अन्यथा रामोशी समाज तीव्र आंदोलन करणार\nफलटणला मोर्चा : एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी\nफलटण(प्रतिनिधि)- बेरड, बेडर, नायका, रामोशी या एकच जाती असून या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन करुन शासनाला जेरीस आणू, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी दिला.\nफलटण येथील तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. मोर्चामध्ये संघटनेचे खजिनदार संजय जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष नाना मदने, अरविंद जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडरे, प. महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, फलटण मार्केट कमिटीचे माजी संचालक बाळासाहेब मदने, दीपक मदने, धनाजी जाधव, राजू शिरतोडे, अनिल शिरतोडे, गुलाब भंडलकर, गणेश जाधव आदींसह अनेक जिल्हयातील रामोशी समाज बांधव सहभागी झाला होता.\nशितोळे म्हणाले, मागील वर्षी सरकारने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती शासन पातळीवर साजरी करण्यास मान्यता दिली. मात्र, एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास टाळाटाळ केली. बेरड, बेडर, नायका, रामोशी या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा. या जातींना इतर राज्यात अनुसूचित जाती व जम��ती प्रवर्गात समाविष्ट केले आहे. परंतु, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात रामोशी समाज असतानाही समावेश का केला नाही. याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर रामोशी समाज बांधव रस्त्यावर उतरून 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.\nयाबाबतचे निवेदन तहसिलदार विजय पाटील यांना दौलतराव शितोळे यांनी दिले. आंदोलनाला राष्टवादी कॉंग्रेसतर्फे पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, सचिन सस्ते, राष्टीय कॉंग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे, पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे, मराठा समाजाचे माउली सावंत आणि विविध संघटना यांनी पाठिंबा दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपारंपारिक शिक्का पुसण्याचा पारधी समाजाचा निर्धार\nNext articleशेत जमिन खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा प्रयत्न करणार : पालकमंत्री विजय शिवतारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2015/04/", "date_download": "2018-12-12T01:32:49Z", "digest": "sha1:3HDFSFTZUGWRJXUFW64KMNKFO3KZ2XV6", "length": 8022, "nlines": 177, "source_domain": "mazespandan.com", "title": "April 2015 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nशब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,\nशब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,\nशब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि\nशब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,\nशब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि\nशब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,\nशब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,\nआणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…\n“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल”\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nबाप झालास ना आता\nतर , बापाच्या इमानास जाग\nबाळांना लाज वाटणार नाही\nकोणावर आता कडाडू नको\nठासुन भरलेली जवानीची तोफ\nउगीच तोंडावाटे धडाडू नको\nफक्त बायको नाही राहिली\nअरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी\nतीच्यात एक जबाबदार आई पाहिली\nम्हणून , जे काही मागायचं ते\nएक पायरी उतरूण माग\nबाप झालास ना आता\nतर, बापाच्या इमानास जाग\nबेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे\nतू बाप आहे लक्षात असू दे\nतुरुंगा पेक्षा तुझी गरज\nतुझ्या बाळांना जास्त आहे\nपण , शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा\nखरच , काय जबरदस्त आहे\nम्हणून घरात ���सो नाहीतर बाहेर\nआवरायला शिक तू राग\nबाप झालास ना आता\nतर ,बापाच्या इमानास जाग\nबाळाला आठवून दाब अँक्सीलेटर\nलूळा पांगळा बाप झालातर\nस्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर\nचुकून व्यसनाची वाट धरली असेल तर\nआता तरी सोडून दे बाबा\nउगीच घालू नको धोक्यात\nतुझ्या कुटुंबाची नवीन बाग\nबाप झालास ना आता\nबाळांना मोठं व्हायचं नाही\nत्यांना कधीच रहायचं नाही\nम्हणून हे साऱ संसारासाठी करतोय\nहे सांगन्यात काही अर्थ नाही\nते समजतील तू समर्थ नाही\nम्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको\nबाप झालास ना आता\nतर, बापाच्या इमानास जाग\nतुझ्या बाळांना लाज वाटणार नाही\nकवी – भालचंद्र कोळपकर, (९९२२७६०१२५)\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4635210346500918528&title=Dr.%20Bendale%20Selected%20as%20Expert%20Member&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:42:50Z", "digest": "sha1:5SDU6M326SY77TAW3RKHGW3Z4ZMT6ZB5", "length": 6971, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सीसीआरएएस’च्या नियामक मंडळात डॉ. बेंडाळे", "raw_content": "\n‘सीसीआरएएस’च्या नियामक मंडळात डॉ. बेंडाळे\nपुणे : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) नियामक मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यपदी डॉ. योगेश नारायण बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे. ‘आयुष’चे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असून, देशभरातील निवडक तज्ज्ञांना या मंडळाचे सदस्यत्व देण्यात येते.\nया निवडीबद्दल डॉ. बेंडाळे म्हणाले, ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदातील शास्त्रीय संशोधन सिद्ध करण्याचे, तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांना तांत्रिक साहाय्य पुरविण्याचे काम ‘सीसीआरएएस’कडून केले जाते. केंद्र सरकारच्या औषधी वनस्पती मंडळाला त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि औषधनिर्माण उद्योगक्षेत्राला औषधे व प्रक्रियांवरील पेटंट मिळविण्यासाठी ‘सीसीआरएएस’कडून मदत केली जाते. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक शाश्वत शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’\nTags: सीसीआरएएसडॉ. योगेश बेंडाळेपुणेश्रीपाद नाईकआयुष मंत्रालयCCRASPuneDr. Yogesh BendaleShripad Naikप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\n२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5666422142526880399&title=City%20Farming%20Workshop%20in%20pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:46:05Z", "digest": "sha1:CXIGDCPYX4VHPHPGFXBPPCLZYQ2PXOK4", "length": 8344, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘शहरात विषमुक्त अन्न पिकवणे शक्य’", "raw_content": "\n‘शहरात विषमुक्त अन्न पिकवणे शक्य’\nपुणे : ‘घरातील सर्व नैसर्गिक कचरा वापरून,आपण उत्तमरित्या शहर शेती करू शकतो. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात’, अशी माहिती ज्योती शहा यांनी अन्नदाता आणि वनराई आयोजित ‘शहर शेती’ विषयक कार्यशाळेत दिली. यासंदर्भातील सादरीकरण आणि प्रात्यक्षिकही त्यांनी सादर केले.\nत्या म्हणाल्या, ‘घरातील जो नैसर्गिक कचरा आहे, त्याला कचरा न म्हणता ‘झाडांचा खाऊ’ असे म्हणले गेले पाहिजे. नैसर्गिक कचऱ्यामध्ये भाजीच्या काड्या, चहाचा चोथा, राहिलेलं अन्न, देवाचं निर्माल्य अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. शहरांमध्ये कचरा, सांडपाणी प्रदूषण या समस्यांनी चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून, अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची नितांत गरज आहे.’\nया वेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे यांनीही मार्गदर्शन आणि सादरीकरण केले. डॉ. मराठे म्हणाले, ‘मित्र कीडा’ ही संकल्पना आपल्यात रुजवली जावी. शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्न���ान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. किड्यांना मारल्यामुळे मूळ अन्नसाखळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवले पाहिजे.’\nया वेळी वनराईचे प्रभारी सचिव चंद्रकांत इंगुळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीनिवास खेर यांनी केले.\nTags: पुणेवनराईशहर शेतीडॉ. राहुल मराठेज्योती शहाचंद्रकांत इंगुळकरनैसर्गिक शेतीप्रदूषणकचरा समस्याअन्नदाताPuneVanaraiCity FarmingDr. Rahul MaratheJyoti Shahप्रेस रिलीज\n‘शहर शेती’कार्यशाळेचे आयोजन लायन्स क्लबच्या कॅच देम यंग उपक्रमात एक लाख विद्यार्थ्यांचा सहभाग ‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’ ‘आळेयुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात ‘वनराई’ करणार ‘बहिरवाडी’ गावाचा कायापालट\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/virendra-sehwagh-share-a-video-about-army-on-twitter-321096.html", "date_download": "2018-12-12T00:56:51Z", "digest": "sha1:AWUZBD7EQ4P3SYGDGZK3T6FBJ74FRHRY", "length": 12934, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सैनिकांबद्दल बोलताना सेहवाग भावूक, VIDEO द्वारे व्यक्त केल्या भावना", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढ��� राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nसैनिकांबद्दल बोलताना सेहवाग भावूक, VIDEO द्वारे व्यक्त केल्या भावना\nसेहवागने सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.\nनवी दिल्ली, 2 डिसेंबर : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि स्टार फलंदाज वीरेंद्र सेहवागने सैनिकांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेहवागने सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.\n'आपल्या देशाकडे येणारी प्रत्येक गोळी जवान स्वत:च्या छातीवर झेलत असतात. पण असे सैनिक जखमी झाल्यानंतर त्यांना आपल्या मदतीची आवश्यकता असते. तसंच एखादा सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी विधवा होते. अशावेळी आपण त्यांची मदत करायला हवी. तुम्हाला शक्य असणारी रक्कम देऊन तुम्ही सैनिकांची मदत करा,' असं आवाहन या व्हिडिओद्वारे सेहवागने केलं आहे.\nयाआधीही अनेकदा सेहवागने सैनिकांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता सुरू असलेल्या शहीद सप्ताहच्या निमित्ताने सेहवागने पुन्हा एकदा सैनिकांना मदत करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ केला आहे.\nदरम्यान, क्रिकेटमधून घेतल्यानंतर सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याने कधी विनोदी पोस्ट्स तर कधी भावनिक पोस्ट टाकून सोशल मीडियाचंही मैदान गाजवलं आहे.\nVIDEO : शाहरूखच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2016/04/", "date_download": "2018-12-12T00:21:21Z", "digest": "sha1:IK33E2KIXZYGLENR66N2R5RHZIU2GSSH", "length": 25775, "nlines": 143, "source_domain": "mazespandan.com", "title": "April 2016 - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\n(संकलन – स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nकिसीकी मुस्कुराहटो पे हो निसार\n“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल.\nसाभार – टीम मन माझे, लेखक/कवी\n(छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.)\nसाधारण २००४ च्या सुमारासची गोष्ट असेल. भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता.\n‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक ल���ानसा पोरगा गाडीजवळ आला.\nमी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस तर म्हणाला, पुस्तकं नाही, मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.\nमला जाता जाता ‘सेल्स’मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.\nमनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.\nत्याला म्हणालो काही खाणार बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर’ हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले. वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.\nएक मिनिट शांत झाला आणि म्हणाला ‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’. अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं. आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका ���टाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती. आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)\nमग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो काय रे दत्तू\n“२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चा भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”\n इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी. आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो. त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी’ म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”. रोज सकाळी ‘बॉम्बे ‘वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.”\nआता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूड मध्ये आला होता.\nमी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय तिला तरी शाळेत पाठवता का तिला तरी शाळेत पाठवता का हां मंग ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिशभाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाईपलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.\nमी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स “करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आलेतर आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला\nतेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटाचमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.\nक्षणभर विचार आला; श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.\nसहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.\nमनात म्हणलं “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार म्हणाला तुम्हीच सांगा त��म्ही काय घेणार साहेब म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण” असं म्हणून पटकन हॉटेलच्या बाहेर जाऊन उभा राहिला.\nमी बिल भागवून वेटरला टिप ठेवून निघालो. बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको. आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया. बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है. लेकीन क्या करे साब, हमलोगका भी धंदा है ना हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते,त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.\nबाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, मारायची का एक चक्कर गाडीतून तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.\nत्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता.उतरल्यावर बघून समाधानानी हसला. म्हणाला “साहेब, पु��्हा कवा येनार” म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की. “हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले” नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.\nतो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे. पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.\nहा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला, नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं. योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/Magazines.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:03Z", "digest": "sha1:VA6LRE7DD7X6MKBBWFBSAMWZR7CVOWXR", "length": 22585, "nlines": 558, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan [Magazines]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nनियतकालिके / दिवाळी अंक\nगुलाबी थंडी, चटपटीत फराळ, आणि दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दि���ाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nमहाराष्ट्रची अस्सल विनोदी -जत्रा\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - द��वाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nवार्षिक - दिवाळी अंक\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5051310543760712946&title=Studio%20Mars%20Awarded%20InOOHvation%20Award&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T01:42:51Z", "digest": "sha1:QQVDRP3FD6IAJGTH5ULSSPW6WO5X2FCX", "length": 8638, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्टुडिओ मार्स’ला इनोव्हेशन पुरस्कार", "raw_content": "\n‘स्टुडिओ मार्स’ला इनोव्हेशन पुरस्कार\nपुणे : येथील स्टुडिओ मार्स या डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचा नुकत्याच मुंबईत झालेल्या पाचव्या क्युरिअस क्रिएटिव्ह पुरस्कार सोहळ्यात ‘इनोव्हेशन’ (InOOHvation) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कायनेटिकच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन’ या जाहिरात निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कायनेटिक अॅडव्हर्टायझिंग इंडिया प्रा. लि. चे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुरेश बालकृष्ण यांच्या हस्ते स्टुडिओ मार्सच्या सहसंस्थापिका व क्रिएटिव्ह डायरेक्टर शोभना हडप, प्रमुख कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक मंगेश लोहपात्रे आणि त्यां��्या चमूतील इतर सदस्य अलंकार नाईक, जुई अरुणा अन्वर आणि सिद्धी मुसळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nयेणाऱ्या पिढ्यांचे भविष्य लक्षात घेत त्यांनाही स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यावरण मिळावे यासाठी होंडाने सुरू केलेल्या उपक्रमासंबंधी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये स्टुडिओ मार्सने ‘विल दे सी ब्लू’ नावाच्या ‘आऊट ऑफ होम कॅम्पेन’चे सादरीकरण केले. त्यासाठी त्यांना इनोव्हेशन पुरस्काराने गौरविण्यात आले.\nया वेळी बोलताना शोभना हडप म्हणाल्या, ‘क्युरिअस क्रिएटिव्ह पुरस्कारांमध्ये आमच्या संस्थेचा झालेला गौरव ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असून, आमच्या कल्पनांना मिळालेली ही दाद आहे. या सन्मानाने पुणे शहराचे नावही आता मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांच्या बरोबरीने घेतले जाईल याचा आम्हाला अभिमान आहे.’\nस्टुडिओ मार्स ही पुण्यातील नावाजलेली डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था असून, भारतातील पहिल्या दहा क्रिएटिव्ह डिझाईन फर्ममध्ये तिची गणना केली जाते.\nTags: पुणेस्टुडिओ मार्सक्युरिअस क्रिएटिव्हपुरस्कारशोभना हडपमंगेश लोहपात्रेअलंकार नाईककायनेटिक अॅडव्हर्टायझिंग इंडिया प्रा. लि.PuneStudio MarsShobhana HadapMangesh LohpatreDesigningप्रेस रिलीज\nनटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे प्रदान के. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’तर्फे पुरस्कार अवादा पॉवरच्या सामाजिक उपक्रमांचा गौरव साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indvsaus-test-lokesh-rahul-news/", "date_download": "2018-12-12T00:56:46Z", "digest": "sha1:MQZN5EU25VPUQ4ZYUG3DCYAH4NP5PCKM", "length": 9835, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे : संजय बांगर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराहुल बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे : संजय बा���गर\nसिडनी – भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सुरू असलेल्या सराव सामन्यातही लोकेश राहुल अपयशी ठरल्या नंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याची कान उघडणी करत सांगितले की, राहुल हा दिवसागणीक बाद होण्याचे नवे नवे मार्ग शोधतो आहे.\nचालू दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातील सलामीवीर म्हणून लोकेश राहुलकडे पाहिले जाते आहे. तशी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते आहे. पण तो सध्या फॉर्मात नसल्याने संघव्यवस्थापन चिंतेत आहे. त्यात गुरुवारी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो अपयशी ठरला. यावेळी पाच फलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले.\nमात्र, राहुल पुन्हा अपयशी ठरला. यामुळेच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्याची कानउघडणी करत त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली. राहुल दिवसागणिक बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे की काय असे वाटू लागले आहे. अशा शब्दात बांगर यांनी राहुलला सुनावले आहे.\nसिडनीत सुरु असलेल्या चार दिवसीय सराव सामन्यात फलंदाज बऱ्यापैकी धावा करत असताना राहुल चुकीचा फटका खेळत मिडऑफमध्ये झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी बोलताना बांगर म्हणाले की, राहुल फिट आहे, सुरुवात बरी करतो; पण का कोण जाणे तो प्रत्येकवेळी बाद होण्याचे नवे मार्ग शोधतो आहे की काय, असे वाटू लागले आहे.\nसराव सामन्यातही त्याला बाहेरचा चेंडू फटकावण्याचा मोह आवरला नाही. मात्र त्यातल्या त्यात तो किमान सुरुवात चांगली करतो आहे ही समाधानाची बाब आहे. राहुल आता काही नवखा राहिलेला नाही. 30 कसोटी खेळला आहे, तेव्हा त्याला बऱ्यापैकी अनुभव आहे, त्याने जबाबदारीने खेळायला हवे, असे बांगर यांनी सांगितले.\nतर, अजूनही सलामीवीर आणि सहाव्या क्रमांकावरिल फलंदाज ठरलेला नसल्याचे सुचवताना ते म्हणाले की, सराव सामन्यातील दुसऱ्या डावातील फलंदाजी बघून राहुल, मुरली विजय, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी यांच्यातून सलामीवीर आणि सहाव्या क्रमांकाचा फलंदाज निवडला जाईल, अशी माहितीदेखील बांगर यांनी यावेळी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइफ्फी जगभरातील दर्जेदार चित्रपटांची मेजवानी…(प्रभात ब्लॉग)\nNext articleदुष्���ाळी कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी\nIND A vs NZ A Series : भारत ‘अ’ संघाचा 3-0 ने मालिका विजय\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nरणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश\nहाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : उपांत्यपूर्व फेरीत ‘फ्रान्स-ऑस्ट्रेलिया’ आमनेसामने\n‘पृथ्वी शाॅ’चा सराव पुन्हा सुरू; पर्थ कसोटीत होऊ शकते पुनरागमन\nकाॅमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप : काश्मीरच्या अजमत बीवीने कांस्यपदक जिंकत रचला इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=2048", "date_download": "2018-12-12T01:15:59Z", "digest": "sha1:DQRAPJQA7NOGCCMRFTTMSRZDA5TZETMB", "length": 18763, "nlines": 88, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\n- अभ्यास दौऱ्यात अनुभवले आनंदवनातील कुष्ठरोग्यांचे स्वाभिमानाने जगण्याचे काम\n- नागपूरात अनुभवले वैज्ञानिक बदलातील आविष्कार\nमनिष येमुलवार / भामरागड : केवळ अहेरी, आलापल्लीपर्यंतच्या परिसराचा दौरा करणारे आदिवासी लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने शहरी आणि आधुनिकतेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यातून घेतलेले अनुभव त्यांच्या आयुष्यात नक्कीच डोळ्यात साठवणारे ठरले आहे. या आदिवासी नागरिकांनी एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक तर अनुभवलीच सोबतच आनंदवनात कुणी हात नसताना, कुणी पाय नसतानाही स्वतःच्या हिमतीवर काम करून स्वाभिमानाने जगणाऱ्या कुष्ठरोग्यांनाही जवळून अनुभवण्याचे भाग्य त्यांना लाभले. या दौऱ्यातून मिळालेले अनुभव परत आल्यानंतर सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव नक्कीच समाधानकारक होते.\nआदिवासींना आधुनिकतेची ओळख व्हावी, कृषीक्षेत्रात प्रगही साधता यावी, शहरी भागातील विविध उपक्रमांची माहिती, वैज्ञानिक बदलांची माहिती व्हावी या हेतूने ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे, डाॅ. मंदाताई आमटे यांच्या प्रेरणेने लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनात बेजुर गावातील नागरिकांसाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात ६ ते ६० वयोगटातील १२ महिला, १ युवती, आणि २९ पुरूषांचा समावेश होता. यामध्ये चैतु रामा तेलामी, दौलत विज्जा दुर्वा, रामजी पुंगाटी, बाजू आत्राम, मुंशी दुर्वा, च���न्ना आत्राम, सैनु दुर्वा, सुधीर लालु आत्राम, दानु आत्राम, कुम्मा तेलामी, मंगरू दुर्वा, शिवाजी तेलामी, चिन्ना तेलामी, राजु मुडमी, भिमा आत्राम, पुसू मुडमा चैतो मुकूंदा आदींनी भाग घेतला होता.\nलोकबिरादरी प्रकल्पातून सुरूवात झालेल्या अभ्यास दौऱ्यात प्रथम नागेपल्ली येथे भेट देण्यात आली. या ठिकाणी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याची तसेच शेतीविषयक माहिती देण्यात आली. यानंतर खमनचेरू येथे सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. येथून थेट आनंदवनमध्ये पोहचले. या ठिकाणी कापड गिरणी, धागे तयार करणे, अंध, अपंग करीत असलेले कार्य, बाबा आमटे यांची समाधी, मत्स्यशेती आदींना भेटी देवून माहिती देण्यात आली.\nआनंदवनात कधीही न बघितेले जग पहावयास मिळाले. हाताला बोटे नसलेली आनंदी लोकं, बहिरे, अंध अपंग यांचा आॅर्केस्टा अशा विविध पैलुंमध्ये आदिवासी हरखून गेले होते. या ठिकाणी मुक्कामी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशोकवनला भेट देण्यात आली. या ठिकाणी चंदनाची शेती दाखविण्यात आली.\nनागपूर भेटीत चकाकणारे रस्ते, दीक्षाभूमी, गोवारी स्मारक, इंग्रजकालीन बंगले, विमानतळ, उड्डाण घेणारे विमान पाहण्यास मिळाले. रस्ता ओलांडतांना उडालेली धांदल आणि गमती जमती, अजब बंगला, आदिवासी संस्कृतीचे दर्शन, लोकमत भवन, रिझर्व्ह बॅंक, उच्च न्यायालयाची इमारत, रेल्वे स्थानक, कधीही रेल्वेने प्रवास न केल्यामुळे रेल्वेविषयी प्रचंड कुतूहल याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. सध्या नागपूरात सुरू असलेल्या मेटो रेल्वेचेसुध्दा दर्शन या नागरिकांना झाले. अत्यंत चकाचक अशा डब्ब्यात बसल्यानंतर चौफेर नजरा टाकून बघतांना त्यांच्या मनातील आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता.\nपरतल्यानंतर या आदिवासींनी आपआपले अनुभव कथन केले. दौऱ्यादरम्यान घेतलेले शेतीविषयक अनुभव आपणही राबवू, असे बोलून दाखविले. आनंदवनात खरच आनंद आहे. फुकट न खाता स्वाभिमानाने जगणारे लोक या ठिकाणी पहायला मिळाले. त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे. यामुळेच आनंदवन आनंदाने उभे आहे, अशी भावना या आदिवासींनी व्यक्त केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nकेळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणे अभिमानास्पद, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद, एका नक्षलवाद्याचा खात्मा\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nमुसळधार पावसाने झोडपले, सात राज्यांत आतापर्यंत ७७४ जणांचा मृत्यू\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nटेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा\nसात दारुड्या वाहन चालकांकडून दंड वसूल : आरमोरी पोलिसांची कारवाई\nमाजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार\nस्पर्धा परिक्षेतील यश प्राप्तीसाठी ग्रंथालयाचा योग्य वापर करा : आमदार डॉ. होळी\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nसडलेल्या अन्नामुळे चामोर्शी मार्गावर ‘माॅर्निंग वाॅक’ ला जाणाऱ्यांचा श्वास गुदमरतोय \nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nपेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nधान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा, आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nकालीदास महोत्सवाला रसीकांच्या पसंतीची पावती, अनुराधा पाल यांच्या वाद्यवृंदाने आणि आरती अंकलीकर यांच्या गायनाने श्रोत्यांना केले\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nबारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nराज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या भरारी पथकाने केला १६ लाख ६९ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची अहेरी उप जिल्हा रुग्णालयाला भेट\nचक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला\nदहशतवाद, दंगल, बाॅम्बस्फोट, नक्षली कारवायांमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना मिळणार २ लाखांपर्यंत आर्थिक मदत\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/lakshmi-pujan-trader-karatik-month-154582", "date_download": "2018-12-12T01:04:58Z", "digest": "sha1:5ELTK67KY3KK4LZ5SSFV4NEDWXXSRM7E", "length": 11959, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lakshmi Pujan of trader in karatik Month घबाड षष्ठीचे लक्ष्मीपूजन | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मं���ळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या धामधूमीत फुले विक्रेते, फरसाण विक्रेते व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही मंडळी कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील षष्ठीला लक्ष्मीपूजन करतात.\nपुणे : तिन्हीसांजेच्या मूहूर्तावर फुले व फरसाण विक्रेत्यांनी मंगळवारी घबाड षष्ठीला पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. ऐन दिवाळीच्या धामधूमीत फुले विक्रेते, फरसाण विक्रेते व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या ही मंडळी कार्तिक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील षष्ठीला लक्ष्मीपूजन करतात.\nव्यावसायानिमित्त आवश्यक नव्या वह्या म्हणजे रोजमेळ रोजकीर्दचे पूजनही लक्ष्मीपूजनानिमित्त करण्यात आले. ऊस, साळीच्या लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्यही दाखविण्यात आला. मिठाई वाटून फटाके फोडण्यात आले. दूकानेही फूलांनी सजवण्यात आली होती. नवी पेठ विठ्ठल मंदिर मराठा मंडळाचे विश्वस्त नितीन नवले म्हणाले, ''मंदिरात अनेक वर्षांपासून घबाड षष्ठीला लक्ष्मीपुजन करण्याची पद्धत आहे. आमच्याकडे येथे सकाळी विश्वस्तांच्या उपस्थित लक्ष्मीपूजन झाले. व्यापारी मंडळीषष्ठीला लक्ष्मीपूजन करतात. तर विक्रेते कालिदास नाईक म्हणाले, पिढ्यान् पिढ्या आम्ही घबाड षष्ठीला लक्ष्मीपूजन करतो. दूकान फुलांनी सजवतो.''\nअलीची बंदूक जप्तच केली नाही\nनागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे...\nज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला...\nशिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली\nनाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या ...\nसिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nसिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या...\nथंडी वाढलीय.. चला, गरजूंना देऊय�� मायेची ऊब\nसोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत....\nपाण्यावरील विशेष सभेला अधिकाऱ्यांची दांडी\nपाण्यावरील विशेष सभेला अधिकाऱ्यांची दांडी नागपूर : उन्हाळ्यापूर्वीच शहरावर जलसंकट असून उपाययोजनांबाबत माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/author/priti/", "date_download": "2018-12-12T01:14:31Z", "digest": "sha1:7LGDOFDH7WCPLYYVYH7RDQT54O6PE6RI", "length": 7468, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "Priyanka – m4marathi", "raw_content": "\nमेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरोपात वापरली जाते.मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या\nहिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. पाय पांढरे, रुक्ष दिसतात, टाचांना भेगा पडायला लागतात, तर हाताच्या त्वचेवर ओरखडे आल्यासारखे व्रण पडतात. चेहर्‍याच्या आणि मान्ेावरच्या त्वचेचा भागही काळपट दिसायला लागतो. या\nवास्तुशास्त्रानुसार हवे घर .\nआपण घर घेताना सगळय़ात जास्त काळजी घेत असतो कारण घर एक अशी वास्तु आहे की, ते मांगल्याच प्रतीक मानले जाते. माणसांच्या आयुष्यातील सगळय़ात मोठ ध्येय असते की, आपलं\nकितीही महागड्या फर्निचरचा वापर केलेला असला, तरी घराच्या दर्शनी बाजूला फुलदानीत नेटकेपणाने सजलेली टवटवीत, ताजी फुले मन प्रसन्न करतात.. अशा फुलांचे मोल अमूल्य ठरते. हल्ली रोजच फ्लॉवर पॉट\n१.ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे. २.नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर\nबदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात\n१.शेवसाठी डाळ दळायला देताना त्यामध्ये मूठभर पांढरी चवळी घालावी. यामुळे शेव छान हलकी होते. २.बटाट्याचे वेफर्स करताना काप पातळ चिरावेत आणि थोडा वेळ पाण्यात ठेवून नंतर कोरड्या फडक्याने\nमहिलांच्या सोळा शृंगारातील आवडता दागिना म्हणजे पैंजण होय. लहानांपासून मोठय़ा मुली व महिलावर्गाला सगळ्यांना हा प्रकार खूप आवडतो. ग्रामीण भागात यालाच तोडे असेही म्हणतात. हिंदू धर्मात या दागिन्याला\nमेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी\nसण, उत्सव आणि त्या माध्यमातून होणारे सेलिब्रेशन.. मेहंदीशिवाय अपूर्णच.. मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात. १) मेहंदींचे डिझाईन ढोबळ मानाने आधीच ठरवा. डिझायनरकडून मेहंदी काढणार असाल\nघर सजवा लॅम्पने .\nघर सजविण्यासाठी आपण छोट्या-छोट्या वस्तू घेत असतो. कुठे काय चांगले दिसेल, याबद्दल आपण खुप च्युझी असतो. त्याचप्रमाणे इंटेरियर डेकोरेर्ट्स बोलावून घर कसे चांगले डेकोरेट करता येईल हे बघतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-12T01:37:30Z", "digest": "sha1:465USUBRNNQBZJXU5OGYATEMQG7UTYRM", "length": 8553, "nlines": 66, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व | m4marathi", "raw_content": "\n आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये पाण्याचा समावेश होतो. पचनक्रिया, अन्नशोषण प्रक्रिया, लाळनिर्मिती, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांना शरीरभर पोहोचवण्याचे काम इत्यादींमध्ये पाण्याचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो, असे सांगून डॉ. अविनाश भोंडवे यांनी निरामय जलपान आणि पेयपान याबाबत दिलेली सविस्तर माहिती,\nपाण्याने मेंदूतल्या पेशींना चालना मिळते, त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थितपणो चालते.शरीराला वंगण म्हणून पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते.पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढते.शरीरातील उत्साह टिकून राहतो.पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते.शरीरातील अनावश्यक घटक पाण्याद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.पाणी प्यायल्याने शरीरातील गॅससंदर्भातील तक्रारी दूर होतात. अन्नपचनास मदत होते.\nपूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ टक्केवजन पाण्याचे असते. शरीरातले पाणी जर कमी झाले तर आरोग्याला गंभीर अपाय होतो. शरीरातील प्रत्येक पेशीच्या क्रियांसाठी पाण्याचा वापर होतो.\nअन्नपदार्थ ग्रहण करणे आणि विष्ठेच्या रूपात बाहेर टाकणे यासाठी पाण्याचाच उपयोग होतो.शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. हे शरीरातील भागासाठी वंगणाचे काम करते. पाणी अन्नाच्या प्रत्येक उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे रोजच्या १५00 ते २000 आवश्यक कॅलरीजसाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) पिणे प्रत्येक दिवसाला गरजेचे असते. आपल्याला येणारा घाम, मूत्र आणि विष्ठेतून पाणी शरीरातून बाहेर उत्सजिर्त केले जाते. या उत्सर्जनाच्या प्रमाणात आपला पाणी पिण्याचा रोजचा कोटा असावा. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे.\n*निरामय पाणी -आपण निरोगी राहण्यासाठी पाणी तर लागतेच; पण ते स्वच्छ, शुद्ध आणि रोगजंतूविरहित असावे लागते. पिण्याच्या पाण्यामधून अनेक प्रकाराचे विषाणू, जीवाणू, रोगजंतू, जंत आणि विषारी पदार्थ शरीरात जाऊन आपले आरोग्य बिघडवू शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे जरुरी असते. त्यासाठी -पाणी गाळून घेऊन १0 ते १५ मिनिटे उकळल्यास त्यातील अनावश्यक क्षार निघून जातात आणि पाण्याचा जडपणा नष्ट होतो, तसेच त्यातील बरेचसे जीवजंतू नष्ट होतात.0.५ ग्रॅम क्लोरिनच्या गोळ्या पाण्यात टाकल्यास ते निर्जंतुक होते.बाजारात अनेक प्रकारचे पाण्याचे फिल्टर्स आणि छोटी-मोठी शुद्धिकरण उपकरणे मिळतात. आपल्या रोजच्या गरजेप्रमाणे त्याचा वापर करणे हितावह ठरू शकते.\n*पेये आणि पाणी – आपल्या शरीराला रोज लागणार्‍या पाण्यापैकी काही भाग आपल्याला वेगवेगळ्या पेयांपासून मिळू शकतो. मात्र ही पेये घेताना त्यापासून मिळणार्‍या पोषणमूल्यांचा, तसेच त्यामुळे होणार्‍या शारीरिक हानीचा विचार करावा.\nझोप येत नसल्यास करा उपाय\nपाण्याचे फायदे -तोटे ……\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5344584694060327917&title=Seminar%20Organised%20by%20Rotary%20Club&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:38:35Z", "digest": "sha1:RTD4UAXV3UISVVXADNPYINWI4UEKLCAZ", "length": 7023, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रोटरी क्लब’तर्फे मेळावा", "raw_content": "\nपुणे : ‘रोटरी डिस्टीक्ट ३१३१ च्या वतीने ‘रोटरी युथ एक्सचेंज’ या कार्यक्रमांतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना एक वर्षे शिक्षणासाठी राहण्याची संधी मिळणार आहे,’ रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोडचे अध्यक्ष अशोक भंडारी आणि सदस्य सतीश खाडे यांनी ही माहिती दिली.\nजगातील विविध देशांमध्ये जुलै ते जून या कालावधीत ‘रोटरी’तर्फे या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार असून त्यांच्या राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.\n‘या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, परकीय भाषा ज्ञान, जगातील अनेक मित्र, वैचारिक आवाकाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास होतो. जागतिक मैत्री व शांततेसाठीदेखील हा उपक्रम पूरक ठरत आहे. हा उपक्रम दरवर्षी रोटरी डिस्टीक्ट ३१३१ तर्फे राबविला जातो. या उपक्रमाबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी ‘रोटरी’तर्फे परदेशी मुलांबरोबर या पालक व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले असून, हा मेळाव्यात प्रवेश विनामूल्य आहे,’ असे खाडे यांनी सांगितले.\nदिवस : तीन डिसेंबर २०१७\nस्थळ : एमसीसीआयए हॉल, टिळक रोड, पुणे\n‘पुण्याच्या तोंडचे पाणी पळण्याची भीती’ रोटरी क्लबतर्फे ‘जलोत्सवा’चे आयोजन ‘जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे’ ‘जल स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी’ ‘जलसाक्षरता वाढीस लागली पाहिजे’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/usmanabad/will-sugar-factory-started-next-season/", "date_download": "2018-12-12T02:00:51Z", "digest": "sha1:4XIUV6ENJJSFGQQGJWWXMSLB3HIUIRJK", "length": 31963, "nlines": 378, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Will The Sugar Factory Started In The Next Season? | ‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्व���ला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\n‘तुळजाभवानी’���ी भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी ; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का\nअवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ त्यामुळे तूर्त तेरणाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते आहे़\nठळक मुद्देनळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़\nउस्मानाबाद : अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ त्यामुळे तूर्त तेरणाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते आहे़\nनळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) मंजुरी दिली आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी, कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पुढील गळीत हंगामात तुळजाभवानी कारखान्याचे बॉयलर पेटण्याची आशा व्यक्त केली जात आहे़ एकीकडे तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तर दुसरीकडे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य मात्र अधांतरी टांगले गेले आहे़ या कारखान्याच्या अवसायनाचे अंतिम आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) २० नोव्हेंबर रोजी काढले आहेत़ तेरणा अवसायनात निघाल्यानंतर तो भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी आशा अनेकांना होती़ मात्र, अद्यापपर्यंत या प्रक्रियेला कसलीही गती मिळाल्याचे दिसत नाही़ त्यातच अवसायनाचा अंतिम आदेश निघाल्याने ‘तेरणा’ सुरू होणार की भंगारात विकला जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़\nतेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे व्याजासह जवळपास साडेतीनशे कोटी रूपये कर्ज आहे़ दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देऊन कर्जवसुलीला परवानगी मिळावी, यासाठी बँकेने प्रयत्न केले आहेत़ मात्र, ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याच्या बाबतीत अद्याप परवानगी मिळाली नाही़ तुळजाभवानी कारखाना भाडेतत्त्ववर देण्याची प्रक्रिया प्रशासक करीत आहेत़ त्यामुळे येथून जिल्हा बँकेची कर्जवसुली होणार कशी \nयाबाबत ‘डीसीसी’चे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डीसीसी, तेरणा व तुळजाभवानी या सहकारी संस्था आहेत़ तिन्ही संस्था टिकाव्यात यासाठी दोन कारखाने भाडेतत्त्वावर देऊन बँकेची कर्जवसुलीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत़ ‘तेरणा’ भाडेतत्त्वावर देण्याला परवानगी मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे बिराजदार म्हणाले़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमाजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव\nएफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे\nसोलापूर ऊस दर आंदोलन, चौथ्या दिवशीही सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना बंदच\nऊस दराबाबतीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, सुभाष देशमुख यांचे आश्वासन, कारखानदारांची दोन दिवसांत बैठक घेणार\nसहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक\nसोलापूर जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न चिघळला, शेतकरी संघटना आक्रमक : कारखानदार ठाम, प्रशासन हतबल\nउस्मानाबादमध्ये अडीच लाखांचा गुटखा, सुंगधी तंबाखु पकडली\nउस्मानाबाद जिल्ह्यात ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप\nतेर येथे कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने बंद\nउमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको\nवरिष्ठ लिपिकाने शासकीय योजनेतील लोकवाट्यात केला अपहार\nउस्मानाबाद जिल्ह्यात तयार झाले २५०० शेततळे; मात्र अस्तरीकरण झाले केवळ २३७ चे\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-12T01:44:39Z", "digest": "sha1:6Q7EGJPEPEWPBPOY5ITBLKCQ6FEKKUAD", "length": 10141, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पिंपळेनिलखमध्ये अनेक सोसायट्यांची दुर्गंधीपासून सुटका | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news पिंपळेनिलखमध्ये अनेक सोसायट्यांची दुर्गंधीपासून सुटका\nपिंपळेनिलखमध्ये अनेक सोसायट्यांची दुर्गंधीपासून सुटका\nबंदिस्त नाल्याचे नगरसेवकांकडून उद्घाटन\nपिंपरी- प्रभाग क्रमांक 26 मधील कस्पटेवस्तीमधील अण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौकापर्यंतचा नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याची परिसरातील नागरिकांनी मागणी केली. त्यानुसार रविवारी (दि.30) रोजी या बंदिस्त नाल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे, संदीप कस्पटे, आरती चोंधे, तसेच शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे आदी उपस्थित होते.\nपिंपळे निलख-वाकड प्रभाग क्रमांक २६ मधील कस्पटेवस्तीतील आण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौकापर्यंतचा नैसर्गिक नाला बंदिस्त करण्याची नागरिकांनी केली होती. त्यानूसार तेथील स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करुन नाला बंदिस्त होण्यासाठी प्रयत्न केल्याने या कामाला मंजूरी मिळाली. या बंदिस्ती नाल्यामुळे अनमोल रेसीडेन्सी, धनराज पार्क, शील कॅलेस्टा, डॅंनेस्टी, निसर्ग दिन, नवदीप, मालपाणी ग्रीन्स यासह अनेक सोसायटींना दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.पिंपळे निलखमधील डायनँस्टी सोसायटी शेजारील 1 कोटी 37 लाखाच्या या कामाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार होते. मात्र आमदार जगताप परदेश दौऱ्यावर असल्यामुळे हे उद्घाटन नगरसेवकांच्या हस्ते कऱण्यात आले.\nप्रशासकीय टंचाईने नगरसेवकांच्या डोळ्यात पाणी\nमहाराष्ट्राच्या खेळाडूंना दोन सुवर्णांसह सात पदके\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahaforest.nic.in/news_more.php?lang_eng_mar=Mar", "date_download": "2018-12-12T01:05:53Z", "digest": "sha1:2JM23N756QMBFRN6LCJP62H3IPA53W7N", "length": 232277, "nlines": 1447, "source_domain": "www.mahaforest.nic.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> बातम्या आणि घटना\nई टेंडर कोल्‍हापूर 10/12/2018\nई टेंडर कोल्‍हापूर More..\nई टेंडर पेंच नागपूर 10/12/2018\nई टेंडर पेंच नागपूर More..\nई निविदा बांबु विकास मंडळ नागपूर 01/12/2018\nई निविदा बांबु विकास मंडळ नागपूर More..\nतेन्दु हन्गाम २०१९ नॉन पेसा 30/11/2018\nपहिलि फेरि निविदा सुचना More..\nई टेंडर गोंदिया वनविभाग गोंदिया 28/11/2018\nई टेंडर गोंदिया वनविभाग गोंदिया More..\nई टेंडर बुलढाणा 27/11/2018\nई टेंडर बुलढाणा More..\n३ वार सेल रिझल्ट सेंट्रल टिम्‍बर डेपोट 23/11/2018\n३ वार सेल रिझल्ट सेंट्रल टिम्‍बर डेपोट More..\nमनुष्‍यबळ पुरवठा करणेसाठी संस्‍थेमार्फत निविदा मागविणेबाबत वनभव, नागपू 20/11/2018\nमनुष्‍यबळ पुरवठा करणेसाठी संस्‍थेमार्फत निविदा मागविणेबाबत वनभव, नागपूर More..\n३ वार सेल ि‍रिझल्ट सेंट्रल ि‍टिम्‍बर डेपोट 16/11/2018\n३ वार सेल रिझल्ट सेंट्रल टिम्‍बर डेपोट More..\nटेंडर नोटिस कोल्‍हापूर स्थित कराड 15/11/2018\nटेंडर नोटिस कोल्‍हापूर स्थित कराड More..\nईटेंडर सुचना पत्र कोल्‍हापूर स्थित कराड 13/11/2018\nईटेंडर सुचना पत्र कोल्‍हापूर स्थित कराड More..\nलिलाव जाहिरात भंडारा वनविभाग भंडारा 13/11/2018\nलिलाव जाहिरात भंडारा वनविभाग भंडारा More..\nई टेंडर पश्चिम मेळघाट परतवाडा वनविभाग 06/11/2018\nई टेंडर पश्चिम मेळघाट परतवाडा वनविभाग More..\nलॉट लिस्‍ट १५ व १६ नोव्‍हेंबर आलापल्‍ली 05/11/2018\nलॉट लिस्‍ट १५ व १६ नोव्‍हेंबर आलापल्‍ली More..\nटेंडर नोटिस कोल्‍हापूर स्थित कराड 05/11/2018\nटेंडर नोटिस कोल्‍हापूर स्थित कराड More..\n१७ नोव्‍हेंबर २०१८ स्‍पॉट ऑक्‍शन बल्‍लारशाह 05/11/2018\n१७ नोव्‍हेंबर २०१८ स्‍पॉट ऑक्‍शन बल्‍लारशाह More..\nजैवविविधता दिनाच्‍या स्‍थापनेनिमित्‍त निबंध व चित्रकला स्‍पर्धा 03/11/2018\nजैवविविधता मंडळाच्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय निबंध व चित्रकला स्‍पर्धा More..\nई टेंडर सहयाद्री व्‍याघ्र प्रकल्‍प कोल्‍हापूर 30/10/2018\nई टेंडर सहयाद्री व्‍याघ्र प्रकल्‍प कोल्‍हापूर More..\nई टेंडर आकोट वनविभाग 26/10/2018\nई टेंडर आकोट वनविभाग More..\nकंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍तीसाठी जाहिरात कोल्‍हापूर ि‍स्थित कराड 24/10/2018\nकंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍तीसाठी जाहिरात कोल्‍हापूर स्थित कराड More..\nई टेंडर आकोट वनविभाग 24/10/2018\nई टेंडर आकोट वनविभाग More..\nशुध्‍दीपत्रक पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 20/10/2018\nशुध्‍दीपत्रक पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..\n३ वार सेल रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपो आलापल्‍ली 19/10/2018\n३ वार सेल रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपो आलापल्‍ली More..\nनिविदा जाहिरात कोल्‍हापुर ि‍स्थित कराड 15/10/2018\nनिविदा जाहिरात कोल्‍हापुर स्थित कराड More..\nई निविदा गोंदिया वनविभाग गोंदिया 12/10/2018\nई निविदा गोंदिया वनविभाग गोंदिया More..\nई टेंडर भंडारा वनविभाग भंडारा 12/10/2018\nई टेंडर भंडारा वनविभाग भंडारा More..\nशुध्‍दीपत्रक पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 11/10/2018\nशुध्‍दीपत्रक पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..\nसेल रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपोट आलापल्‍ली 11/10/2018\nसेल रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपोट आलापल्‍ली More..\nस्‍पाॅट ऑक्‍शन लॉट लिस्‍ट बल्‍लारशाह 09/10/2018\nस्‍पाॅट ऑक्‍शन लॉट लिस्‍ट बल्‍लारशाह More..\nई ऑक्शन बल्‍लारशाह 09/10/2018\nई ऑक्शन बल्‍लारशाह More..\nगडचिरोली वन विभागात प्रस्तावित कार्यासंबंधी जनसंवाद 05/10/2018\nगडचिरोली वन विभागात प्रस्तावित कार्यासंबंधी जनसंवाद More..\nलेखापाल संवर्गातून मुख्य लेखापाल संवर्गात पदोन्नती 11/12/2018 नागपुर\nलेखापाल संवर्गातून मुख्य लेखापाल संवर्गात पदोन्नती More..\nवनक्षेत्रपाल संवर्गातील बदली व पदस्थापना 11/12/2018 नागपुर\nवनक्षेत्रपाल संवर्गातील बदली व पदस्थापना More..\nईमारती जळाऊ ई वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव अमरावती वनविभाग 07/12/2018 अमरावती\nईमारती, जळाऊ, ई. वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव, अमरावती वनविभाग More..\nई निविदा उपवनसंरक्षक नागपूर वनविभागाकरीता जि पी एस खरेदी करणेबाबत 07/12/2018 नागपुर\nई निविदा उपवनसंरक्षक नागपूर वनविभागाकरीता जि पी एस खरेदी करणेबाबत More..\nई निविदा उपवनसंरक्षक नागपूर वनविभागाकरीता कॅमेरा ट्रॅप खरेदी करणेबाबत 07/12/2018 नागपुर\nई निविदा उपवनसंरक्षक नागपूर वनविभागाकरीता कॅमेरा ट्रॅप खरेदी करणेबाबत More..\nजलयुक्त शिवार अभियान सन २०१८ १९ अन्तर्गत खोद्तळे तयार करने चे ई निविदा 06/12/2018 गडचिरोली\nजलयुक्त शिवार अभियान सन २०१८-१९ अन्तर्गत खोद्तळे तयार करने या कामाचे ई निविदा सूचना More..\nइमारती लाकुड फाटे व साग बीट ई लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ 06/12/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड फाटे व साग बीट ई लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ More..\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ 06/12/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ More..\nवनगुण्यात जप्त करण्यात आलेले लाकूड माल व मोटर गाडयांची विल्लेवाट लावणे बाबत 05/12/2018 नागपुर\nवनगुण्यात जप्त करण्यात आलेले लाकूड माल व मोटर गाडयांची विल्लेवाट लावणे बाबत More..\nभंडारा वनविभागातील साठवन तलाव डीप सी सी टी तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारा दुरुस्‍ती काम�� 04/12/2018 नागपुर\nभंडारा वनविभागातील साठवन तलाव डीप सी सी टी तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारा दुरुस्‍ती कामे More..\nभंडारा वनविभागातील खात्यामार्फत व जंकासमार्फत जलावू बांबू इमारती व वनउपजाचा जाहिर लिलाव दि 13 14 व 15 डिसेंबर 2018 04/12/2018 नागपुर\nभंडारा वनविभागातील खात्यामार्फत व जंकासमार्फत जलावू बांबू इमारती व वनउपजाचा जाहिर लिलाव दि 13 14 व 15 डिसेंबर 2018 More..\nई- निविदा 03/12/2018 ठाणे\nउपवनसंरक्षक रोहा कार्यालय रोहा वनविभाग मधील साळविडे कं नं 746 येथे सिमेट नालाबांध बांधणे More..\nई- निविदा 03/12/2018 ठाणे\nउपवनसंरक्षक रोहा वनविभाग मधील करंजाडी कं नं 538 पार्टिआंबिवली बुद्रुक कं नं 538 पार्ट पाचाड कं नं 455 मोहोत कं नं 564 येथे वनतलाव खोदेणे More..\nइ निविदा उपवनसंरक्षक गुगामल व आकोट वन्यजीव 03/12/2018 अमरावती\nउपवनसंरक्षक गुगामल व आकोट वन्यजीव विभागातील कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी स्वयंपाक गृह व प्रसाधन गृह असलेले संरक्षण कुटी बांधणेबाबतचे इ निविदा More..\nई निविदा विभागीय वनाधिकारी अकोला विभागाचे कार्यक्षेत्र 03/12/2018 अमरावती\nविभागीय वनाधिकारी अकोला विभागाचे कार्यक्षेत्रात सेलू बाजार (वाघा ) येथे प्रकार ३/ घटक १ चे शा.निवासस्थान ( १) व तसेच नक्षत्रवन बोथा येथे बांधणे बाबतच्या ई निविदा More..\nजलयुक्त शिवार अभियान सन २०१८ १९ कामाचे निविदा सूचना गड्चिरोली 03/12/2018 गडचिरोली\nजलयुक्त शिवार अभियान सन २०१८-१९ कामाचे निविदा सूचना गड्चिरोली More..\nमौजे वरचीवाडी ता माणंगाव जि रायगड येथील जमीन बाबत हारकत असल्यास खालील कार्यालया सुचित करण्या बाबत More..\nई- निविदा 01/12/2018 ठाणे\nईमारत बाधकाम टाईप 3सिगंल युनिट सुधागड पाली ता सुधागड जि रायगड More..\nई- निविदा 01/12/2018 ठाणे\nईमारत बाधकाम दुरूस्ती टाईप 3 वनक्षेत्रपाल कर्जत पूर्व ता कर्जत जि रायगड More..\nमा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे आदेशानुसार श्री राजाभाऊ सुरजप्रसाद श्रीवास्तव सेवानिवृत्त वनपाल यांचा सक्तीने सेवानिवृत्त केलेला कालावधी निलंबन कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर्यन्त निश्चित करणेबाबतचे आदेश 01/12/2018 नागपुर\nमा. उच्च. न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांचे आदेशानुसार श्री. राजाभाऊ सुरजप्रसाद श्रीवास्तव, सेवानिवृत्त वनपाल यांचा सक्तीने सेवानिवृत्त केलेला कालावधी /निलंबन कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर्यन्त निश्चित करणेबाबतचे आदेश. More..\nठाणे बेलापूर रस्ता ते एनएच 4 दरम्यान पारसिक हिल बोगदयातून जाणा-या जोडरस्त्याचे बांधकामा करिता 18 1824 हेक्टर वनजमिण More..\nइमारती लाकुड व जलाउ बीट वाहतुकी करिता ई निविदा सुचना वडसा वनविभाग वड्सा 01/12/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड व जलाउ बीट वाहतुकी करिता ई निविदा सुचना वडसा वनविभाग वड्सा More..\nई निवीदा सुचना 01/12/2018 नागपुर\nई निवीदा सुचना More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ 29/11/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ 29/11/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना डिसेम्बर २०१८ More..\nप्लास्टीक पिशव्या खरेदी करिता ई निविदा सुचना वडसा वनविभाग वडसा 28/11/2018 गडचिरोली\nप्लास्टीक पिशव्या खरेदी करिता ई निविदा सुचना वडसा वनविभाग वडसा More..\nवनक्षेत्रपालांच्या बदली व पदस्थापना 27/11/2018 नागपुर\nवनक्षेत्रपालांच्या बदली व पदस्थापना More..\nकेंद्र शासना अंतर्गत कार्यालय प्रादेशिक प्रमुखाची माननीय विभागीय आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजी २०१९ पावसाड्यात ३३ कोटी रोपवना अंतर्गत आयोजित सभेचे कार्यवृत्तांत 27/11/2018 नागपुर\nकेंद्र शासना अंतर्गत कार्यालय प्रादेशिक प्रमुखाची माननीय विभागीय आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजी २०१९ पावसाड्यात ३३ कोटी रोपवना अंतर्गत आयोजित सभेचे कार्यवृत्तांत More..\nभंडारा वनविभातील साठवन तलाव व डीप सी सी टी कामाची ई निविदा 26/11/2018 नागपुर\nभंडारा वनविभातील साठवन तलाव व डीप सी सी टी कामाची ई निविदा More..\nटिपेश्वर अ्भयारण्यातील पर्यटक सुविधा केंद्र ची दुरुस्ती व महीला प्रसाधणगृह बांधकाम 22/11/2018 वन्यजीव नागपुर\nटिपेश्वर अ्भयारण्यातील पर्यटक सुविधा केंद्र ची दुरुस्ती व महीला प्रसाधणगृह बांधकाम More..\nई- निविदा 20/11/2018 ठाणे\nदुरूस्ती वनरक्षकासाठी असलेली चाळ मु साजगांव ता खालापूर जि रायगड दुरस्ती वनपाल दर्जा 2 साठी रा उंबरा ता खालापूर जि रायगड दुरूस्ती वनरक्षकासाठी असलेली चाळ रा.खोपोली ता खोपोली जि रायगड वॉचमन चाळ उपवनंसरक्षक बंगाला एरिया रा अलिबाग ता अलिबाग More..\nटिपेश्वर अभयारण्यात सोलार तारेंचे कुपंन तयार करणे 19/11/2018 वन्यजीव नागपुर\nटिपेश्वर अभयारण्यात सोलार तारेंचे कुपंन तयार करणे More..\nअमरावती वनवृत्तातील वेतन मंडळाच��� दर 17/11/2018 अमरावती\nअमरावती वनवृत्तातील वेतन मंडळाचे दर २०१८-१९ More..\nनागपूर वनविभागाकडील गट क व गट ड मधील अनुकंपा सूची संकेतस्थळावर प्रसिद्धी करणेबाबत 17/11/2018 नागपुर\nनागपूर वनविभागाकडील गट क व गट ड मधील अनुकंपा सूची संकेतस्थळावर प्रसिद्धी करणेबाबत More..\nसन २०१८ १९ साठी वेतन मंडळ दर 15/11/2018 नागपुर\nसन २०१८ १९ साठी वेतन मंडळ दर More..\nई- निविदा 13/11/2018 ठाणे\nदहिवली नर्सरी येथे कंम्पांउड वॉल बांधकाम वरसोली येथील रस्ता दूरूस्ती निरक्षण कुटी बांधकाम तिनवीरा येथे तयार करणे More..\nकरार पध्दतीने सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक यांची सेवा घेणेबाबत 12/11/2018 कोल्हापुर\nकरार पध्दतीने सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक यांची सेवा घेणेबाबत.. More..\nइमारती लाकुड फाटे व साग बीट ई लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ 06/11/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड फाटे व साग बीट ई लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ More..\nइमारती लाकुड फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ 06/11/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ More..\nदि १ जनेवारी २०१८ रोजी वनरक्षक संवर्गाची प्राथमिक जेष्ठता सूची 05/11/2018 यवतमाळ\nदि १ जनेवारी २०१८ रोजी वनरक्षक संवर्गाची प्राथमिक जेष्ठता सूची More..\nअनुकंपा यादी गट क 05/11/2018 औरंगाबाद\nअनुकंपा यादी गट क More..\nअनुकंपा यादी गट ड 05/11/2018 औरंगाबाद\nअनुकंपा यादी गट ड More..\nभंडारा वनविभाग भंडारा वनउपजाचा जाहिर लिलाव दि 16 व 17 नोव्हेंबर 2018 05/11/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग भंडारा वनउपजाचा जाहिर लिलाव दि 16 व 17 नोव्हेंबर 2018 More..\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे आदेशाविरुद्ध प्राप्त अपील अर्जाचे अनुषंगाने अंतिम आदेश 03/11/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे आदेशाविरुद्ध प्राप्त अपील अर्जाचे अनुषंगाने अंतिम आदेश More..\nईमारती जळाऊ ई वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव 01/11/2018 अमरावती\nईमारती, जळाऊ, ई. वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव वन विभाग अमरावती. More..\nनैसि‍गिकगॅस पाईप लाईनचेकाम करणेस मजूरी दील्‍या बाबत 30/10/2018 ठाणे\nसरणी ताल दाहणू येथे एनटीयूआरल गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी 0.0351 हेक्टर फॉरेस्ट जमीन वळविणे बाबत More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ 30/10/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना नोवेम्बर २०१८ 30/10/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना नोवेम्बर २०��८ More..\nई निविदा सुचना 26/10/2018 ठाणे\nगोराई येथे कांदळवन पार्क तयार करणे बाबत More..\nसंस्थाना पुरवठा करावयचा इमारती माल व बांबूचे अनुसूचित दर 25/10/2018 अमरावती\nसंस्थाना पुरवठा करावयचा इमारती माल व बांबूचे अनुसूचित दर ०१/१०/२०१८ ते ३०/०९/२०१९ करावयचा More..\nशुध्दीपत्रक व ई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 25/10/2018 अमरावती\nवन प्रशिक्षण संस्था चिखलदरा, ई निवीदा क्रमांक ३९६/१९-१०-२०१८ चे शुध्दीपत्रक ४१६/२५-१०-२०१८, नवीन ई निवीदा क्रमांक ४१७/२५-१०-२०१८ More..\nसाठवन तलाव बांधकाम सावरबंध व शिवनीबांध वनपरिक्षेत्र साकोली 25/10/2018 नागपुर\nसाठवन तलाव बांधकाम सावरबंध व शिवनीबांध वनपरिक्षेत्र साकोली More..\nई निविदा सुचना 24/10/2018 ठाणे\nइकाे हटचा पुरवठा करणे बाबत More..\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक १ नोव्हेंबर 2018 ते 3 नोव्हेंबर 2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार शिवनफळ तळेगांव व बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे 24/10/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक १ नोव्हेंबर 2018 ते 3 नोव्हेंबर 2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार शिवनफळ तळेगांव व बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे More..\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 22/10/2018 अमरावती\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा More..\nईमारती जळाऊ वनोपज वाहनांचा जाहीर लिलाव वन विभाग अमरावती 20/10/2018 अमरावती\nईमारती, जळाऊ, ई. वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव वन विभाग अमरावती More..\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग 17/10/2018 ठाणे\nआरसीसी बांधकाम बाबतसुधागड वनपरीक्षेत्र पोटलज कं न ६३६ सुधागड वनक्षेत्र ज‍ि रायगड More..\nई निविदा उपवनसंरक्षक वन्यजीव अकोला 13/10/2018 अमरावती\nई निविदा उपवनसंरक्षक वन्यजीव अकोला More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लोगो स्पर्धा 12/10/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लोगो स्पर्धा More..\nि पेपर रिम खरेेेेदी 12/10/2018 ठाणे\n३०० पेपर ि‍रिम खरेदीची जाहीरात More..\nउपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग गोंदिया अंतर्गत जलयुकत् शिवार अभियान सन 2018 2019 मध्ये मान्यता प्राप्त कामांचे ई निवदा 11/10/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग गोंदिया अंतर्गत जलयुकत् शिवार अभियान सन 2018 2019 मध्ये मान्यता प्राप्त कामांचे ई निवदा More..\nनविन इमारत बांधकाम नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र व सिमेंट नालाबांध तुमसर वनपर���क्षेत्र 11/10/2018 नागपुर\nनविन इमारत बांधकाम नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र व सिमेंट नालाबांध तुमसर वनपरिक्षेत्र More..\nई निविदा सुचना 10/10/2018 ठाणे\nठाणे वनविभागातील विवीध कामाची निवीदा More..\nभंडारा वनविभागातील वनउपजाचा जाहिर लिलाव दि 19 व 20 ऑक्टोबर 2018 10/10/2018 नागपुर\nभंडारा वनविभागातील वनउपजाचा जाहिर लिलाव दि 19 व 20 ऑक्टोबर 2018 More..\nइमारती लाकुड फाटे व साग बीट ई लिलाव सुचना ऑक्ट २०१८ 09/10/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट ई लिलाव सुचना ऑक्ट २०१८ More..\nइमारती लाकुड फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना ऑक्ट २०१८ 09/10/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना ऑक्ट २०१८ More..\nइमारती लाकुड ई लिलाव विक्री उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग 09/10/2018 अमरावती\nपश्चिम मेळघाट वनविभाग अंतर्गत धारणी व अकोट आगारात होणाऱ्या इमारती मालाचा जाहीर लिलाव दि.१२/१०/२०१८ व दि. २०/१०/२०१८ More..\nईनिवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 05/10/2018 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.05-10-2018 More..\nउपवनसंरक्षक भंडारा यांचे आदेशाविरुद्ध प्राप्त अपील अर्जाचे अनुषंगाने अंतिम आदेश 04/10/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक भंडारा यांचे आदेशाविरुद्ध प्राप्त अपील अर्जाचे अनुषंगाने अंतिम आदेश More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना ओक्टो २०१८ 03/10/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना ओक्टो २०१८ More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना ऑक्ट २०१८ 03/10/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना ऑक्ट २०१८ More..\nताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत पदभरती कंत्राटी पध्दतीवर भरण्याबाबत जाहीरात 01/10/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत पदभरती कंत्राटी पध्दतीवर भरण्याबाबत जाहीरात More..\nईनिवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 27/09/2018 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.25-09-2018 More..\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 3ऑक्टोबर2018 ते 4ऑक्टोबर2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे 27/09/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 3ऑक्टोबर2018 ते 4ऑक्टोबर2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे More..\nवनक्षेत्रपालांच्या बदली 15/09/2018 नागपुर\nवन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत नियंत्रित प्रवेशासह बाधा विरहीत नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे वनजमिन वळतीकरण प्रस्ताव 15/09/2018 नागपुर\nवन संवर्धन अधिनियम, 1980 अंतर्गत नियंत्रित प्रवेशासह बाधा विरहीत नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे प्रकल्पास 50.553 हे. नागपूर- 15.786 हे व वर्धा 34.770 हे. वनजमिन वळतीकरण प्रस्ताव More..\nई निविदा सुचना 12/09/2018 ठाणे\nगोराई येथे कांदळवन तयार करण्‍यासाठी दरपत्रके मिळणे बाबत More..\nजाहीर लिलाव वन विभाग अमरावती 07/09/2018 अमरावती\nईमारती, जळाऊ, ई. वनोपज आणि वाहनांचा जाहीर लिलाव वन विभाग अमरावती More..\nईमारती लाकुड ई लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ 07/09/2018 गडचिरोली\nईमारती लाकुड ई लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ More..\nइमारती लाकुड खुले लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ 07/09/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड खुले लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ More..\nजाहिर लिलाव भंडारा वनविभाग भंडारा दि 14 व 15 सप्टेंबर 2018 07/09/2018 नागपुर\nजाहिर लिलाव भंडारा वनविभाग भंडारा दि 14 व 15 सप्टेंबर 2018 More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 06/09/2018 अमरावती\nइ -निविदा उप वनसंरक्षक, सिपना,गुगामल व अकोट वन्यजिवं विभाग More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 05/09/2018 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प More..\nजलाउ लाकुड व बाम्बू ई लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ 03/09/2018 गडचिरोली\nजलाउ लाकुड व बाम्बू ई लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ More..\nजलाउ लाकुड व बाम्बू खुले लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ 03/09/2018 गडचिरोली\nजलाउ लाकुड व बाम्बू खुले लिलाव विक्री सुचना सप्टेम्बर २०१८ More..\nई निविदा द्वारे मोहा ओइल व मोहा टोळी विक्री सुचना वड्सा वनविभाग वड्सा 01/09/2018 गडचिरोली\nई निविदा द्वारे मोहा ओइल व मोहा टोळी विक्री सुचना वड्सा वनविभाग वड्सा More..\nई निविदा सुचना अलिबाग 31/08/2018 ठाणे\nप्रीफेब्र्रीएटेड इकोची खरेदी More..\nभंडारा वनविभागातील ईमारत दुरुस्‍ती कामाची ई निविदा 31/08/2018 नागपुर\nभंडारा वनविभागातील ईमारत दुरुस्‍ती कामाची ई निविदा More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यावरण संवेदनशी��� क्षेत्र प्रारुप अधिसुचना 28/08/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यावरण संवेदनशील क्षेत्र प्रारुप अधिसुचना More..\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 3 सप्टेंबर 2018 ते 4 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे 28/08/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा अंतर्गत दिनांक 3 सप्टेंबर 2018 ते 4 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय व संस्थेच्या विक्री आगार बांगडापूर येथे जाहिर लिलाव आयोजित करण्यात आलेले आहे More..\nभंडारा वनविभागाची गट क संवर्गातील दि 31 जुलै 2018 अखेरची अंतिम सुधारीत अनुकंपा जेष्ठता यादी प्रसिदध करणेबाबत आक्षेपानंतर 28/08/2018 नागपुर\nभंडारा वनविभागाची गट क संवर्गातील दि 31 जुलै 2018 अखेरची अंतिम सुधारीत अनुकंपा जेष्ठता यादी प्रसिदध करणेबाबत आक्षेपानंतर More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 27/08/2018 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प More..\nजाहिरात थेट मुलाखत 24/08/2018 ठाणे\nनिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणे More..\nनिर्लेखित वाहने व भन्गार मालाचा जाहिर लिलाव 21/08/2018 गडचिरोली\nनिर्लेखित वाहने व भन्गार मालाचा जाहिर लिलाव, सिरोन्चा विभाग, आल्लापल्ली श्थित. More..\nइमारती लाकुड ई लिलाव विक्री उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग 19/08/2018 अमरावती\nउपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा अंतर्गत धारणी लाकूड आगार येथे आयोजित ई - लिलाव दिनांक 23-24 ऑगस्ट 2018 More..\nएकरेषीय प्रकल्‍पांबाबत झाडे तोडण्‍यास व कामे सूरू करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत मानकोली ते माोटागाांव रस्‍त्‍यावर उल्‍हास खाडीवर पोहोच रस्‍त्‍यासह ९८० मीटर लांबीचा सहापदरी पूल बांधणेकरीता ०.५८हेक्‍टर कांदळवन जमिन वळती करण्‍याबाबत More..\nनागपूर वनविभागाकडील गट क व गट ड मधील अनुकंपा नियुक्तीबाबत प्रतिक्षासूची संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत 18/08/2018 नागपुर\nनागपूर वनविभागाकडील गट क व गट ड मधील अनुकंपा नियुक्तीबाबत प्रतिक्षासूची संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत More..\nई निविदा सुचना 13/08/2018 ठाणे\nदस्‍तुरी ता.खालापूर वनक्षेत्र खालापूर येथील जुनेे विश्रामगृृह येथील दुुरूस्‍ती व कम्‍पाउड वॉल बाधणे बाबत More..\nइमारती लाकुड ई लिल��व विक्री सुचना ऑगस्ट २०१८ 13/08/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड ई लिलाव विक्री सुचना ऑगस्ट २०१८ More..\nइमारती लाकुड खुले लिलाव विक्री सुचना ऑगस्ट २०१८ 13/08/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड खुले लिलाव विक्री सुचना ऑगस्ट २०१८ More..\nबांबू इमारती व जलावू वनउपजाचा जाहिर लिलाव भंडारा वनविभाग दि 20 व 21 ऑगस्ट 2018 13/08/2018 नागपुर\nबांबू इमारती व जलावू वनउपजाचा जाहिर लिलाव भंडारा वनविभाग दि 20 व 21 ऑगस्ट 2018 More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 07/08/2018 अमरावती\nअकोट वन्यजीव विभाग अकोट अंतर्गत येत असलेल्या धारगड व सोमठाणा परिक्षेत्रात वायरलेस टावरचे बांधकाम करण्याबाबत More..\nइमारती इ वनोपज वाहनांचा जाहीर लिलाव वन विभाग अमरावती 04/08/2018 अमरावती\nइमारती, इ वनोपज, वाहनांचा जाहीर लिलाव, अमरावती वन विभाग, अमरावती. More..\nई-निविदा जाहिरात प्रसिध्दीध करण्याणबाबत 04/08/2018 ठाणे\nऑनलाइन जीआयएस आधारित वर्क फ्लो मॅनेजमेंट सिस्टमचा विकास More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई निविदा सुचना आगस्ट २०१८ 03/08/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई निविदा सुचना आगस्ट २०१८ More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना ओगस्ट २०१८ 03/08/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना ओगस्ट २०१८ More..\nई निविदा सुचना 03/08/2018 ठाणे\nसंजयगांधी राष्ट्री य उद्यानच्याण इको सेंसिटीव्ही झोनचे सर्वेक्षण व विकास भोगोलिक नकाशा बनविनासाठी निविदा More..\nदिनांक ०१/०१/२०१८ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा यादी २७-०७-२०१८ 27/07/2018 यवतमाळ\nदिनांक ०१/०१/२०१८ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा यादी २७-०७-२०१८ More..\nभंडारा वनविभागातील खात्यामार्फत व जंकासमार्फत जाहिर लिलाव दि 30 व 31 जुलै 2018 23/07/2018 नागपुर\nभंडारा वनविभागातील खात्यामार्फत व जंकासमार्फत जाहिर लिलाव दि 30 व 31 जुलै 2018 More..\nडाटा एट्री ऑपरेटर व वाहन चालक पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने 19/07/2018 कोल्हापुर\nडाटा एट्री ऑपरेटर व वाहन चालक पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने More..\nविभागीयवन अधिकारी सामाजिक वनीकरण ठाणे याच्‍या कार्यालयात कंत्राटी पध्‍दतीने तात्‍पूरत्‍या स्‍वरुपात डाटा एन्‍ट्री आॅॅॅॅपरेट वाहनचालक ६ भरणे कामी मनुष्‍यबळ पुरवठा करणा-या संस्‍थाकडून निविदा अर्ज मागविण्‍याबाबत 16/07/2018 ठाणे\nविभागीयवनअधिकारी सामाजिकवनीकरण ठाणे याच्‍या कार्यालयात कंत्राटीपध्‍दतीने तात्‍पूरत्‍या स्‍व���ुपात डाटा एन्‍ट्री आॅॅॅॅॅॅॅपरेटर व वाहनचालक (६)भरणेकामी मनुष्‍यबळ पुरवठा करणा-या संस्‍थाकडून ि‍निविइदा अर्ज मागविण्‍याबाबत More..\nवन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी व पशुधन मृत अपंग जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणे बाबत दिनांक ११ जुलै २०१८ 11/07/2018 नागपुर\nवन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणे बाबत दिनांक ११ जुलै २०१८ More..\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग 09/07/2018 ठाणे\nतीनवीरा ताालुका अलिबाग येथील मरिन स्‍टॅंडिग सेंटर चेे बांंधकाम करणे बाबत More..\nई निविदा सुचना 09/07/2018 ठाणे\nउपवनसंरक्षक अलिबाग यांचे शासकिय बंगल्‍यातील आरसीसी गटर दुरूस्‍ती बाबत More..\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट ई लिलाव सुचना जुलै २०१८ 07/07/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट ई लिलाव सुचना जुलै २०१८ More..\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना जुलै २०१८ 07/07/2018 गडचिरोली\nइमारती लाकुड, फाटे व साग बीट खुले लिलाव सुचना जुलै २०१८ More..\nवनरक्श्क ते वनपाल पदोनती बाबत 06/07/2018 औरंगाबाद\nवनरक्श्क ते वनपाल पदोनती बाबत More..\nगट क मधील लिपिक नि टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अहर्ता प्राप्त करणाऱ्या गट ड कर्मचारी दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीची प्राथमिक जेष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत 05/07/2018 नागपुर\nगट क मधील लिपिक नि टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अहर्ता प्राप्त करणाऱ्या गट ड कर्मचारी दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीची प्राथमिक जेष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत More..\nअनुकंपा जेष्ठता यादी भंडारा वनविभाग भंडारा दि 30 जून 2018 05/07/2018 नागपुर\nअनुकंपा जेष्ठता यादी भंडारा वनविभाग भंडारा दि 30 जून 2018 More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना जुलै २०१८ 04/07/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू ई लिलाव सुचना जुलै २०१८ More..\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना जुलै २०१८ 04/07/2018 गडचिरोली\nजलाऊ लाकुड व बाम्बू खुले लिलाव सुचना जुलै २०१८ More..\n13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम 01/07/2018 नागपुर\n13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम More..\nजाहीर लिलाव अमरावती वन विभाग अमरावती 28/06/2018 अमरावती\nइमारती लाकूड, जळाऊ वनोपज, वाहन ईत्यादी बाबत लिलाव सूचना अमरावती वनविभाग More..\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 28/06/2018 अमरावती\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.28-06-2018 More..\nतलाव खोलिकरनाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. 25/06/2018 गडचिरोली\nतलाव खोलिकरनाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. More..\nगट क मधील लिपिक नि टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अहर्ता प्राप्त करणाऱ्या गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजीची तात्पुरती जेष्ठतासूची 22/06/2018 नागपुर\nगट क मधील लिपिक नि टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अहर्ता प्राप्त करणाऱ्या गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजीची तात्पुरती जेष्ठतासूची More..\nवनक्षेत्रपालांच्या बदली श्री दा वि राऊत 22/06/2018 नागपुर\nवनक्षेत्रपालांच्या बदली श्री दा वि राऊत More..\nवनक्षेत्रपालांच्या बदली श्री स ब पाटील 22/06/2018 नागपुर\nवनक्षेत्रपालांच्या बदली श्री स ब पाटील More..\nविधी सल्लागार जाहिरात 21/06/2018 कोल्हापुर\nविधी सल्लागार यांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती More..\nअनुकंपा यादी 20/06/2018 धुळे\nअनुकंपा यादी दिनांक ३१ डिसेंबर २०१७ अखेर More..\nआल्लापल्ली येथे निर्लेखित वाहने व भन्गार माल विक्रि सम्बन्धि मोहरबन्द निविदा 19/06/2018 गडचिरोली\nआल्लापल्ली येथे निर्लेखित वाहने व भन्गार माल विक्रि सम्बन्धि मोहरबन्द निविदा More..\nभारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६१ ब अन्वये नोटीस More..\nइ लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ 07/06/2018 गडचिरोली\nइ लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ More..\nबाम्बू इ लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ 07/06/2018 गडचिरोली\nबाम्बू इ लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ More..\nखुले लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ 07/06/2018 गडचिरोली\nखुले लिलाव विक्रि सुचना जुन २०१८ More..\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि 13जुन2018 07/06/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि 13जुन2018 More..\nकंत्राटी पदे भरणे निविदा जाहिरात भंडारा वनविभाग 02/06/2018 नागपुर\nकंत्राटी पदे भरणे निविदा जाहिरात भंडारा वनविभाग More..\nई निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 01/06/2018 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.01-06-2018 More..\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची गट क व ड संवर्गाची प्रतीक्षा यादी मे २०१८ अखेर पर्यंत 01/06/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा वनविभाग वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची गट क व ड संवर्गाची प्रतीक्षा यादी मे २०१८ अखेर पर्यंत More..\nप्रादेशिक विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश 31/05/2018 नागपुर\nप्रादेशिक विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश More..\nवन्यजीव विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश 31/05/2018 नागपुर\nवन्यजीव विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश More..\nलिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश 31/05/2018 नागपुर\nलिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश More..\nवाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश 31/05/2018 नागपुर\nवाहन चालक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बदली आदेश More..\nअधिसंख्य वनमजूरांचे बदली आदेश 31/05/2018 नागपुर\nअधिसंख्य वनमजूरांचे बदली आदेश More..\nशुद्धीपत्रक वनरक्षक बदलीबाबत 31/05/2018 नागपुर\nशुद्धीपत्रक वनरक्षक बदलीबाबत More..\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत 31/05/2018 धुळे\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत More..\nरस्ता डाम्बरिकरन कामाचे ई निविदा सुचना वनविभाग भामरागड 29/05/2018 गडचिरोली\nरस्ता डाम्बरिकरन कामाचे ई निविदा सुचना वनविभाग भामरागड More..\nइको टुरिझम कोम्प्लेक्स बान्धकामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. 28/05/2018 गडचिरोली\nइको टुरिझम कोम्प्लेक्स बान्धकामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. More..\nई निविदा सुचना 25/05/2018 ठाणे\n११ जुन २०१८ रोजी वृक्ष लागवड परिषद २०१८ यशवंतराव चव्हा ण केंद जन जगनाथराव भोसले मार्ग नरिमन पॉईंट More..\nई निविदा सुचना 24/05/2018 ठाणे\n1 जुलै 2018 रोजी आयोजित राज्या स्तारीय वन महोत्सेवाचा शासकीय कार्यक्रम राधा सोअमी सत्संजग बीस मौजे वरप ता कल्या‍ण जि ठाणे येथे आयोजित करण्यारत आला आहे More..\nवनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या २०१८ 23/05/2018 नागपुर\nवनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या २०१८ More..\nलिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या 2018 23/05/2018 नागपुर\nलिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या 2018 More..\nलेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या 2018 23/05/2018 नागपुर\nलेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या 2018 More..\nसर्व्हेयर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागी�� बदल्या 2018 23/05/2018 नागपुर\nसर्व्हेयर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्या 2018 More..\nवनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय नियतकालिक बदली 23/05/2018 नागपुर\nवनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय नियतकालिक बदली More..\nनागपूर वनविभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी 22/05/2018 नागपुर\nनागपूर वनविभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 19/05/2018 अमरावती\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती अंतर्गत लोखंडी तारेचे कुंपण खरेदी करणे बाबतची ई - निविदा प्रसिद्ध करणे. कार्यालयाचे नाव - मुख्यवनसंरक्षाक आणि क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती More..\nशासन सेवेत पुन स्थापित करणेबाबत श्री एस एस चौधरी तत्त्का वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित 18/05/2018 नागपुर\nशासन सेवेत पुनःस्थापित करणेबाबत श्री.एस.एस.चौधरी, तत्त्का वनपरिक्षेत्र अधिकारी (निलंबित) More..\nसन २०१८ तेंदू हंगामातील विशेष फेरीतील निकालपत्र दि १७ मे २०१८ 17/05/2018 नागपुर\nसन २०१८ तेंदू हंगामातील विशेष फेरीतील निकालपत्र दि १७ मे २०१८ More..\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना 16/05/2018 गडचिरोली\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना More..\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना रद्द करने बाबत 16/05/2018 गडचिरोली\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना रद्द करने बाबत More..\nखुले विक्री लिलाव सुचना मे २०१८ 14/05/2018 गडचिरोली\nखुले विक्री लिलाव सुचना मे २०१८ More..\nई लिलाव विक्री सुचना मे २०१८ 14/05/2018 गडचिरोली\nई लिलाव विक्री सुचना मे २०१८ More..\nतेंदू हंगाम २०१८ सातव्या फेरीतील निकालपत्र दि ९ मे २०१८ 10/05/2018 नागपुर\nतेंदू हंगाम २०१८ सातव्या फेरीतील निकालपत्र दि ९ मे २०१८ More..\nतेंदू नॉन पेसा क्षेत्रातील सातव्या फेरीचे निकाल 08/05/2018 नागपुर\nतेंदू नॉन पेसा क्षेत्रातील सातव्या फेरीचे निकाल More..\nबदलीपात्र कर्मचारी यांची यादी वनरक्षक 08/05/2018 धुळे\nबदलीपात्र कर्मचारी यांची यादी वनरक्षक More..\nई निविदा सुचना 08/05/2018 ठाणे\nतीन वीरा तालुका अलीबाग जिला रायगड येथील सागरी लहरी केंद्र शिबिराचे बांधकाम More..\nई निविदा सुचना 08/05/2018 ठाणे\nपावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करणे More..\nतेंदू पहिल्या फेरीचा जोखीम व जबाबदारीचे निकालपत्र 07/05/2018 नागपुर\nतेंदू पहिल्या फेरीचा जोखीम व जबाबदारीचे निकालपत्र More..\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत 07/05/2018 ठाणे\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार सन २०१८ १९ करणेबाबत More..\nबदलीसत्र २०१८ करिता नागपूर वनविभागातील गट क मधील बदलीपात्र कर्मचारायांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत 05/05/2018 नागपुर\nबदलीसत्र २०१८ करिता नागपूर वनविभागातील गट क मधील बदलीपात्र कर्मचाऱयांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत More..\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत 04/05/2018 नागपुर\nशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत More..\nझेरॉक्स मशीन वार्षिक करार करणेसंबंधीत दरपत्रक मागविणेबाबत 04/05/2018 ठाणे\nझेरॉक्स मशीन पुरवुन छायांकित प्रतीबाबतचा वार्षिक सेवा करार करणेसंबंधीत दरपत्रक मागविणेबाबत More..\nप्रसिध्दीपत्रक दि ३ ५ २०१८ 03/05/2018 ठाणे\nमौजे केळघर व मौजे मुचणे, ता रोहा येथील क्षेत्रावर विशेष नगर वसाहत प्रकल्पारकरीता ना हरकत दाखला मिळणेबाबत More..\nतेंदू घटकाची अनामत रक्कम परत करणेबाबत मोहम्मद हादी 27/04/2018 नागपुर\nतेंदू घटकाची अनामत रक्कम परत करणेबाबत मोहम्मद हादी More..\nअपील अर्ज क्रमांक ३ २०१८ मे मोरारजी त्रिभुवनदास अँड कंपनी 27/04/2018 नागपुर\nअपील अर्ज क्रमांक ३/२०१८ मे मोरारजी त्रिभुवनदास अँड कंपनी More..\nअपील अर्ज क्रमांक 1 २०१८ २ २०१८ मे मोरारजी त्रिभुवनदास अँड कंपनी 27/04/2018 नागपुर\nअपील अर्ज क्रमांक 1/२०१८,२/२०१८ मे.मोरारजी त्रिभुवनदास अँड कंपनी More..\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना 27/04/2018 गडचिरोली\nअ दर्जाची साग जडी विकत घेने करिता ई निविदा सुचना More..\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि ७ मे २०१८ 26/04/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि ७ मे २०१८ More..\nतेंदू अपील ऑर्डर 25/04/2018 नागपुर\nतेंदू अपील ऑर्डर More..\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . 24/04/2018 ठाणे\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . More..\nई निविदा सुचना अकोट वन्यजिव विभागातील नरनाळा 19/04/2018 अमरावती\nअकोट वन्यजिव विभागातील नरनाळा परिक्षेत्र तील शहानूर संकुल येथे सभा मंडप हॉल व निसर्ग निर्वचन केंद्रा चे बांध काम करणे बाबत More..\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 19/04/2018 अमरावती\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि १९/०४/२०१८ More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 19/04/2018 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनोपज वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना 14/04/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनोपज वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 13/04/2018 अमरावती\nसिपना वन्यजीव विभाग गुगामल वन्यजीव विभाग More..\nवृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपांचे संरक्षण संगोपन आणि देखभाल पाणी देण्याच्या तरतूदीसह बाबत नमुना अंदाजपत्रकाबाबत कार्यकारी सूचना 13/04/2018 नागपुर\nवृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपांचे संरक्षण संगोपन आणि देखभाल पाणी देण्याच्या तरतूदीसह बाबत नमुना अंदाजपत्रकाबाबत कार्यकारी सूचना More..\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 10/04/2018 वन्यजीव नागपुर\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 More..\nनिवृत्त विवअ सवस यांना विविक्षित कामाकरीता सेवा करार 07/04/2018 ठाणे\nसेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी सहाययक वनसंरक्षक यांना विवक्षित कामाकरीता सेवा करार पध्द‍तीने कामावर घेणेबाबत More..\nजाहीर लिलाव सूचना अमरावती विभाग अमरावती 07/04/2018 अमरावती\nजाहीर लिलाव सूचना अमरावती विभाग अमरावती More..\nई निविदेद्वारे कामांची सुचना 07/04/2018 ठाणे\nअनघड दगडी बांध एकुण ३० कामे More..\nजिल्हाधिकारी नागपूर यांचेकडील दिनांक ०१जनवरी २०१८ रोजीच्या सामायिक अनुकंपा प्रतीक्षा सूचींस अनुसरून नागपूर वनविभागाची गट क व ड ची अनुकंपा प्रतीक्षा सूचीं 06/04/2018 नागपुर\nजिल्हाधिकारी नागपूर यांचेकडील दिनांक ०१जनवरी २०१८ रोजीच्या सामायिक अनुकंपा प्रतीक्षा सूचींस अनुसरून नागपूर वनविभागाची गट क व ड ची अनुकंपा प्रतीक्षा सूचीं More..\nखुले विक्री लिलाव सुचना एप्रिल २०१८ 05/04/2018 गडचिरोली\nखुले विक्री लिलाव सुचना एप्रिल २०१८ More..\nविक्री ई लिलाव सुचना एप्रिल २०१८ 05/04/2018 गडचिरोली\nविक्री ई लिलाव सुचना एप्रिल २०१८ More..\nई निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 03/04/2018 अमरावती\nई निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा ०३/०४/२०१८ More..\nपशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदाकरिता झालेल्या मुलाखतीचा निकाल 03/04/2018 नागपुर\nपशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदाकरिता झालेल्या मुलाखतीचा निकाल More..\nभारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ अंतर्गत झुडपी जंगल अधिसूचित प्रगती अहवाल 03/04/2018 नागपुर\nभारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ अंतर्गत झुडपी जंगल अधिसूचित प्रगती अहवाल More..\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत 28/03/2018 ठाणे\nप्रिंटर रिपेरिंग व रिफिलींग वार्षिक दर करार करणेबाबत दर पत्रक मागविणेबाबत सन २०१८ १९ More..\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव 28/03/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि. 06/04/2018 More..\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या मुलाखती करीता पात्र उमेदवाराची लघूयादी 26/03/2018 नागपुर\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या मुलाखती करीता पात्र उमेदवाराची लघूयादी More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकामाचे ई-निविदा सुचना 23/03/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकामाचे ई-निविदा सुचना More..\n50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम विवक्षित सेवाकरार पद भरती जाहिरात-चिपळूण वन विभाग 23/03/2018 कोल्हापुर\n50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम विवक्षित सेवाकरार पद भरती जाहिरात-चिपळूण वन विभाग More..\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरिता प्राप्त अर्जाची सुधारीत यादी 22/03/2018 नागपुर\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरिता प्राप्त अर्जाची सुधारीत यादी More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत 22/03/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत More..\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 21/03/2018 अमरावती\nई निविदा वन प्रशिक्षण ��ंस्था चिखलदरा More..\nजलयुक्त शिवार अभियान अन्तर्गत खोदतळे तयार करने चे ई निविदा सुचना भामरागड वनविभाग भामरागड. 21/03/2018 गडचिरोली\nजलयुक्त शिवार अभियान अन्तर्गत खोदतळे तयार करने चे ई निविदा सुचना भामरागड वनविभाग भामरागड. More..\nमे महाराणी पेंट्स प्रा लि यांना पोहच रस्त्यासाठी वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत मौ बरबडी व मौ वरुड ता जि वर्धा येथिल झुडपी जंगल जमीन वळतीकरणेबाबत 21/03/2018 नागपुर\nमे. महाराणी पेंट्स प्रा. लि. यांना पोहच रस्त्यासाठी वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत मौ. बरबडी व मौ. वरुड, ता. जि. वर्धा येथिल 0.33 हेक्टर झुडपी जंगल जमीन वळतीकरणेबाबत. More..\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरिता प्राप्त अर्जाची यादी 16/03/2018 नागपुर\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरिता प्राप्त अर्जाची यादी More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 16/03/2018 अमरावती\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nई निविदा सुचना १७ २०१७ २०१८ भंडारा वनविभाग भंडारा 16/03/2018 नागपुर\nई निविदा सुचना-१७ २०१७-२०१८ भंडारा वनविभाग भंडारा More..\nपेपर रिम मागविणेबाबत 15/03/2018 ठाणे\nअे ४ जे के ७० जीएसएम पेपर 250 रिमसाठी दरपत्रक मागविणेबाबत More..\nनागपूर वनवृत्तातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनसर्व्हेक्षक वनपाल तसेच लेखापाल संवर्गातील बदलीस पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 15/03/2018 नागपुर\nनागपूर वनवृत्तातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनसर्व्हेक्षक वनपाल तसेच लेखापाल संवर्गातील बदलीस पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 More..\nनागपूर वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 15/03/2018 नागपुर\nनागपूर वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 More..\nभंडारा वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 15/03/2018 नागपुर\nभंडारा वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 More..\nवर्धा वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर��गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 15/03/2018 नागपुर\nवर्धा वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 More..\nगोंदिया वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 15/03/2018 नागपुर\nगोंदिया वन विभागाच्या आस्थापनेवरील बदलीस पात्र असणाऱ्या लिपीक व वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी बदलीसत्र 2018 More..\nसंगणक व नेटवर्क देखभाल वार्षिक करार करणेकरीता दरपत्रक मागविणेबाबत 15/03/2018 ठाणे\nसंगणक व नेटवर्क देखभाल वार्षिक करार करणेकरीता दरपत्रक मागविणेबाबत More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 13/03/2018 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 13/03/2018 अमरावती\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकामाचे ई-निविदा सुचना 13/03/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकामाचे ई-निविदा सुचना More..\nइ लिलाव विक्रि सुचना मार्च २०१८ 07/03/2018 गडचिरोली\nइ लिलाव विक्रि सुचना मार्च २०१८ More..\nखुले लिलाव विक्रि सुचना मार्च २०१८ 07/03/2018 गडचिरोली\nखुले लिलाव विक्रि सुचना मार्च २०१८ More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद कंत्राट पध्दतीने भरण्याबाबत जाहीरात 07/03/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद कंत्राट पध्दतीने भरण्याबाबत जाहीरात More..\nसन २०१७ २०१८ वर्षाकरीता जंगल कामगार सहकारी संस्था यांचे कार्यक्षेत्राचे आतील कूप वाटप सभेबाबत 06/03/2018 नागपुर\nसन २०१७ २०१८ वर्षाकरीता जंगल कामगार सहकारी संस्था यांचे कार्यक्षेत्राचे आतील कूप वाटप सभेबाबत More..\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि १२ व १३मार्च२०१८ 05/03/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि १२ व १३मार्च२०१८ More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 03/03/2018 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प More..\nश्रीमती आशालता शिंगणे मूळ अर्ज क्रमांक २५० २००८ मधील मा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांचे दिलेल्या आदेशानुसार बडतर्फ कर्मचाऱ्यास शासन सेवेत पुनर्स्थापहि��� करण्याबाबत 01/03/2018 नागपुर\nश्रीमती आशालता शिंगणे मूळ अर्ज क्रमांक २५०/२००८ मधील मा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर यांचे दिलेल्या आदेशानुसार बडतर्फ कर्मचाऱ्यास शासन सेवेत पुनर्स्थापहित करण्याबाबत More..\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती बाबत जाहिरात 01/03/2018 नागपुर\nपशुवैद्यकीय अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या पदा करिता करार पध्दतीने नियुक्ती बाबत जाहिरात More..\nतेंदू हंगाम २०१८ पाचव्या फेरीचे निकालपत्र 28/02/2018 नागपुर\nतेंदू हंगाम २०१८ पाचव्या फेरीचे निकालपत्र More..\nअनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍तीची प्रतिक्षायादी 28/02/2018 ठाणे\nगट क संवर्गातील अनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍ती देणेबाबत अंतिम प्रतिक्षा यादी दिनांक ०१/०१/२०१८अखेर. More..\nअनुकंम्‍पा तत्‍वावर नियुक्‍तीची प्रतिक्षायाद 28/02/2018 ठाणे\nगट ड संवर्गातील अनुकंम्पा तत्वा1वर नियुक्तीब देणेबाबत अंतिम प्रतिक्षा यादी दिनांक ०१/०१/२०१८ अखेर More..\nआरसखेड ना हरकत 26/02/2018 नाशिक\nआसखेड ना हरकत दाखला More..\nनोटीस- मांडवड ना हरकत दाखला 26/02/2018 नाशिक\nजाहिर सुचना जळगाव बु// 26/02/2018 नाशिक\nमौजे जळगाव बु// तालुका नांदगाव जि. नाशिक More..\nबान्धकामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. 26/02/2018 गडचिरोली\nबान्धकामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. More..\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 20/02/2018 अमरावती\nई निविदा वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा More..\n२०१८ तेंदू हंगाम चौथि फेरी निकालपत्र 17/02/2018 नागपुर\n२०१८ तेंदू हंगाम चौथि फेरी निकालपत्र More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ मुख्य वनसंरक्षक प्रा ठाणे उमेदवारांकरीता सुचना 16/02/2018 ठाणे\nप्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या उमेदवारांची दि. २२.०२.२०१८ रोजी ठेवण्यात आलेल्या २५ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी. More..\nई निविदा सुचना उप वनसंरक्षक वन्यजीव विभाग अकोला 15/02/2018 अमरावती\nई निविदा सुचना उप वनसंरक्षक वन्यजीव विभाग अकोला More..\nई निविदा सुचना क्र. ०२ सन २०१७ १८ 15/02/2018 ठाणे\nमौजे साळविंडे क्र. नं. ७४५ येथे वनबंधारा बांधणे More..\nई निविदा सुचना क्र. ०८ सन २०१७ १८ 15/02/2018 ठाणे\nदेहेन मध्य्वर्ती रोपवाटीके सभोवार संरक्षक भिंत बांधणे More..\nई निविदा सुचना क्र. ०७ सन २०१७ १८ 15/02/2018 ठाणे\nश्रीवर्धन वनक्षेत्र कार्यालय व शासकिय निवासस्थाषन परिसरास संरक्षक भिंत बांधणे More..\nपरिपत्रक भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 4 अंतर्गत झुडपी जंगल अधिसूचीत करण्याबाबत प्रगती 12/02/2018 नागपुर\nपरिपत्रक भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 4 अंतर्गत झुडपी जंगल अधिसूचीत करण्याबाबत प्रगती More..\nजाहीर लिलाव सूचना अमरावती वनविभाग अमरावती 12/02/2018 अमरावती\nजाहीर लिलाव सूचना अमरावती वनविभाग अमरावती More..\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा शुद्धिपत्रक 12/02/2018 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा शुद्धिपत्रक More..\nउपवनसंरक्षक शहापुर डोळखांब वनपरिक्षेत्रातील आजोबा देवस्थान येथे पॅगोडा 1 तयार करणे व दगडी पाय-या तयार करणे व पक्षी निरीक्षण मनोरा 1 तयार करणे More..\nभ्ंडारा वनविभागातील निष्कासीत इमारती व जलावू वनउपजाचा जाहिर लिलाव दि 22 व 23 फेब्रुवारी 2018 स्थळ चिचोली व गडेगांव आगार 12/02/2018 नागपुर\nभ्ंडारा वनविभागातील निष्कासीत इमारती व जलावू वनउपजाचा जाहिर लिलाव दि 22 व 23 फेब्रुवारी 2018 स्थळ चिचोली व गडेगांव आगार More..\nभूसंपादनाकरितावनेतर जमिनीवरिल उभ्या झाडांचे मूल्यांकन 12/02/2018 नागपुर\nभूसंपादनाकरितावनेतर जमिनीवरिल उभ्या झाडांचे मूल्यांकन More..\nवनक्षेत्रा बाहेरील उभ्या झाडांचे मूल्यांकनबाबत शुध्दीपत्रक 12/02/2018 नागपुर\nवनक्षेत्रा बाहेरील उभ्या झाडांचे मूल्यांकनबाबत शुध्दीपत्रक More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 09/02/2018 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती ०७/०२/२०१८ More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकाम कामाचे चे ई-निविदा सुचना 06/02/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे विविध बान्धकाम कामाचे चे ई-निविदा सुचना More..\nतेंदू हंगाम २०१८ तिसरी फेरी निकालपत्र 06/02/2018 नागपुर\nतेंदू हंगाम २०१८ तिसरी फेरी निकालपत्र More..\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत 05/02/2018 वन्यजीव नागपुर\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात संभावित बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी आराखडा तयार करणेसाठी सल्लागार नियुक्ती बाबत More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 05/02/2018 अमरावती\nई - टेंडर मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती More..\nई निविदा सुचना क्र १० सन २०१७ १८ 03/02/2018 ठाणे\nसाळविंडे कं. नं. ७४६ येथे सिमेंट नालाबांध बांधणे More..\nस्थानिक लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे फेब्रुवारी २०१८ 03/02/2018 गडचिरोली\nस्थानिक लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे फेब्रुवारी २०१८ More..\nई लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त माहे फेब्रुवारी २०१८ 03/02/2018 गडचिरोली\nई लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त माहे फेब्रुवारी २०१८ More..\nई निविदा सुचना क्र. ११ सन २०१७ १८ 03/02/2018 ठाणे\nकरजांडी कं. नं. ५३८ पार्ट, आंबिवली बुद्रुक कं. नं. ५३८ पार्ट, पाचाड कं. नं. ४५५ मोहोत कं.नं. ५६४ येथे वनतलाव खोदणे More..\nवन विहंग कॉलनी व फॉरेस्ट ऑफिसर्स कॉलनी चे इमारत बांधकाम व इमारत दुरुस्ती बाबत सेमिनरी हिल्स नागपूर मध्ये निविदा बोलविण्याबाबत 03/02/2018 नागपुर\nवन विहंग कॉलनी व फॉरेस्ट ऑफिसर्स कॉलनी चे इमारत बांधकाम व इमारत दुरुस्ती बाबत सेमिनरी हिल्स नागपूर मध्ये निविदा बोलविण्याबाबत More..\nइंदोर फॉरेस्ट कॉलनी चे इमारत दुरुस्ती बाबत सेमिनरी हिल्स नागपूर मध्ये निविदा बोलविण्याबाबत 03/02/2018 नागपुर\nइंदोर फॉरेस्ट कॉलनी चे इमारत दुरुस्ती बाबत सेमिनरी हिल्स नागपूर मध्ये निविदा बोलविण्याबाबत More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे बिट व बाम्बू वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना 02/02/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे बिट व बाम्बू वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना More..\nई निविदा सुचना 02/02/2018 ठाणे\nई निविदाप्रणालीद्वारे सन २०१८ पावसाळा रोपवन पुर्व कामासाठी खडडे खोदणे व गुरे प्रतीबंधक चर खोदण्या साठी बी १ नमुन्या्तील निविदा मागविण्याात येत आहे More..\nपरीक्षाविधीन वनक्षेत्रपाल नेमणुकाबाबत २०१८ परीक्षाविधीन कालावधीचे क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम 31/01/2018 नागपुर\nपरीक्षाविधीन वनक्षेत्रपाल नेमणुकाबाबत २०१८ परीक्षाविधीन कालावधीचे क्षेत्रीय प्रशिक्षण कार्यक्रम More..\nई निविदा सुचना उप वनसंरक्षक वन्यजीव विभाग अकोला 29/01/2018 अमरावती\nई निविदा सुचना उप वनसंरक्षक वन्यजीव विभाग अकोला ३१/०१/२०१८ More..\nईलिलाव उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वन विभाग परतवाडा 29/01/2018 अमरावती\nई-लिलावाची जाहीर सुचना लिलावाची दिनांक : ०५/०२/२०१८ उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वन विभाग परतवाडा More..\nवनक्षेत्रपाल श्री डी टी दुडे यांची बदली व पदस्थापना 25/01/2018 नागपुर\nवनक्षेत्रपाल श्री डी टी दुडे यांची बदली व पदस्थापना More..\nगोरखनगर ग. १३६-१ More..\nगोरखनगर ग. न. १३६-१.. More..\nनादुर ग. न. १५६-३ More..\nगिरनानगर ग. न. ६५-४ More..\nतेंदू हंगाम २०१८ च्या द्वितीय फेरीचे निकालपत्र 20/01/2018 नागपुर\nतेंदू हंगाम २०१८ च्या द्वितीय फेरीचे निकालपत्र More..\nसेवानिरवृत्त शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबत 19/01/2018 नागपुर\nसेवानिरवृत्त शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबत More..\nहिंगणा वनपरिक्षेत्रातील अंबाझरी व हिंगणा वनपरिक्षेत्र कार्यालयातील करावयाचे कामाच्या निविदा प्रसिद्धी करणेबाबत 17/01/2018 नागपुर\nहिंगणा वनपरिक्षेत्रातील अंबाझरी व हिंगणा वनपरिक्षेत्र कार्यालयातील करावयाचे कामाच्या निविदा प्रसिद्धी करणेबाबत More..\nलेखापाल बदल्या व पदस्थापना 17/01/2018 नागपुर\nलेखापाल बदल्या व पदस्थापना More..\nवनपालांच्या बदली व पदस्थापना 17/01/2018 नागपुर\nवनपालांच्या बदली व पदस्थापना More..\nवनरक्षक ते वनपाल पदोन्नती 17/01/2018 नागपुर\nवनरक्षक ते वनपाल पदोन्नती More..\nवन क्षेत्राबाहेरील उभ्या झाडांचे मूल्यांकन 16/01/2018 नागपुर\nवन क्षेत्राबाहेरील उभ्या झाडांचे मूल्यांकन More..\nजाहीर लिलाव अमरावती वन विभाग अमरावती 10/01/2018 अमरावती\nइमारती, जळाऊ वनोपज जाहीर लिलाव, अमरावती वन विभाग, अमरावती. More..\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 10/01/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत More..\nकरार पध्दती सहायक वनसरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत 08/01/2018 औरंगाबाद\nकरार पध्दती सहायक वनसरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत More..\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत पहिला लाभ 06/01/2018 नागपुर\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत पहिला लाभ More..\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत दुसरा लाभ 06/01/2018 नागपुर\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत दुसरा लाभ More..\nदिनांक १ ऑक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधी��� सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी सुधारित सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत दुसरा लाभ 06/01/2018 नागपुर\nदिनांक १ ऑक्टोबर २००६ ते ३१ मार्च २०१० या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी सुधारित सुधारित सवानांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत दुसरा लाभ More..\nलिपिक सवर्गातून लेखापाल संवर्गात पदोन्नती देण्या बाबत 06/01/2018 नागपुर\nलिपिक सवर्गातून लेखापाल संवर्गात पदोन्नती देण्या बाबत More..\nकरार पध्दती सहायक वनसरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत 06/01/2018 औरंगाबाद\nकरार पध्दती सहायक वनसरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत More..\n4 थी अखिल भारतीय व्याघ्र निर्धारण 2018 05/01/2018 वन्यजीव नागपुर\n4 थी अखिल भारतीय व्याघ्र निर्धारण 2018 More..\nवनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती 05/01/2018 नागपुर\nवनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती More..\nवनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदली व पदस्थापना 05/01/2018 नागपुर\nवनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदली व पदस्थापना More..\nभंडारा वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक 05/01/2018 नागपुर\nभंडारा वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक More..\nवर्धा वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक 05/01/2018 नागपुर\nवर्धा वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक More..\nनागपूर वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक 04/01/2018 नागपुर\nनागपूर वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक More..\nखुले लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त जानेवारी २०१८ 04/01/2018 गडचिरोली\nखुले लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त जानेवारी २०१८ More..\nई लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त माहे जानेवारी २०१८ 04/01/2018 गडचिरोली\nई लिलाव चे सक्षिप्त विक्री सुचना गडचिरोली वनव्रुत्त माहे जानेवारी २०१८ More..\nवनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती 04/01/2018 नागपुर\nवनरक्षक संवर्गातून वनपाल संवर्गात पदोन्नती More..\nलेखापाल संवर्गातून मुख्य लेखापाल संवर्गात पदोन्नती 04/01/2018 नागपुर\nलेखापाल संवर्गातून मुख्य लेखापाल संवर्गात पदोन्नती More..\nलिपिक संवर्गातून लेखापाल संवर्गात पदोन्नती 04/01/2018 नागपुर\nलिपिक संवर्गातून लेखापाल संवर्गात पदोन्नती More..\nगोंदिया वनव���भागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक 04/01/2018 नागपुर\nगोंदिया वनविभागात नोंदणी नसलेल्या आरागिरण्याचे परिपत्रक More..\nतेंदू हंगाम २०१८ प्रथम फेरी निकाल पत्रक 03/01/2018 नागपुर\nतेंदू हंगाम २०१८ प्रथम फेरी निकाल पत्रक More..\n३ डी मॉडेल जपानी गार्डन करीत दरपत्रक मागविणेबाबत 03/01/2018 नागपुर\n३ डी मॉडेल जपानी गार्डन करीत दरपत्रक मागविणेबाबत More..\nवन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत वनजमिन वळतीकरणाचे प्रस्तावास समन्वय सभा दिनांक 06 डिसेंबर 2017 चे कार्यवृत्तांत 02/01/2018 नागपुर\nवन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत वनजमिन वळतीकरणाचे प्रस्तावास समन्वय सभा दिनांक 06 डिसेंबर 2017 चे कार्यवृत्तांत More..\nअमरावती वनवृत्त सेवानिवृत्त अधिकारी यांना सेवा करारावर घेण्यासाठी जाहिरात 02/01/2018 अमरावती\nमु. व. सं. (प्रा) कार्यालय अमरावती वनवृत्त सेवानिवृत्त अधिकारी यांना सेवा करारावर घेण्यासाठी जाहिरात More..\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 02/01/2018 नागपुर\nउपवनसंरक्षक वर्धा यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत More..\nई-निविदा स्थापत्य कामे ठाणे वनविभाग 01/01/2018 ठाणे\nई-निविदा स्थापत्य कामे ठाणे वनविभाग More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 01/01/2018 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प ०३/०१/२०१८ More..\nसेवानिवृत्त अधिकारी यांची नामिकासूची 30/12/2017 नागपुर\nसेवानिवृत्त अधिकारी यांची नामिकासूची More..\nइमारती मालाच्या लिलावाची जाहीर सुचना पश्चिम मेळघाट 29/12/2017 अमरावती\nइमारती मालाच्या लिलावाची जाहीर सुचना पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा ०४/०१/२०१८ More..\nवनविश्राम ग्रुहाच्या दुरुस्तीचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. 29/12/2017 गडचिरोली\nवनविश्राम ग्रुहाच्या दुरुस्तीचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. More..\nउपवनसंरक्षक गोंदिया यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षायादी प्रसिद्ध करण्याबाबत 22/12/2017 नागपुर\nउपवनसंरक्षक गोंदिया यांचे कार्यालय अंतर्गत अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षायादी प्रसिद्ध करण्याबाबत More..\nभंडारा वनविभागामार्फत निष्‍कासित जलावु वनउपजाचा जाहिर लिलाव दि २९ डिसेंबर २०१७ 20/12/2017 नागपुर\nभंडारा वनविभागामार्फत निष्‍कासित जलावु वनउपजाचा जाहिर लिलाव दि २९ डिसेंबर २०१७ More..\nअधिसूचना दिनांक १.८.२०१७ 13/12/2017 नागपुर\nअधिसूचना दिनांक १.८.२०१७ More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 12/12/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प १४/१२/२०१७ More..\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे डिसेम्बर २०१७ 11/12/2017 गडचिरोली\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे डिसेम्बर २०१७ More..\nखुले लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना आल्लापल्ली वनविभाग प्रदेशिक दि. २५ डिसेम्बर २०१७ 11/12/2017 गडचिरोली\nखुले लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना आल्लापल्ली वनविभाग प्रदेशिक दि. २५ डिसेम्बर २०१७ More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनरक्षक निवासस्थान बान्धकाम चे ई-निविदा सुचना 11/12/2017 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनरक्षक निवासस्थान बान्धकाम चे ई-निविदा सुचना More..\nवनरक्षक वनपाल यांचे एक दिवसाचे धरणे आंदोलन 08/12/2017 नागपुर\nवनरक्षक वनपाल यांचे एक दिवसाचे धरणे आंदोलन More..\nमुलाखत कार्यक्रम सुचना 06/12/2017 ठाणे\nमुलाखत कार्यक्रम सुचना More..\nटाइप २ निवासस्थान बान्धकामाचे ई निविदा सुचना, सामाजिक वनीकरण विभाग वडसा 05/12/2017 गडचिरोली\nटाइप २ निवासस्थान बान्धकामाचे ई निविदा सुचना, सामाजिक वनीकरण विभाग वडसा More..\nमुलाखत कार्यक्रम 04/12/2017 ठाणे\nजप्त वाहन सुचना डहाणु वनविभाग 04/12/2017 ठाणे\nजप्त वाहन सुचना डहाणु वनविभाग More..\nजाहीर लिलाव दिनांक 02 डिसेंबर 2017 स्थळ बांगडापूर विक्री आगार वर्धा वनविभाग वर्धा 30/11/2017 नागपुर\nजाहीर लिलाव दिनांक 02/12/2017 स्थळ बांगडापूर, विक्री आगार, वर्धा वनविभाग वर्धा More..\nभंडारा वनविभागातील जंकास व खात्‍यामार्फत निष्‍कासीत इमारती व जलावू बांबू लिलाव दि ११ १२ १३ डिसेंबर २०१७ 30/11/2017 नागपुर\nभंडारा वनविभागातील जंकास व खात्‍यामार्फत निष्‍कासीत इमारती व जलावू बांबू लिलाव दि ११ १२ १३ डिसेंबर २०१७ More..\nजप्त वाहन सुचना ठाणे वनविभाग 30/11/2017 ठाणे\nजप्त वाहन सुचना ठाणे वनविभाग More..\nकंत्राटी पध्‍दतीने सेवानिवृत्‍त नियुक्‍तीबाबत जाहिरात नागपुर वनवृत्‍त 28/11/2017 नागपुर\nकंत्राटी पध्‍दतीने सेवानिवृत्‍त नियुक्‍तीबाबत जाहिरात नागपुर वनवृत्‍त More..\nस्थापत्य काम��� अलिबाग वनविभाग 27/11/2017 ठाणे\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग More..\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग 27/11/2017 ठाणे\nस्थापत्य कामे अलिबाग वनविभाग More..\nई लिलाव सक्षिप्त विक्रि सुचना पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 22/11/2017 अमरावती\nई लिलाव सक्षिप्त विक्रि सुचना पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा माहे नोव्हेंबर २०१७ More..\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग 21/11/2017 ठाणे\nबांधकाम निविदा अलिबाग वनविभाग More..\nवनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना 18/11/2017 नागपुर\nवनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना More..\nअमरावती वनवृत्त वेतन मंडळाची बैठक सन २०१७ ते २०१८ 18/11/2017 अमरावती\nअमरावती वनवृत्त वेतन मंडळाची बैठक सन २०१७ ते २०१८ वर्षाकरिता कुपातील उक्त्या कामाचे दर ठरविणेबाबत More..\nकरार पद्धतीने विभगीय वन अधिकारी /सहाय्यक वनसंरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत 17/11/2017 यवतमाळ\nकरार पद्धतीने विभगीय वन अधिकारी /सहाय्यक वनसंरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत More..\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे नोव्हेंबर २०१७ 17/11/2017 गडचिरोली\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे नोव्हेंबर २०१७ More..\nस्थानिक लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे नोव्हेंबर २०१७ 17/11/2017 गडचिरोली\nस्थानिक लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे नोव्हेंबर २०१७ More..\nकंत्राटी पध्दतीने निवृत्त अधिकारी यांची नियुक्ती कोल्हापुर वनवृत्त 17/11/2017 कोल्हापुर\nकंत्राटी पध्दतीने निवृत्त अधिकारी यांची नियुक्ती कोल्हापुर वनवृत्त More..\nठाणे वनवृत्त ५० कोटी वृक्ष लागवडी करीता करार पद्धतीने नेमणुक 14/11/2017 ठाणे\nठाणे वनवृत्त ५० कोटी वृक्ष लागवडी करीता करार पद्धतीने नेमणुक More..\nकरार पद्धतीने विभगीय वन अधिकारी /सहाय्यक वनसंरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत 10/11/2017 यवतमाळ\nकरार पद्धतीने विभगीय वन अधिकारी /सहाय्यक वनसंरक्षक या पदाची पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणेबाबत More..\nई-निविदा स्थापत्य कामे अलिबाग वनविभाग 10/11/2017 ठाणे\nई-निविदा स्थापत्य कामे More..\nवेतन मंडळाची बैठक सन २०१७ ते २०१८ वर्षाकरिता कुपातील उक्त्या कामाचे दर ठरविणेबाबत 09/11/2017 नागपुर\nवेतन मंडळाची बैठक सन २०१७ ते २०१८ वर्षाकरिता कुपातील उक्त्या कामाचे दर ठरविणेबाबत More..\nविक्रिईलिलावसुचना 2 नोव्हेबंर 2017 वर्धा वनविभाग 30/10/2017 नागपुर\nविक्रिईलिलावसुचना 2 नोव्हेबंर 2017 वर्धा वनविभाग More..\nप्रसिद्धपत्रक मुवस ठाणे कार्यालय 27/10/2017 ठाणे\nवनोपज जाहीर लिलाव सूचना अमरावती वनविभाग अमरावती 25/10/2017 अमरावती\nवनोपज जाहीर लिलाव सूचना अमरावती वनविभाग अमरावती दि ०८ ते १०, १३ नोव्हेंबर २०१७. More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 24/10/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प २७/१०/२०१७ More..\nई निविदा शुद्धिपत्रक आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली 24/10/2017 गडचिरोली\nई निविदा शुद्धिपत्रक आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली More..\nई निविदा उपवनसंरक्षक अमरावती वनविभाग अमरावती 24/10/2017 अमरावती\nई निविदा उपवनसंरक्षक अमरावती वनविभाग अमरावती २७/१०/२०१७ More..\nअलिबाग वनविभाग शुद्धीपत्रक 23/10/2017 ठाणे\nशहापुर वनविभाग ई निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे 16/10/2017 ठाणे\nई निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे More..\nई निविदा उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 12/10/2017 अमरावती\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.17-10-2017 More..\nवनरक्षक बदली व पदस्थापना 11/10/2017 नागपुर\nवनरक्षक बदली व पदस्थापना More..\nई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे 11/10/2017 ठाणे\nई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे More..\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे ऑक्ट २०१७ 07/10/2017 गडचिरोली\nई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे ऑक्ट २०१७ More..\nसुचना/ निवड यादी दि. २९ सप्टेंबर २०१७ 29/09/2017 ठाणे\nसुचना निवड यादी दि २९ सप्टेंबर २०१७ More..\nवर्धम फोस्सिल पार्क येथे वन चेतना केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा 29/09/2017 गडचिरोली\nवर्धम फोस्सिल पार्क येथे वन चेतना केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा More..\nवर्धम फोस्सिल पार्क येथे शिक्षण केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा 29/09/2017 गडचिरोली\nवर्धम फोस्सिल पार्क येथे शिक्षण केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा More..\nपाहीजे आहे 28/09/2017 औरंगाबाद\nपि डि एफ बघा More..\nएमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत 27/09/2017 ठाणे\nएमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत More..\nव्याघ्र संवर्धन योजना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 26/09/2017 वन्यजीव नागपुर\nव्याघ्र संवर्धन योजना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनरक्षक निवासस्थान बान्धकाम चे ई-निविदा सुचना 21/09/2017 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनरक्षक निवासस्थान बान्धकाम चे ई-निविदा सुचना More..\nई टेंडर नोटीस भंडारा 19/09/2017 नागपुर\nई टेंडर नोटीस भंडारा More..\nठाणे वनवृत्तांतर्गत अलिबाग वनविभागातील वांधकाम कामांच्या ई-निविदेबाबत 08/09/2017 ठाणे\nठाणे वनवृत्तांतर्गत अलिबाग वनविभागातील वांधकाम कामांच्या ई-निविदेबाबत More..\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा सुचना 07/09/2017 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा सुचना More..\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा शुद्धिपत्रक 07/09/2017 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली निविदा शुद्धिपत्रक More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 01/09/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प ०५/०९/२०१७ More..\n२०१८ मधील पावसाळ्यात लावावयाच्या वृक्ष प्रजातीबाबत 22/08/2017 नागपुर\n२०१८ मधील पावसाळ्यात लावावयाच्या वृक्ष प्रजातीबाबत More..\nइ टेंडर सामाजिक वनीकरण भंडारा 16/08/2017 नागपुर\nइ टेंडर सामाजिक वनीकरण भंडारा More..\nवनजमिनीची मोजणी करण्याकरिता व ईतर नोंदीचे अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती 12/08/2017 नागपुर\nवनजमिनीची मोजणी करण्याकरिता व ईतर नोंदीचे अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 10/08/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प More..\nवन संवर्धन अधिनियम, 1980 अंतर्गत 765 के.व्ही. गाडरवाडा वरोरा ट्रान्समिशन लाईन क्षेत्र 50.371 हे. वनजमिनीचे प्रस्तावातील बाधीत वृक्षतोड व कामे सुरू करण्याची परवानगी 10/08/2017 नागपुर\nवन संवर्धन अधिनियम, 1980 अंतर्गत 765 के.व्ही. गाडरवाडा वरोरा ट्रान्समिशन लाईन क्षेत्र 50.371 हे. वनजमिनीचे प्रस्तावातील बाधीत वृक्षतोड व कामे सुरू करण्याची परवानगी More..\nवनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक व लेखापाल या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी बदली व पदस्थापना 05/08/2017 नागपुर\nवनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक व ���ेखापाल या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी बदली व पदस्थापना More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 05/08/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प ०९/०८/२०१७ More..\nसंगणक ई निविदा संचालक वनप्रशिक्षण संस्था चिखलदरा 04/08/2017 अमरावती\nसंगणक ई निविदा संचालक वनप्रशिक्षण संस्था चिखलदरा ,अमरावती ०८/०८/२०१७ More..\nअलिबाग तालुका अंतर्गत मौजे शहाबाज येथील वनजमीनीबीबत 02/08/2017 ठाणे\nअलिबाग तालुका अंतर्गत मौजे शहाबाज येथील वनजमीनीबीबत More..\nटाइप २ निवासस्थान दुरुस्ती चे निविदा सुचना, वनविभाग अल्लापल्ली 01/08/2017 गडचिरोली\nटाइप २ निवासस्थान दुरुस्ती चे निविदा सुचना, वनविभाग अल्लापल्ली More..\nअधिसंख्य् तसेच बारमाही वनमजूरांची विभागीय स्तरावरील दिनांक 01 जानेवारी 2017 रोजीची अंतिम जेष्ठता यादी प्रसिध्द् करण्याबाबत 01/08/2017 नागपुर\nअधिसंख्य् तसेच बारमाही वनमजूरांची विभागीय स्तरावरील दिनांक 01 जानेवारी 2017 रोजीची अंतिम जेष्ठता यादी प्रसिध्द् करण्याबाबत More..\nउपवनसंरक्षक कार्यालय वर्धा अंतर्गत गट क व गट ड करीता ठेवण्यात येणारी अनुकंपा प्रतिक्षासूची प्रसिध्द् करण्याबाबत 01/08/2017 नागपुर\nउपवनसंरक्षक कार्यालय वर्धा अंतर्गत गट क व गट ड करीता ठेवण्यात येणारी अनुकंपा प्रतिक्षासूची प्रसिध्द् करण्याबाबत More..\nवनपाल स्थानांतरण आदेश अमरावती वनवृत्त 01/08/2017 अमरावती\nवनपाल स्थानांतरण आदेश अमरावती वनवृत्त ऑगस्ट २०१७ More..\nठाणे वनविभागात जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत 28/07/2017 ठाणे\nठाणे वनविभागात जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत More..\nवन अधिकारी आल्लपल्ली चे निवासस्थान दुरुस्ती चे ई-निविदा सुचना 24/07/2017 गडचिरोली\nवन अधिकारी आल्लपल्ली चे निवासस्थान दुरुस्ती चे ई-निविदा सुचना More..\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 21/07/2017 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nअंजुर मानकोली सुरई ता भिवंडी प्रसिद्धीपत्रक 13/07/2017 ठाणे\nअंजुर मानकोली सुरई ता भिवंडी प्रसिद्धीपत्रक More..\nवनमजुरांच्या समस्या सोडविण्याबाबत 13/07/2017 नागपुर\nवनमजुरांच्या समस्या सोडविण्याबाबत More..\nवन परिशेत्र अधिकारी आल्लपल्ली चे निवासस्थान दुरुस्ती चे ई-निविदा सुचना 12/07/2017 गडचिरोली\nवन परिशेत्र अधिकारी आल्लपल्ली चे निवासस्थान दुरुस्ती चे ई-निविदा सुचना, आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली. More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रक 10/07/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प More..\nप्रशासकिय वसाहत बान्ध्काम व दुरुस्ति बाबत ई निविदा सुचाना भामरागढ वनविभाग, आल्लापल्ली 22/06/2017 गडचिरोली\nप्रशासकिय वसाहत बान्ध्काम व दुरुस्ति बाबत ई निविदा सुचाना भामरागढ वनविभाग, आल्लापल्ली More..\nदिनांक १७ व १८ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्या लिपिक ,लेखापाल यांच्या विभागीय परीक्षेचा निकाल 20/06/2017 नागपुर\nदिनांक १७ व १८ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्या लिपिक ,लेखापाल यांच्या विभागीय परीक्षेचा निकाल More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 20/06/2017 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 15/06/2017 अमरावती\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती १६/०६/२०१७ More..\nप्रलंबित वनगुन्हे 15/06/2017 नागपुर\nबारबेड वायर फेनसिन्ग पुरविने बाबत ई निविदा सुचाना वडसा वनविभाग वडसा 14/06/2017 गडचिरोली\nबारबेड वायर फेनसिन्ग पुरविने बाबत ई निविदा सुचाना वडसा वनविभाग वडसा More..\nवन महोत्सव ई- निविदा 13/06/2017 ठाणे\nवन महोत्सव ई- निविदा More..\nअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व, नागपूर यांचे कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक या पदाच्या विवक्षित कामाकरीता 1 पद सेवानिवृत्त झालेले वनअधिकारी मधून कंत्राटी पध्दतीने नेमणुक करणे बाबत 03/06/2017 वन्यजीव नागपुर\nअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व, नागपूर यांचे कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक या पदाच्या विवक्षित कामाकरीता 1 पद सेवानिवृत्त झालेले वनअधिकारी मधून कंत्राटी पध्दतीने नेमणुक करणे बाबत More..\nभंडारा वन विभागातील शासकीय सेवक संपावर असण्याबाबत 02/06/2017 नागपुर\nभंडारा वन विभागातील शासकीय सेवक संपावर असण्याबाबत More..\nएम एच ०४ डी आर७८५९ वाहन सरकार जमा करणे 01/06/2017 ठाणे\nएम एच ०४ डी आर७८५९ वाहन सरकार जमा करणे More..\nशुध्दीपत्रक वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना 31/05/2017 नागपुर\nशुध्दीपत्रक वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना More..\nभंडारा वन विभागातील शासकीय सेवकांनी दिनांक 01जुन 2017 पासुन लेखणीबंद बाबत दिलेले निवेदन 31/05/2017 नागपुर\nभंडारा वन विभागातील शासकीय सेवकांनी दिन���ंक 01जुन 2017 पासुन लेखणीबंद बाबत दिलेले निवेदन More..\nनागपूर वन विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 31/05/2017 नागपुर\nनागपूर वन विभागातील वनरक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 More..\nवर्धा वन विभागातील वनरक्षक वनपाल व शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 31/05/2017 नागपुर\nवर्धा वन विभागातील वनरक्षक वनपाल व शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 More..\nभंडारा वन विभागातील वनरक्षक वनपाल लिपीक वनमजुर व वाहन स्वच्छक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 31/05/2017 नागपुर\nभंडारा वन विभागातील वनरक्षक वनपाल लिपीक वनमजुर व वाहन स्वच्छक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली व पदस्थापना सन 2017 More..\nवनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक व सर्वेअर या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी बदली व पदस्थापना 30/05/2017 नागपुर\nवनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक व सर्वेअर या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी बदली व पदस्थापना More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 24/05/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती २६/०५/२०१७ More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 24/05/2017 अमरावती\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती २५-०५-२०१७ More..\nवन विभागातील वनपाल आणि वनरक्षकांच्या पर्यवेक्षकीय जबाबदा-या 23/05/2017 नागपुर\nवन विभागातील वनपाल आणि वनरक्षकांच्या पर्यवेक्षकीय जबाबदा-या More..\nभरती २०१६विभागनिहाय वाटप 22/05/2017 ठाणे\nभरती २०१६विभागनिहाय वाटप More..\nलिलाव जाहिरात‍ पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाड 20/05/2017 अमरावती\nलिलाव जाहिरात‍ पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाड २०/०५/२०१७ More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 18/05/2017 अमरावती\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी उमेदवारांचे वनविभागवार वाटप 16/05/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी उमेदवारांचे वनविभागवार वाटप More..\nभरती २०१६ विभागवार वाटप बिगर अनुसुचित खुला 16/05/2017 ठाणे\nभरती २०१६ विभागवार वाटप - बिगर अनुसुचित- खुला More..\nतेन्दु निकाल उर्वरित ७ युनिट करिता २०१७ गडचिरोलि वनव्रुत्त 09/05/2017 गडचिरोली\nतेन्दु निकाल उर्वरित ७ युनिट करिता २०१७ गडचिरोलि वनव्रुत्त More..\nप्रसिद्धीपत्रक पाली ता पनवेल जिल्हा रायगड 09/05/2017 ठाणे\nप्रसिद्धीपत्रक पाली ता पनवेल जिल्हा रायगड More..\nशुद्धीपत्रक भरतीप्रक्रीया २०१६ 09/05/2017 ठाणे\nशुद्धीपत्रक भरतीप्रक्रीया २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 08/05/2017 ठाणे\nनिकाल २५ किमी व १६ किमी अंतर पुर्ण करण्‍याची चालण्‍याची शारीरिक क्षमता चाचणीचा निकाल More..\nशुध्‍दीपत्रक उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 03/05/2017 अमरावती\nशुध्‍दीपत्रक उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.03-05-2017 More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 27/04/2017 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nतेन्दु द्वितिय विक्रि निकाल २०१७ गडचिरोलि वनव्रुत्त 27/04/2017 गडचिरोली\nतेन्दु द्वितिय विक्रि निकाल २०१७ , गडचिरोलि वनव्रुत्त More..\nनियत क्षेत्र तपासणी करतांना अवलंबावयाच्या कार्य पध्दतीबाबत. 27/04/2017 नागपुर\nनियत क्षेत्र तपासणी करतांना अवलंबावयाच्या कार्य पध्दतीबाबत. More..\nशुद्ध्‍ाीपत्रक - वनरक्षक भरती प्रक्रिया - २०१६ More..\nईनिवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 21/04/2017 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.२१/०४/२०१७ More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 21/04/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती २५/०४/२०१७ More..\nतेन्दु प्रथम विक्रि निकाल, गडचिरोलि वनव्रुत्त 20/04/2017 गडचिरोली\nतेन्दु प्रथम विक्रि निकाल, गडचिरोलि वनव्रुत्त More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ साठी २५ किमी व १६किमी चालण्‍याच्‍या चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रतिक्षा यादी. 20/04/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ साठी २५ किमी व १६किमी चालण्‍याच्‍या चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रतिक्षा यादी. More..\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती प्रकिया २०१६ 20/04/2017 ठाणे\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती प्रकिया २०१६ More..\nवन्य प्राणी जनगणना सहभाग फॉर्म 2017 नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प गोंदिया साठी 17/04/2017 वन्यजीव नागपुर\nवन्य प्राणी जनगणना सहभाग फॉर्म 2017 नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प गोंदिया साठी More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ खेळाडु प्रवर्गातील उमे��वारांसाठी सुचना 17/04/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ खेळाडु प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुचना More..\nइमारती व किटा मालाचा जाहिरनामा 13/04/2017 ठाणे\nइमारती व किटा मालाचा जाहिरनामा More..\nअल्लापल्ली ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली 12/04/2017 गडचिरोली\nअल्लापल्ली ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली More..\nनेरळ दस्‍तुरी रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यास परवानगी 12/04/2017 ठाणे\nनेरळ दस्‍तुरी रस्‍त्‍याचे काम सुरु करण्‍यास परवानगी More..\nलिलाव जाहिरात भंडारा विभाग १९/०४/२०१७ व २०/०४/२०१७ 10/04/2017 नागपुर\nलिलाव जाहिरात भंडारा विभाग १९/०४/२०१७ व २०/०४/२०१७ More..\nप्रसिद्धीपत्रक दि.१०.०४.२०१७ 10/04/2017 ठाणे\nप्रसिद्धीपत्रक दि.०६.०४.२०१७ 06/04/2017 ठाणे\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली येथे बान्धकाम कामाचे ई निविदा मागवन्यात येत आहे 05/04/2017 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली येथे बान्धकाम कामाचे ई निविदा मागवन्यात येत आहे More..\nईनिविदा सूचना शुध्दीपत्रक दुसरी वेळअमरावती वनविभाग 03/04/2017 अमरावती\nई-निविदा सूचना (शुध्दीपत्रक) (दुसरी वेळ) अमरावती वन विभाग अमरावती ०३/०४/२०१७ More..\nअंतीम जेष्‍ठता यादी लिपीक संवर्ग दि.०१.०१.२०१५ 03/04/2017 ठाणे\nअंतीम जेष्‍ठता यादी लिपीक संवर्ग दि.०१.०१.२०१५ More..\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर करीता दरपत्रक सादर करणेबाबत 01/04/2017 वन्यजीव नागपुर\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर करीता दरपत्रक सादर करणेबाबत. More..\nबाम्बू समिति अहवाल श्री. व्हि. गिरिराज अप्पर मुख्य सचिव वित्त महाराष्ट्र राज्य 31/03/2017 नागपुर\nबाम्बू समिति अहवाल श्री. व्हि. गिरिराज अप्पर मुख्य सचिव वित्त महाराष्ट्र राज्य More..\nभारतीय वन अधिनीयम १९२७ अन्‍वये नोटीस More..\nलेड रिपोट बोधे गट न १७ 30/03/2017 नाशिक\nलेड रिपोट बोधे गट न १७-२ More..\nलेड रिपोट बोधे गट न १२ 30/03/2017 नाशिक\nलेड रिपोट बोधे गट न १२ More..\nलेड रिपोट बोधे गट न १३ 30/03/2017 नाशिक\nलेड रिपोट बोधे गट न १३ More..\nलेड रिपोट सिताने गट न १२ 30/03/2017 नाशिक\nलेड रिपोट सिताने गट न १२ More..\nई निविदा वनविभागा करिता बाबू रोपे खरेदी बाबत 27/03/2017 नागपुर\nई निविदा वनविभागा करिता बाबू रोपे खरेदी बाबत More..\nप्राथमिक जेष्‍ठता यादी लेखापाल 24/03/2017 ठाणे\nप्राथमिक जेष्‍ठता यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त दि. ०१.०१.२०१६ रोजीची. More..\nअतिरीक्‍त उमेदवारांची कागदपत्र पडताळणीनंतर पात्र/अपात्र उमेदवारां���ी यादी 24/03/2017 ठाणे\nअतिरीक्‍त उमेदवारांची कागदपत्र पडताळणीनंतर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 23/03/2017 अमरावती\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती २३/०३/२०१७ More..\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 22/03/2017 अमरावती\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.22-03-2017 More..\nएकरेषियप्रकल्‍पातर्गत माथेरान रोपवे प्रा. लि. मुंबई 22/03/2017 ठाणे\nएकरेषिय प्रकल्‍पातर्गत माथेरान रोप वे प्रा.लि. मुंबई २.५७२ हेक्‍टर वनक्षेत्र वळतेकरण प्रस्‍ताव More..\nअंतीम जेष्‍ठता यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त 21/03/2017 ठाणे\nअंतीम जेष्‍ठता दि ०१.०१.२०५ रोाजीची यादी लेखापाल ठाणे वनवृत्‍त More..\nई निविदा सूचना अमरावती वनविभाग अमरावती 21/03/2017 अमरावती\nई निविदा सूचना अमरावती वनविभाग अमरावती २१-०३-२०१७ More..\nई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग अल्लापल्ली 20/03/2017 गडचिरोली\nई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग अल्लापल्ली More..\nगट - ड मधील कर्मचाऱ्यांची जेष्ठतासूची 18/03/2017 अमरावती\nगट - क मधील लिपिक -नि - टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करना-या अमरावती वन वृत्तातील गट - ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०१६ अणि ०१/०१/२०१७ रोजीची जेष्ठतासूची More..\nअमरावती वनवृत्तातील बदली पदस्थापनेचे आदेश 16/03/2017 अमरावती\nअमरावती वनवृत्तातील लिपिक , लेखापाल, मुख्य लेखापाल यांचे पदोन्नतीने , प्रशासकीय कारणास्तव बदली व पदस्थापनेचे आदेश १६/०३/२०१७ More..\nशुध्दीपत्रक नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत माहितीपट 3 ते 5 मिनिटांचा तयार करणे 15/03/2017 वन्यजीव नागपुर\nशुध्दीपत्रक नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया अंतर्गत माहितीपट 3 ते 5 मिनिटांचा तयार करणे More..\nविक्रि ई लिलाव सुचना मार्च २०१७ गडचिरोली वनव्रूत्त 15/03/2017 गडचिरोली\nविक्रि ई लिलाव सुचना मार्च २०१७ गडचिरोली वनव्रूत्त More..\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 15/03/2017 अमरावती\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.15-03-2017 More..\nपात्र उमेदवारांची अतीरिक्‍त लघुयादी व सुचना 10/03/2017 ठाणे\nकागदपत्र पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांऐवजी पुढील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावणेेेकामी सुचना व यादी. More..\nई निविदा उप वनसंरक्षक अमरावती कार्यालय 08/03/2017 अमरावती\nई निविदा उप वनसंरक्षक अमरावती कार्यालय More..\nरपट्याचे बान्धकाम व विशेष दुरुस्ति करणॅ करीता ई निविदा सुचना आल्लापल्ली वन्यजीव विभाग आल्लापल्ली 07/03/2017 गडचिरोली\nरपट्याचे बान्धकाम व विशेष दुरुस्ति करणॅ करीता ई निविदा सुचना आल्लापल्ली वन्यजीव विभाग आल्लापल्ली More..\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली येथे समतल चर खोदने ग्‍याबियन बन्धारे व वनतलाव खोलीकरण इत्यदी कामाचे निविदा मागवन्यात येत आहे 06/03/2017 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग, आल्लापल्ली येथे समतल चर खोदने ग्‍याबियन बन्धारे व वनतलाव खोलीकरण इत्यदी कामाचे निविदा मागवन्यात येत आहे, More..\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली येथे वनतलाव कामाचे ई निविदा मागवन्यात येत आहे 06/03/2017 गडचिरोली\nआल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली येथे वनतलाव कामाचे ई निविदा मागवन्यात येत आहे More..\nअनुकंपा यादी 04/03/2017 औरंगाबाद\nअनुकंपा यादी गट क More..\nअनुकंपा यादी 04/03/2017 औरंगाबाद\nअनुकंपा यादी गट ड More..\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट परतवाडा 03/03/2017 अमरावती\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.03-03-2017 More..\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ 01/03/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रीया २०१६ कागदपत्र पडताळणी अंती पात्र अपात्र उमेदवारांची यादी दि.०१ मार्च २०१७ More..\nसिताबोडी तलावाचे खोलीकरन व गाळ काढनेच्या कामाकरिता ई निविदा सुचना 28/02/2017 गडचिरोली\nसिताबोडी तलावाचे खोलीकरन व गाळ काढनेच्या कामाकरिता ई निविदा सुचना, वन्यजीव आल्लापल्ली वनविभाग More..\nविधि सल्लागार निवळ यादी, गड्चिरोलि वनव्रुत्त 27/02/2017 गडचिरोली\nविधि सल्लागार निवळ यादी, गड्चिरोलि वनव्रुत्त More..\nनगर वसाहत प्रकल्प प्रसिद्धी पत्रक 23/02/2017 ठाणे\nनगर वसाहत प्रकल्प प्रसिद्धी पत्रक More..\nदिनांक ०१/०१/२०१७ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा यादी 22/02/2017 यवतमाळ\nदिनांक ०१/०१/२०१७ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा यादी More..\nगौन वनोपज वन औषधी विक्री करिता ई निविदा सुचना गोन्ड्वाना हर्ब्स गडचिरोलि 16/02/2017 गडचिरोली\nगौन वनोपज / वन औषधी विक्री करिता ई निविदा सुचना, गोन्ड्वाना हर्ब्स गडचिरोलि More..\nमहसूल जमीन भारतीय शिक्षण मंडळ व्दारा संचालीत रिसर्च फार रिसर्जन्स फांउडेंशन साठी मिळण्या��ाबत 16/02/2017 नागपुर\nमौजा बिड बोरगांव, प.ह.नं. 63, सर्व्हे क्र. 59 आराजी 137.89 हे. पैकी 100.00 हे. ही शासकीय पहाड खडक जमीन भारतीय शिक्षण मंडळ व्दारा संचालीत रिसर्च फार रिसर्जन्स फांउडेंशन साठी मिळण्याबाबत More..\nविक्रि ई लिलाव सुचना फेब्रुवारी २०१७ गडचिरोली वनव्रूत्त 15/02/2017 गडचिरोली\nविक्रि ई लिलाव सुचना फेब्रुवारी २०१७ गडचिरोली वनव्रूत्त More..\nविधी सल्‍लागार (कंत्राटी) अंतीम निकाल 14/02/2017 ठाणे\nविधी सल्‍लागार (कंत्राटी) अंतीम निकाल More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ तक्रारी अर्जाबाबत 14/02/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६- तक्रारी अर्जाबाबत More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना 13/02/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना 13/02/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ उमेदवारांसाठी सुचना More..\nवनरक्षक भर्ती प्रक्रिया २०१६ 10/02/2017 अमरावती\nवनरक्षक भर्ती प्रक्रिया २०१६ - उमेदवारांची अंतिम निवड यादी More..\nलेखापाल यादि १.१.२०१५ 03/02/2017 औरंगाबाद\nलेखापाल यादि १.१.२०१५ More..\nमहाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम २९ 03/02/2017 अमरावती\nमहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २९ अंतर्गत शासकीय कर्मचा-यांच्या(औधोगिकेत्तर) संघटनाना शासन मान्यता नसल्यास त्यांची निवेदन, विज्ञापने विचारात न घेण्याबाबत More..\nअ भि प्रा य 03/02/2017 नाशिक\nजमिन अ भि प्रा य More..\nलेखापाल यादि १.१.२०१६ 03/02/2017 औरंगाबाद\nलेखापाल यादि १.१.२०१६ More..\nवनरक्षकांचे स्थानांतर व पदस्थापना 27/01/2017 अमरावती\nवनरक्षकांचे स्थानांतर व पदस्थापना २०१६-१७ More..\nकंत्राटी पद्धतीने विधी सल्लागार पदाच्या मुलाखतीबाबत 27/01/2017 ठाणे\nकंत्राटी पद्धतीने विधी सल्लागार पदाच्या मुलाखतीबाबत More..\nसुधारित लिपिक ज्येष्ठता यादी 25/01/2017 अमरावती\nसुधारित लिपिक ज्येष्ठता यादी ०१/०१/२०१६ More..\nविक्रि लिलाव सुचना जानेवारी २०१७ गडचिरोली वनव्रुत्त 21/01/2017 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना जानेवारी २०१७ गडचिरोली वनव्रुत्त More..\nवनोपज विक्रि ई लिलाव सुचना जानेवारी २०१७ गडचिरोली वनव्रुत्त 21/01/2017 गडचिरोली\nवनोपज विक्रि ई लिलाव सुचना जानेवारी २०१७ गडचिरोली वनव्रुत्त More..\nवृक्ष तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी 21/01/2017 ठाणे\nवृक्ष तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी राष्‍ट्रीय महामा��्ग क्र. ४ बी. आमरा मार्ग क्षेत्र २४.३९८६ हेक्‍टर More..\nसंस्थाना पुरवठा करावयचा इमारती माल व बांबूचे अनुसूचित दर 21/01/2017 अमरावती\nसंस्थाना पुरवठा करावयचा इमारती माल व बांबूचे अनुसूचित दर ०१/१०/२०१६ ते ३०/०९/२०१७ करावयचा More..\nवेतन मंडळ मंजुर दरसुची सन २०१६ १७ 21/01/2017 ठाणे\nवेतन मंडळ मंजुर दरसुची सन २०१६ १७ More..\nलेखापाल ते मुख्य लेखापाल पदोन्नती आदेश अमरावती वनवृत्त २०१६ 19/01/2017 अमरावती\nलेखापाल ते मुख्य लेखापाल पदोन्नती आदेश अमरावती वनवृत्त २०१६-१७ More..\nवनरक्षक ते वनपाल पदोन्नती आदेश अमरावती वनवृत्त २०१६ 18/01/2017 अमरावती\nवनरक्षक ते वनपाल पदोन्नती आदेश अमरावती वनवृत्त २०१६-१७ More..\nगडचिरोलि नोन पेसा तेन्दु पत्ता हन्गाम २०१७ विक्रि निकाल 13/01/2017 गडचिरोली\nगडचिरोलि नोन पेसा तेन्दु पत्ता हन्गाम २०१७ विक्रि निकाल More..\nउमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ 12/01/2017 ठाणे\nउमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची लघुुयादी 11/01/2017 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची लघुुयादी More..\nशुध्‍दीपत्रक उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 06/01/2017 अमरावती\nशुध्‍दीपत्रक उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.06-01-2017 More..\nवृक्ष तोडणेस वकाम सुरु करण्‍यास परवानगी 05/01/2017 ठाणे\nवृक्ष तोडणेस वकाम सुरु करण्‍यास परवानगी मौजे म्‍हसवण ता. पालघर ते काशीद कोपुर क्षेत्र- ५.७३६५ हेक्‍टर. More..\nवन टाकी दुरुस्ती गोदाम दुरुस्ती आणि पेन्टीग चे ई निविदा सुचना 05/01/2017 गडचिरोली\nवन टाकी दुरुस्ती, गोदाम दुरुस्ती आणि पेन्टीग चे ई निविदा सुचना भामरागढ वनविभाग More..\nई निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट 03/01/2017 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.03-01-2017 More..\nलेंड रिपोट गिगाव गट न ५२-३ 03/01/2017 नाशिक\nलेंड रिपोट गिगाव गट न ५२-३ More..\nलेंड रिपोट जयपुर गट न१८७-२ 03/01/2017 नाशिक\nलेंड रिपोट जयपुर गट न१८७-२ More..\nलेंड रिपोट थेगोडा गट न ३८५-५ 03/01/2017 नाशिक\nलेंड रिपोट थेगोडा गट न ३८५-५ More..\nलेंड रिपोट टि पे गट न ६-३-१ 03/01/2017 नाशिक\nलेंड रिपोट टि पे गट न ६-३-१ More..\nनिवासस्थान व परिक्षेत्र कर्यालयाची विषेस दुरुस्ती चे ई निविदा सुचना आल्लापल्ली . 01/01/2017 गडचिरोली\nनिवासस्थान व परिक्षेत्र कर्��ालयाची विषेस दुरुस्ती चे ई निविदा सुचना आल्लापल्ली .वनविभाग More..\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना 01/01/2017 गडचिरोली\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना वडसा वनविभाग More..\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 31/12/2016 अमरावती\nई-निवीदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.31-12-2016 More..\nनिवासस्थान व किचन शेड ची विषेस दुरुस्ती चे शुद्धिपत्रक सुचना आल्लापल्ली वनविभाग 30/12/2016 गडचिरोली\nनिवासस्थान व किचन शेड ची विषेस दुरुस्ती चे शुद्धिपत्रक सुचना आल्लापल्ली वनविभाग More..\nवनतळे कामाचे अन्तिम मुदतवाढ शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग 28/12/2016 गडचिरोली\nवनतळे कामाचे अन्तिम मुदतवाढ शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग More..\nशुध्दीपत्रक वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 28/12/2016 ठाणे\nशुध्दीपत्रक वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ More..\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे शुद्धिपत्रक सुचना 26/12/2016 गडचिरोली\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे शुद्धिपत्रक सुचना वड्सा वनविभाग More..\nलिपिक पदभरती सुधारित निवड यादी 23/12/2016 अमरावती\nलिपिक पदभरती २०१५-१६ सुधारित निवड यादी More..\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 21/12/2016 अमरावती\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.22-12-2016 More..\nक्लर्क के पद के संशोधित चयन सूची 20/12/2016 अमरावती\nक्लर्क के पद के संशोधित चयन सूची More..\nविधी सल्लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने 20/12/2016 कोल्हापुर\nविधी सल्लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने More..\nजाहिर ई निविदा मुदतवाढ सुचना आल्लापल्ली 20/12/2016 गडचिरोली\nजाहिर ई निविदा मुदतवाढ सुचना आल्लापल्ली More..\nवनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग 20/12/2016 गडचिरोली\nवनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग More..\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना 19/12/2016 गडचिरोली\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली More..\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना 19/12/2016 गडचिरोली\nवनरक्षक निवासस्थानाचे विशेष दुरुस्ती करने या कामाचे ई निविदा सुचना वडसाा वनविभाग वडसा More..\nशासकिय निवासस्थान व किचन शेड दुरुस्ती बान्धकामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली 17/12/2016 गडचिरोली\nशासकिय निवासस्थान व किचन शेड दुरुस्ती बान्धकामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली More..\nऑनलाईन ई निविदा अलिबाग वनविभाग 16/12/2016 ठाणे\nऑनलाईन ई निविदा अलिबाग वनविभाग More..\nबाम्बू कुटी आणि सुविधा केन्द्र कामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली 15/12/2016 गडचिरोली\nबाम्बू कुटी आणि सुविधा केन्द्र कामाचे ई निविदा सुचना आल्लापल्ली More..\nविक्रि लिलाव सुचना डिसेम्बर २०१६ गडचिरोली वनव्रुत्त 15/12/2016 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना डिसेम्बर २०१६ गडचिरोली वनव्रुत्त More..\nवनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग 14/12/2016 गडचिरोली\nवनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग More..\nउमेदवारांसाठी सुचना 06/12/2016 ठाणे\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद 05/12/2016 यवतमाळ\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पुसद वनविभाग पुसद More..\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 05/12/2016 अमरावती\nई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा ०६/१२/२०१६ More..\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती २०१६ 05/12/2016 ठाणे\nशुद्धीपत्रक वनरक्षक भरती २०१६ More..\nवनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग 01/12/2016 गडचिरोली\nवनतळे कामाचे ई निविदा शुद्धिपत्रक अल्लापल्ली वनविभाग More..\nसिमेन्ट प्लग बन्धारा व निवासस्थान बान्धकामे चे ई निविदा 28/11/2016 गडचिरोली\nसिमेन्ट प्लग बन्धारा व निवासस्थान बान्धकामे चे ई निविदा वडसा वनविभाग More..\nवनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग 28/11/2016 गडचिरोली\nवनतळे कामाचे ई निविदा सुचना अल्लापल्ली वनविभाग More..\nवन विभाग मध्ये राज्यघटना दिवस उत्सव दिनांक 26 नोव्हेंबर 2016 26/11/2016 नागपुर\nवन विभाग मध्ये राज्यघटना दिवस उत्सव दिनांक 26 नोव्हेंबर 2016 More..\nखेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ 24/11/2016 ठाणे\nखेळाडु प्रवर्गातुन अर्ज केलेल्‍या उमेदवारांसाठी सुचना वनरक्षक भरती २०१६ More..\nशारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ 22/11/2016 ठाणे\nशारिरिक मोजमाप तपासणी वेळापत्रक व पात्र उमेदवारांची यादी वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या च���चणीचा निकाल 22/11/2016 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ३ किमी व ५ किमी धावण्‍याच्‍या चाचणीचा निकाल More..\nकंत्राटी तत्वावर विधी सल्लागाराची नियुक्ती 19/11/2016 अमरावती\nकंत्राटी तत्वावर विधी सल्लागाराची नियुक्ती २०१६ More..\nकामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. 17/11/2016 ठाणे\nकामे सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. मौजे भोरांडे ता. मुरबाड क्षेत्र ०.०१६८ हेक्‍टर More..\nलेड रिपोट सायने खुद गट न १०५ 05/11/2016 नाशिक\nलेड रिपोट सायने खुद गट न १०५ More..\nविक्रि लिलाव सुचना नोव्हेम्बर २०१६ गडचिरोली वनव्रुत्त 04/11/2016 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना नोव्हेम्बर २०१६ गडचिरोली वनव्रुत्त More..\nवनरक्षक भरती २०१६ सूचना दि ०३ नोव्हे २०१६ 03/11/2016 ठाणे\nउमेदवारांसाठी सूचना दि ०३ नोव्हे २०१६ More..\nवनरक्षक भरती २०१६ संमती पत्र नमुना 02/11/2016 ठाणे\nवनरक्षक भरती २०१६ संमती पत्र नमुना More..\nवनरक्षक भरती २०१६ धावण्‍याच्‍या चाचणीसाठी स्‍थळ दर्शक नकाशे 02/11/2016 ठाणे\nवनरक्षक भरती २०१६ धावण्‍याच्‍या चाचणीसाठी स्‍थळ दर्शक नकाशे More..\nवनरक्षक भरती २०१६ सूचना दि ०२ ऑक्‍टो २०१६ 02/11/2016 ठाणे\n५ किमी आणि ३ किमी धावण्‍याच्‍या चाळणी चाचणीचे वेेळापत्रक 30/10/2016 ठाणे\n५ किमी आणि ३ किमी धावण्‍याच्‍या चाळणी चाचणीचे वेेळापत्रक More..\nउमेदवांंरासाठी सूचना दिनांक २८ऑक्‍टोबर २०१६ 28/10/2016 ठाणे\nउमेदवांंरासाठी सूचना दिनांक २८ऑक्‍टोबर २०१६ More..\nसूचना आणि वैदयकीय प्रमाणपत्र नमुना 27/10/2016 ठाणे\nसूचना आणि वैदयकीय प्रमाणपत्र नमुना More..\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. 27/10/2016 ठाणे\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत. More..\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत 27/10/2016 ठाणे\nकाम सुरु करण्‍यास व वृक्ष तोडण्‍यास परवानगी देण्‍याबाबत More..\nजाहिर ई निविदा अन्तिम मुदतवाढ सुचना आल्लापल्ली 27/10/2016 गडचिरोली\nजल्युक्त शिवार योजने अन्तर्गत वनतळे चे जाहिर ई निविदा अन्तिम मुदतवाढ सुचना More..\nभामरागड डिविजन येथे बान्धकाम आणि दुरुस्ती कामाचे ई निविदा सुचना 25/10/2016 गडचिरोली\nभामरागड फॉरेस्ट डिविजन येथे निवासस्थान बान्धकाम आणि निवासस्थान दुरुस्ती कामाचे ई निविदा सुचना More..\nफॉरेस्ट ऑफिस गड्चिरोली येथे कंत्राटी तत्वावर लीगल ॲड्वाइसर नेमनुक करने बाबत 24/10/2016 गडचिरोली\nफॉरे���्ट ऑफिस गड्चिरोली येथे कंत्राटी तत्वावर लीगल ॲड्वाइसर नेमनुक करने बाबत More..\nजलयुक्त शिवार योजने अन्तर्गत कामाचे इ निविदा सुचना अल्लापल्लि. दूसरी वेळ 19/10/2016 गडचिरोली\nजलयुक्त शिवार योजने अन्तर्गत कामाचे इ निविदा सुचना अल्लापल्लि. दूसरी वेळ More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ शुद्धीपत्रक 13/10/2016 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ शुद्धीपत्रक More..\nज्येष्ठता यादी लिपिक संवर्ग 13/10/2016 अमरावती\nज्येष्ठता यादी लिपिक संवर्ग दिनांक ०१/०१/२०१६ More..\nविधी सल्‍लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने 06/10/2016 ठाणे\nविधी सल्‍लागार पद जाहिरात कंत्राटी पद्धधतीने More..\nविक्री सुचना ऑक्टोम्बर १६ गडचिरोली वनव्रुत्त 05/10/2016 गडचिरोली\nलिलाव विक्री सुचना ऑक्टोम्बर २०१६ गडचिरोली वनव्रुत्त More..\nसुधारित जेष्ठता यादी 04/10/2016 अमरावती\nसुधारित जेष्ठता यादी ०१/०१/२०१६ More..\nजेष्ठता यादी ०१/०१/२०१६ 04/10/2016 अमरावती\nअमरावती व्रत्तस्तरीय जेष्ठता यादी ०१/०१/२०१६ More..\nचतुर्थ श्रेणी ज्येष्ठता यादी 03/10/2016 अमरावती\nचतुर्थ श्रेणी ज्येष्ठता यादी दिनांक ०१/०१/२०१६ प्राथमिक More..\nराष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी जयंती 02/10/2016 नागपुर\nराष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी जयंती More..\nबाम्बू इको हट बान्धकाम 01/10/2016 गडचिरोली\nबाम्बू इको हट बान्धकाम ई निविदा सुचना आल्लापल्ली. More..\nसुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त 28/09/2016 ठाणे\nसुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त 26/09/2016 ठाणे\nवनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त More..\nवनरक्षक भरती प्रक्रिया 2016-17 26/09/2016 कोल्हापुर\nवनरक्षक भरती प्रक्रिया 2016-17 More..\nविधि अधिकरी नियुक्ति जाहिरात 21/09/2016 नागपुर\nविधि अधिकरी नियुक्ति जाहिरात More..\nवनरक्षक जेष्ठता यादी दिनांक 01/01/2016 14/09/2016 अमरावती\nवनरक्षक जेष्ठता यादी दिनांक 01/01/2016 अमरावती वनवृत्त More..\nलेद रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.२९ हे 09/09/2016 नाशिक\nलेद रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.२९ हे More..\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.३१ हे 09/09/2016 नाशिक\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.३१ हे More..\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.९७ हे 09/09/2016 नाशिक\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.९७ हे More..\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया १.४८ हे 09/09/2016 नाशिक\nलेड रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया १.४८ हे More..\nविक्रि लिलाव सुचना सप्टेम्बर २०१६ गडचिरोली व्रूत्त 07/09/2016 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना सप्टेम्बर २०१६ गडचिरोली व्रूत्त More..\nवन उपज वाहतुकीसाठी पास देण्या साठी वनाधिक याना प्रधरिकृत कारण्याबाबत 03/09/2016 अमरावती\nवन उपज वाहतुकीसाठी पास देण्या साठी वनाधिक याना प्रधरिकृत कारण्याबाबत More..\nईमारती, जळावू इत्यादींचे लिलाव 03/09/2016 अमरावती\nईमारती, जळावू इत्यादींचे लिलाव उपवनसंरक्षक अमरावती More..\nअनुकम्पा प्रतिक्शा यादि 30/08/2016 धुळे\nअनुकम्पा प्रतिक्शा यादि More..\nविक्रि लिलाव सुचना औगस्ट २०१६ गडचिरोलि. 11/08/2016 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना औगस्ट २०१६ गडचिरोलि. More..\nएकरेशिय प्रकल्पाांंतर्गत काम सुरु करण्‍यास व वृक्षतोड परवानगी 10/08/2016 ठाणे\nएकरेशिय प्रकल्पाांंतर्गत काम सुरु करण्‍यास व वृक्षतोड परवानगी More..\nकन्त्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्ती करीता मुलखतीची वेळ व दिनांक 08/08/2016 यवतमाळ\nकंत्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्तीसाठी मुलाखतीची वेळ व तारीख More..\nई-निवीदा पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 30/07/2016 अमरावती\nनविन बांधकामाच्या ई-निवीदा दि.01-08-2016 ते दि.10-08-2016 प्रक्रीयेबाबत More..\nआंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 29 जुलै 2016 30/07/2016 नागपुर\nआंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 29 जुलै 2016 More..\nझाडे तोडण्‍यास व कामे सुरू करण्‍यास परवानगी 26/07/2016 ठाणे\nझाडे तोडण्‍यास व कामे सुरू करण्‍यास परवानगी More..\nबी.बी.एन.एल. यंंत्रणेस आर.ओ.डब्‍ल्‍यु. मध्‍ये ओ.एफ.सी. टाकणेस परवानगी 26/07/2016 ठाणे\nबी.बी.एन.एल. यंंत्रणेस आर.ओ.डब्‍ल्‍यु. मध्‍ये ओ.एफ.सी. टाकणेस परवानगी More..\nलेद रिपोट जलगाव नि 21/07/2016 नाशिक\nलेद रिपोट जलगाव नि ग ट न २७८ २७९ More..\nवाधवा कन्‍सट्रक्‍शनकरिता वनविभागाचे अभिप्राय 20/07/2016 ठाणे\nवाधवा कन्‍सट्रक्‍शनकरिता वनविभागाचे अभिप्राय More..\nटिम्बर निलाव सूचना 19/07/2016 अमरावती\nइमारती लाकूड, जळाऊ लाकडांचा ईत्यादी लिलाव More..\nलेद रिपोट द्साने 14/07/2016 नाशिक\nलेद रिपोट द्साने ग ट न ६१ More..\nदिनांक २१ व २२ जून रोजी ठेवाणयात आलेल्या इमारती व जळाऊ मालाचे लिलावाची जाहिरात 20/06/2016 यवतमाळ\nदिनांक २१ व २२ जून रोजी ठेवाणयात आलेल्या इमारती व जळाऊ मालाचे लिलावाची जाहिरात, पांढरकवडा वनविभाग More..\nजलयुक्त शिवार योजने अन्तर्गत कामाचे इ निविदा सुचना अल्लापल्लि. 16/06/2016 गडचिरोली\nजलयुक्त शिवार योजने अन्तर्गत कामाचे इ निविदा सुचना अल्लापल्लि. More..\nदिनांक ०१/०१/२०१६ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा याद��� 16/06/2016 यवतमाळ\nदिनांक ०१/०१/२०१६ ची अनुकंपा उमेदवाराची प्रतिक्षा यादी More..\nवनरक्षक जेष्‍ठता यादी ठाणे वनवृत्‍त 15/06/2016 ठाणे\nवनरक्षक अंतीम जेष्‍ठता यादी ठाणे वनवृत्‍त More..\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्थळनिहाय माहिती 15/06/2016 यवतमाळ\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्थळनिहाय माहिती More..\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्‍थळनिहाय माहिती 14/06/2016 ठाणे\n१ जुलै २०१६ रोजी होणा-या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासंबंधीत वृक्ष लागवड स्‍थळनिहाय माहिती More..\nकन्त्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्ती करीता पात्र अपात्र 14/06/2016 यवतमाळ\nकन्त्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्ती करीता पात्र अपात्र More..\nएकरेषिय प्रकल्‍पांबाबत झाडे तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी. 13/06/2016 ठाणे\nएकरेषिय प्रकल्‍पांबाबत झाडे तोडण्‍यास व कामे सुरु करण्‍यास परवानगी. More..\nसागवान लिलाव धारणी 09/06/2016 अमरावती\nसागवान लिलाव धारणी दि.27-06-2016 प.मे. वनविभाग परतवाडा More..\nविक्रि लिलाव सुचना जुन २०१६ गडचिरोली वनव्रुत्त 04/06/2016 गडचिरोली\nविक्रि लिलाव सुचना जुन २०१६ गडचिरोली वनव्रुत्त More..\nजलयुक्त शिवार योजना २०१६ १७ निविदा सुचना गडचिरोलि 02/06/2016 गडचिरोली\nजलयुक्त शिवार योजना २०१६ १७ निविदा सुचना गडचिरोलि More..\nपेसा बम्बू विक्रि सुचना गड्चिरोलि वनव्रुत्त 30/05/2016 गडचिरोली\nपेसा बम्बू विक्रि सुचना गड्चिरोलि वनव्रुत्त दि. ०३/०६/२०१६ More..\nटिम्बर निलाव सूचना 30/05/2016 अमरावती\nटिम्बर निलाव सूचना जून 2016 More..\nस्थानांतर आदेश 27/05/2016 अमरावती\nस्थानांतर आदेश अमरावती वनवृत्त 2016 More..\nजलयुक्त शिवार योजना २०१६ १७ ई निविदा सुचना आल्लापल्ली 26/05/2016 गडचिरोली\nजलयुक्त शिवार योजने अन्तर्गत वनतळे व वनतलाव खोलीकरन कमाचे ई निविदा सुचना २०१६ १७ आल्लापल्ली More..\nभामरागड येथे पगोडा बान्धकाम चे ई निविदा सुचना 18/05/2016 गडचिरोली\nभामरागड येथे पगोडा बान्धकाम चे ई निविदा सुचना More..\nकन्त्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्ती करीता जहिरात 13/05/2016 यवतमाळ\nकन्त्राटी तत्वावर विधी सल्लागार नियुक्ती करीता जहिरात More..\nप्रसिद्धीधीपत्रक १०.०५.२०१६ 12/05/2016 ठाणे\nसिमेंट बंधारा तळवली ई- निविदा 03/05/2016 ठाणे\nसिमेंट बंधारा तळवली ई- निविदा More..\nसिमेंट बंधारा चंदरगाव ई निविदा 03/05/2016 ठाणे\nसिमेंट बंधारा चंदरगाव ई निविदा More..\nप्रसिद्धीपत्रक ०७.०४.२०१६ 02/05/2016 ठाणे\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- कोळी संग्रहालय (चिखलदरा)\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mango-rate-decrease-118058", "date_download": "2018-12-12T01:05:18Z", "digest": "sha1:A53AKPQSAMQRBFO524MOZNTTN7HRPKS4", "length": 12230, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mango rate decrease आंबा पिकला, ग्राहक रुसला! | eSakal", "raw_content": "\nआंबा पिकला, ग्राहक रुसला\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे - हापूस आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागणी थंडावल्याने तयार आंब्याचे करायचे काय, असा प्रश्‍न मार्केट यार्ड येथील विक्रेत्यांना पडला आहे.\nपंधरा दिवसांपासून हापूसचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित मागणी नाही. कोकणातून कच्चा आंबा बाजारात आणला जातो. या ठिकाणी ते पिकविले जातात. बाजारात कच्च्या आंब्यांची आवक चांगली झाली. मागणी फारसी नसल्याने तयार आंब्यांचे प्रमाण वाढले आहे. तापमान जास्त असल्याने आंबा लवकर पिकत आहे.\nपुणे - हापूस आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागणी थंडावल्याने तयार आंब्याचे करायचे काय, असा प्रश्‍न मार्केट यार्ड येथील विक्रेत्यांना पडला आहे.\nपंधरा दिवसांपासून हापूसचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात आले; पण ग्राहकांकडून अपेक्षित मागणी नाही. कोकणातून कच्चा आंबा बाजारात आणला जातो. या ठिकाणी ते पिकविले जातात. बाजारात कच्च्या आंब्यांची आवक चांगली झाली. मागणी फारसी नसल्याने तयार आंब्यांचे प्रमाण वाढले आहे. तापमान जास्त असल्याने आंबा लवकर पिकत आहे.\nकोकण हापूसप्रमाणेच कर्नाटक हापूस आंब्यांची आवक जोरावर आहे. रविवारी कर्नाटकातील टुमकुर जिल्ह्यातून ४० हजार पेट्या आवक झाली. त्याच वेळी कोकणातील हापूस आंब्यांची १२ ते १५ हजार पेट्या आवक झाली. दर वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याला मागणी क��ी असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी नमूद केले. कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम सध्या जोरावर आहे, तो जूनच्या मध्यावधीपर्यंत चालेल, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.\nरत्नागिरी हापूस आकारमानानुसार प्रति डझन भाव\nहापूस आला रे... दीड ते दोन हजारांचा भाव\nऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nकोकणातील हापूस आंब्याला जीआय टॅग\nनाशिक - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड आणि परिसरातल्या हापूस आंब्याला भौगोलिक संकेतक...\nकोकण हापूसला भौगोलिक मानांकन\nरत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली...\nकाजू लागवडीत घेतले झेंडूचे आंतरपीक\nपावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक...\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nनगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/various-types-of-uttappa/", "date_download": "2018-12-12T00:42:16Z", "digest": "sha1:7H5VGU3O3I2DYKB5ZUW5ROQZZFURUUJB", "length": 13483, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ November 29, 2018 ] शेवयाचे लाडू\tगोड पदार्थ\n[ November 28, 2018 ] अळशीचे (जवसाचे) लाडू\tगोड पदार्थ\n[ November 27, 2018 ] खजूर पनीर लाडू\tगोड पदार्थ\n[ November 26, 2018 ] तांदळाचे लाडू\tगोड पदार्थ\n[ November 26, 2018 ] लाडूच्या काही कृती\tगोड पदार्थ\nHomeआजचा विषयविविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा\nविविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा\nJanuary 11, 2017 संजीव वेलणकर आजचा विषय, नाश्त्याचे पदार्थ\nदाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात.\nहे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच शिवाय चवदारही लागतात.\nत्यातीलच एक सगळ्याचाच आवडता पदार्थ म्हणजे उत्तपा.\nकाही वेगळ्या उत्तप्याच्या कृती\nसाहित्य:- २५० ग्रॅम तांदूळ, दोन मुळे, लसून, कोथिंबीर, हिरवी मिरची याचे वाटण, पाव वाटी बारीक कापलेली लसूण, चवीनुसार मीठ.\nकृती:- तांदूळ ४ ते ५तास भिजवावे, मुळा स्वच्छ धुऊन किसावे, तांदूळ मिक्सररमधून वाटून घ्या, मुळा, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर वाटून (मिक्स रमधून) तांदळाच्या पिठात मिसळावे, हे पीठ धिरड्याच्या पिठाप्रमाणे असावे, जरूर वाटल्यास पाणी घालू शकता, आता त्यात चवीनुसार मीठ घालून पॅनमध्ये १ चमचा तेल घालून उत्तप्पे घालावे, दोन्ही अंगांनी गुलाबी भाजावे, दह्याबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य:- एक वाटी उडीद डाळ, एक वाटी मूग डाळ ३ ते ४ तास भिजवा, नाचणीचे पीठ अर्धी वाटी, दुध्याचा कीस १ वाटी, गाजराचा कीस अर्धी वाटी, पालक बारीक चिरलेला, लाल तिखट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, आलं, लसूण.\nकृती:- दोन्ही डाळी वेगवेगळ्या वाटाव्यात आणि बाउलमध्ये एकत्र कराव्यात त्यात दुध्याचा कीस, गाजराचा कीस, पालक व नाचणीचे पीठ घालावे, त्यात आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालावी, लाल तिखटही १ चमचा घालावे, चवीनुसार मीठ घालावे, पॅनमध्ये १ चमचा तेल घालावे, वरील पीठ घालावे, दोन्ही अंगानी लाल होऊ द्यावे, हे गरम गरम उत्तप्पे लोणी टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात.\nसाहित्य- १वाटी रवा, १ वाटी नारळाचा चव (ओल्या नारळाचा), २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाव वाटी, चवीपुरते मीठ व साखर.\nकृती :- बाउलमध्ये रवा, नारळाचा चव, हिरव्या मिरच्या, बारीक कापून कोंथिबीर मीठ व थोडीशी साखर घालून पीठ पाण्यात भिजवावे, धीरड्याप्रमाणे १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे, आता कांदा १ बारीक चिरून घालावा, पॅनमध्ये १ चमचा तेल घालावे, पीठ घालावे, दोन्ही बाजूनी लालसर होईस्तोर भाजावे, खजुराच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य :- दोन वाटी बाजरी, १ वाटी मूग डाळ, १ वाटी उडीद डाळ हे ७ ते ८ तास भिजवा व वाटा, ओली चटणी १ वाटी, ओला नारळ पाव वाटी, भाजलेली चणा डाळ, फोडणी तेल मोहरी कापलेला कढीपत्ता, १ टेबल स्पून उडीद डाळ, हिरवी मिरचीचे तुकडे त्यात काजू १ टेबल स्पून हिंग – हळद घालावे. ही फोडणी चटणीवर व उत्तप्याच्या पीठावर ओता. चवीनुसार पीठात मीठ घालावे.\nकृती:- पॅनमध्ये १ चमचा तेल घालून उत्तप्पा घालावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावं. चटणीबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य:- एक वाटी बारीक रवा, 1 वाटी मैदा, 2 ब्रेडचे स्लाइस कडा काढून टाका, अर्धी वार्टी दही, मीठ, एक टोमॅटो, एक कांदा, 1 सिमला मिरची, तेल चीज.\nकृती:- बाउलमध्ये रवा, मैदा, दही ब्रेडचे तुकडे करून घालावे. आवश्यटकतेनुसार पाणी घालून मिक्स्रमधून फिरवावा. पीठ बाउलमध्ये काडावे. चवीनुसार मीठ घालावे. किंचित सोडा घालावा. कांदा – सिमला मिरची – टोमॅटोचे तुकडे करावे. आता पॅनमध्ये 1 चमचा तेल घालावे. उत्तप्पा घालावा. त्यावर टोमॅटो – कांदा – सिमला मिरचीचे तुकडे घालावे. दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. पुन्हा टोमॅटोच्या बाजूवर किसलेले चीज घालावे. झाकण ठेवावे. त्यात चीज मेलट झाले की उत्तप्पा सर्व्ह करावा.\nसाहित्य:- तीन वाटी कणीक, 2 वाटी खरवसाचे दूध, 1 टेबल स्पून आलं + लसूण + हिरवी मिरचीची पेस्ट + धने + जिरे पावडर एक चमचा तिखट – हळद – हिंग – दोन टेबल स्पून मैदा – चवीनुसार मीठ.\nकृती:- वरील पीठे खरवसाच्या दुधात धीरड्याप्रमाणे भिजवावे. चवीनुसार मीठ घालावे. छान फेटून घ्यावे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून पीठ घालावे. दोन्ही अंगी छान भाजावे. दही – चटणीबरोबर सर्व्ह करावे.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nसॅन्डविच फुल ऑफ हेल्थ\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jobdescriptionsample.org/mr/coin-vending-and-amusement-machine-servicers-and-repairers-job-description-duty-sample-and-jobs/1101/", "date_download": "2018-12-12T00:32:40Z", "digest": "sha1:GRX7WM7VQ45EU7B5GLSYCXENKRIBSYHZ", "length": 17415, "nlines": 123, "source_domain": "jobdescriptionsample.org", "title": "नाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी – JobDescriptionSample", "raw_content": "\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nगेमिंग व्यक्ती आणि बूथ कॅशियर बदला कामाचे वर्णन / कार्य आणि जबाबदारी साचा\nप्रसुती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ कामाचे वर्णन / शुल्क साचा आणि भूमिका\nसिमेंट कसबी काँक्रीट क्रमांक कामाचे वर्णन / भूमिका आणि शुल्क साचा\nRadiologic तंत्रज्ञ कामाचे वर्णन / नियुक्त्या आणि शुल्क नमुना\nप्राणी नियंत्रण कामगार कामाचे वर्णन / बंधन साचा आणि कार्य\nघर / नाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nनाणे, विक्री, आणि मनोरंजन मशीनचे Servicers आणि Repairers कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि नोकरी\nव्यवस्थापक जून 28, 2016 Uncategorized एक टिप्पणी द्या 638 दृश्य\nविमानाचा लाँच आणि पुनर्प्राप्ती विशेषज्ञ कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि नियुक्त्या\nचुंबकीय अनुनाद इमेजिंग तंत्रज्ञ कामाचे वर्णन / शुल्क नमुना आणि कार्य\nविक्री एजंट, वित्तीय सेवा कामाचे वर्णन / बंधन नमुना आणि कार्य\nसेवा, माउंट, रोख पुनर्संचयित, नाश्ता, व्हिडिओ गेम समावेश किंवा मनोरंजन मशीन, juke बॉक्स किंवा स्लॉट मशीन, किंवा समायोजित.\nपदार्थ करून मशीन भरा, उत्पादने, निधी, तसेच इतर साहित्य.\nगोळा वाटप आयटम आणि डॉलर रेकॉर्ड ठेवा.\nउत्पादने रोख आणि खर्च प्राप्त, खाती तयार, आणि concessionaires रेकॉर्ड समेट.\nकंपनी करा खंबीरपणे राहण्यासाठी आणि मॉडेल पुनर्संचयित करण्यासाठी कॉल.\nउपाय आणि मॉडेल तपासणी अपयश कारणे पडताळणे आणि उदाहरणार्थ पकडले उत्पादने किंवा पॅक खर्च थोडा समस्यांचे निराकरण करण्याची.\nयोग्य कार्य पडताळणे परीक्षा आहेत साधने.\nगुरुकिल्ली आहेत की निर्धारण आवश्यक आहेत प्रकरणात साधने आपल्या काढण्यासाठी तो इतर किंवा वित्तीय आहेत संपर्क दुरुस्ती कर्मचारी.\nसाफ करा आणि तेल उपकरणे घटक.\nप्रकार किंवा नोंदी रेकॉर्ड खरेदी माहितीपूर्ण डेटा, आणि सदोष इशारा दिला कर्मचारी.\nउपकरणे शक्ती वैशिष्ट्ये आणि थर्मोस्टेट्स बदला.\nपुनर्संचयित करता आणि युनिट परिरक्षण डेटा संरक्षित.\nअकार्यक्षम घटक बदला, स्वयंचलित टेलर उपकरणे चुंबकीय मन वापरले समावेश (एटीएम) कार्ड वाचक.\nबदला आणि उपाय आणि नाणे पुनर्संचयित, व्यापार, किंवा मनोरंजन उपकरणे आणि अकार्यक्षम तांत्रिक आणि विद्युत भागात बदलू, हात-साधने अर्ज, सोल्डरींग लोखंड, आणि आकृत्या.\nउपकरण देखभाल मिळवा घटक आवश्यक होते.\nवेगळे करणे साधने, वैशिष्ट्य आणि वापर हात आणि शक्ती साधने नुसार.\nसाधने उपयोजित, आवश्यकता वापरून पालन आवश्यक पाणी आणि इलेक्ट्रिकल संपर्क बनवण्यासाठी.\nगोळा करण्यासाठी माहिती उत्पादने दुरूस्त करण्यासाठी गरज होती वायरिंग आणि पुस्तके आकृत्या सल्ला.\nप्रतिष्ठापन वेबसाइटवर वाहतूक मॉडेल.\nदुरुस्ती किंमत अंदाज करा.\nकार्याशी संबंधित पेपर मध्ये ज्ञान-ज्ञान निर्माण वाक्य आणि वाक्य वाचन.\nइतर लोक काय म्हणायचे आहे ते पूर्ण लक्ष सक्रिय-ऐकू येणारे-अर्पण, वेळ घेणार्या आपण बांधले जात आयटम लक्षात करण्यासाठी, योग्य म्हणून आश्चर्य प्रश्न, आणि कधीही अयोग्य क्षण गुदमरुन टाकणारा.\nप्रेक्षक गरजा योग्य म्हणून कागद यशस्वी लेखन-संप्रेषण.\nबोलत-बोलत इतरांना माहिती कार्यक्षमतेने शेअर करण्यासाठी.\nगणित-कामावर गणित समस्यांचे निराकरण करण्यासाठी.\nविज्ञान-वापरणे समस्या निराकरण क्लिनिकल नियम आणि तंत्र.\nफायदे आणि पर्यायी उत्तरे दुर्बलतेचा ओळखण्यासाठी गंभीर-विचार-कामावर न्याय आणि विचार, निष्कर्ष किंवा द्विधा मन: पद्धती.\nप्रत्येक आगामी आणि अलीकडील समस्या सोडवणे निर्णय साठी नवीन आहे की माहिती लाभ सक्रिय शिक्षण-समजून घेणे आणि.\nपद्धती-निवडणे शिकणे आणि परिस्थिती योग्य coachingORinstructional पद्धती आणि उपचार रोजगार अभ्यास करताना किंवा कोचिंग ताजे गोष्टी.\nचेक-TrackingPEREvaluating आपण कामगिरी, अतिरिक्त आहेत व्यक्ती, किंवा कंपन्या सुधारणा पावले उचलण्याची किंवा बदल निर्मिती.\nसामाजिक Perceptiveness जाणून इतर’ प्रवृत्ती आणि ते करीत असताना ते वागणे का जाणून.\nइतर संबंधित समन्वय-बदलविणारे क्रिया’ उपक्रम.\nविपणन-Persuading वर्तन किंवा त्यांचे विचार बदलू इतरांना.\nमध्यस्थी-आणणे एकत्रितपणे इतर आणि फरक समेट करण्याचा प्रयत्न.\nकाहीतरी नक्की कसे करू इतरांच्या मदत-शिक्षण.\nसेवा वळण-सक्रियपणे व्यक्ती समर्थन करण्यासाठी मार्ग शोधत.\nकॉम्प्लेक्स Problemsolving-आगळीवेगळी क्लिष्ट समस्या आणि तयार आणि पर्यायाचा विचार व त्याची अंमलबजावणी करण्यास उपाय लिंक डेटा पुनरावलोकन.\nऑपरेशन्स विश्लेषण-विश्लेषण आवश्यक आहे आणि उत्पादन तपशील मांडणी करण्यासाठी.\nवैयक्तिक आणि इमारत किंवा स्थापन गियर मदत करण्यासाठी अभियांत्रिकी डिझाईन अभियांत्रिकी आवश्यक.\nगियर निवड-ओळखणे साधने आणि उपकरणे च्या क्रमवारी काम करू गरज.\nप्रतिष्ठापन-जोडत साधने, उत्पादने, cabling, किंवा वैशिष्ट्ये अनुप्रयोग पूर्ण करण्यासाठी.\nविविध वापरांसाठी प्रोग्रामिंग-लेखन संगणक संकुल.\nविविध संकेत कार्य ट्रॅकिंग पाहून, कॉल, किंवा नोंद साहित्य योग्य काम करीत आहे, याची खात्री करण्यासाठी.\nफंक्शन आणि व्यवस्थापित करा-हाताळणी तंत्र किंवा गियर कार्ये.\nउपकरणे देखभाल-लावत उत्पादने नियमित आहे की देखभाल ओळखून तेव्हा सेवा कशा प्रकारचे आवश्यक होईल.\nकार्यरत आणि तो कोणत्याही कसा जाण्यासाठी निवडून आहेत समस्येची मागे समस्यानिवारण-ठरविणे घटक.\nपुनर्संचयित-पुनर्संचयित उपकरणे किंवा आवश्यक पद्धती वापर तंत्र.\nगुणवत्ता-नियंत्रण विश्लेषण-लावत माल चाचणी आणि आकलन, कंपन्या, किंवा कार्ये कार्यक्षमता किंवा उत्कृष्ट गेज.\nफायदे आणि एक सर्वोत्तम अनुकूल आहे की निवडा संभाव्य आहेत की उपाय सामान्य दरांविषयी-विचार करून पहा आणि निर्णय.\nएक पद्धत ऑपरेट आणि परिस्थितीत मार्ग बदल करणे आवश्यक आहे कसे विश्लेषण प्रणाली-ठरविणे, ऑपरेशन, आणि वातावरण लाभ प्रभाव पडू शकतो.\nविश्लेषण प्रणाली-ओळखणे पावले किंवा कामगिरी सिग्नल आणि प्रणाली लक्ष्य संबंधीत, पावले सुधारण्यासाठी गरज किंवा योग्य प्रभावी होते.\nवेळ व्यवस्थापन-नियंत्रित वैयक्तिक प्रसंगी oneis.\nव्यवस्थापन बचत-ठरविणे पैसे सादर नोकरी घेणे दर्जानुसार होण्याची शक्यता आहे कसे, आणि विक्री या शुल्क संबंधित.\nया आ योग्य वापर पदार्थ पद्धती पाहून आणि शोध ऑपरेशन्स, गियर, आणि साहित्य विशिष्ट कार्य गरज.\nकामगार देखरेख संसाधने-स्थापित उत्साहवर्धक, आणि व्यक्ती अग्रगण्य ते ते येथपासून चालवतात कारण, उद्योग सर्वोत्तम लोक pinpointing.\nप्रशिक्षण पात्रता अनुभव आवश्यक\nहायस्कूल ���ातळी (किंवा GED किंवा वरिष्ठ हायस्कूल समतोलपणा प्रमाणपत्रे)\nइतर प्रकरणाची – 83.92%\nसामाजिक वळण – 77.94%\nस्वत: ची नियंत्रण – 83.98%\nप्रेशर थ्रेशोल्ड – 88.00%\nपसंतीचा / चलनशीलता – 93.64%\nखोली लक्ष – 97.59%\nमागील सामाजिक विज्ञान संशोधन कामाचे वर्णन नमुना\nस्वयंपाकी आणि प्रमुख स्वयंपाकी कामाचे वर्णन / जबाबदारी साचा आणि भूमिका\nप्रत्यक्ष आणि तयारी सहभागी नाही, herbs, आणि पाहीजेत मासे तयार, बाह्य बाबी म्हणजे अन्र, भाज्या, …\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\n© कॉपीराईट 2018, सर्व हक्क राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2018-12-12T00:14:37Z", "digest": "sha1:UGXBFTUGJ5AB7WECH6L4RGHTUP4WEA4H", "length": 11907, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#अबाऊट टर्न : करमणूक..? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#अबाऊट टर्न : करमणूक..\nअन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याप्रमाणे करमणूक हीसुद्धा एक महत्त्वाची गरज. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक काळात माणसानं आपल्या करमणुकीसाठी वेगवेगळी साधनं शोधून काढल्याचं दिसतं. करमणुकीचा संबंध मनाच्या समाधानाशी असतो. किंबहुना तसा तो असावा, हे अपेक्षित आहे. याखेरीज ज्ञानवर्धन, जाणीवजागृती, वास्तवाचं भान असे हेतू करमणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यास ते अधिक फलदायी ठरतं. फार पूर्वीपासून माणसानं बैठ्या खेळांपासून करमणुकीची अनेक साधनं शोधून काढल्याचं इतिहास सांगतो.\nतिथपासून आजच्या इंटरनेट युगापर्यंत ही साधनं जशी बदलत गेली, तशाच माणसाच्या अपेक्षाही बदलत गेल्या. आज अभिव्यक्तीची अनेक माध्यमं आपल्या हातात असल्यामुळं दुसऱ्याची कला पाहण्याऐवजी आपली कला जास्तीत जास्त लोकांनी पाहावी, असं अनेकांना वाटू लागलंय. “एन्टरटेन्मेन्ट’ हा शब्द आजकाल “एक्‍साइटमेन्ट’चा समानार्थी शब्द म्हणून वापरला जाऊ लागलाय. कलाकार त्यामुळं “कल्लाकार’ बनलेत आणि त्यांचा “कल्ला’ आपल्याला कला म्हणून नाइलाजानं पाहावा लागतोय. तेही एकवेळ सहन करता आलं असतं. परंतु करमणुकीची साधनं प्रचंड संख्येनं उपलब्ध असूनसुद्धा अनेकांच्या मनाला समाधान मिळत नाही, ही परिस्थिती गंभीर आहे. हे समाधान वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये शोधण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झालीय आणि हे विश्‍व नॉर्मल माणसाच्या आकलनापलीकडचं आहे.\nकीकी चॅलेंज नावाचा वेडगळ प्रकार परदेशांतून भारतात घुसण्याच्या तयारीत आहे आणि असल्या करामती कराल तर कारवाई करू, असा इशारा पोलिसांना द्यावा लागलाय. विशेषतः मुंबईत हे फॅड सुरू होण्याची भीती पोलिसांना वाटतीय. चालत्या गाडीतून खाली उतरायचं. दरवाजा उघडाच ठेवायचा. आत मोबाइल कॅमेरा सुरू असतो. गाडीतल्या डेकवर सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर रस्त्यातच नाचायला सुरुवात करायची. मग चालत्या गाडीत चढायचं. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा आणि जास्तीत जास्त लाइक्‍स मिळवायचे, असं हे चॅलेंज. ज्यांच्याकडे सगळं आहे, कशालाच तोटा नाही, अशांची ही तऱ्हा, तर सामान्य घरातली पोरं लोकलमध्ये स्टंट करतायत. धावत्या लोकलच्या दरवाज्याला लटकून ही मंडळी आता थांबत नाहीत, तर टपावर चढण्याचा प्रयत्न करू लागलीत. त्याचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतायत.\nपावसाळी पर्यटनाच्या हंगामात धबधबे आणि कड्यांवर उभं राहून सेल्फी काढणं, फेसबुक लाइव्हसाठी व्हिडिओ करणं, त्यासाठी एका हातात मोबाइल घेऊन त्यात आपली छबी न्याहाळत धोक्‍याकडे पाठ करून कुठेतरी लटकणं ही “करमणूक’ असेल तर प्रश्‍नच मिटला परंतु “ऍडव्हेंचर’ ही पूर्णपणे स्वतंत्र गोष्ट असून, त्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणाची गरज असते आणि ते देणाऱ्या संस्था भरपूर आहेत, हे जाताजाता सांगायला हरकत नाही.\nकरमणुकीचं रोज एक नवं फॅड मार्केटमध्ये येत असून, त्यामुळं पोरंबाळं घराबाहेर पडताना पालकांच्या छातीत धडकी भरणारच. नव्याचा स्वीकार हे प्रगतीचं लक्षण, यात दुमत नाही. परंतु या प्रक्रियेत अक्कल गहाण टाकली जात असेल तर हस्तक्षेप हवाच. पोकेमॉन गो आणि ब्लू व्हेलनं असाच उच्छाद मांडला होता. आता कीकीची धास्ती आपल्या गेममुळं आत्महत्या करणारे लोक हा पृथ्वीवरचा “जैविक कचरा’ आहे, हे ब्लू व्हेलच्या निर्मात्याचं कोर्टातलं भाष्य विचारात घ्यायला हरकत नसावी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमॅन्चेस्टरमध्ये वृद्धिमान साहावर झाली शस्त्रक्रिया\nNext article‘अश्या’प्रकारे विराटने साजरा केला शतकाचा आनंद\nविविधा: कवी प्रदीप – ए मेरे वतन के लोगों\nप्रासंगिक: भूतानची टायगर नेस्ट मॉनेस्ट्री\nटिपण: लोकप्रतिनिधींचे प्रलंबित खटले\nएनडीएला आणखी एक धक्‍का (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/school-outfit-search-grant-pune-municipal-corporation-department-of-education-purchsing/", "date_download": "2018-12-12T00:11:48Z", "digest": "sha1:N4TJJMWIOPLPU6RX7WRMPXOVW6RXNJYW", "length": 9137, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता शालेय साहित्याची झडती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता शालेय साहित्याची झडती\nअनुदान जमा केल्यानंतर खरेदी केल्याची शहानिशा\nमहापालिका शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय\nपुणे – शालेय साहित्य अनुदान मुलांच्या खात्यात जमा केल्यानंतर आता पालकांनी ही खरेदी केली, की नाही याची तपासणी केली जाणार आहे. पैसे जमा करून महिना झाला तरी अजूनही अनेक मुलाच्या पालकांकडून साहित्य खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.\nप्राथमिक विभागाच्या सुमारे 83 हजार 620 मुलाच्या बॅंक खात्यात शैक्षणिक साहित्याची डीबीटी अर्थात डायरेक्‍ट बेनिफिशरी ट्रान्सफर योजनेद्वारे ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 4 हजार मुलांची खाती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.\nयाबाबत शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, जमा केल्या जाणाऱ्या अनुदानात गणवेशापासून सर्व शालेय साहित्याची रक्कम बाजार दरानुसार देण्यात आली आहे. ही रक्कम जूनपासून जमा करण्यात येत आहे. प्राथमिक विभागाकडे 92 हजार 144 मुले आहेत. यातील 83 हजार 620 मुलांची बॅंक खाती असून त्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 8 हजार 542 मुलांची खाती काढण्याचे काम सुरू असून त्यातील 3 हजार 807 मुले शाळेत येत नाहीत. त्यामुळे बॅंक खाती काढण्यात आलेल्या नसलेल्या मुलाची संख्या 4 हजार 735 आहे. ही रक्कम मुलाच्या खात्यात जमा करण्यासाठी 31 जुलैची मुदत निश्‍चित केली होती. हे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे.\nपाहिल्या दीड महिन्यात अनुदानाची रक्कम जमा केल्यानंतर आता साहित्य खरेदी केली की नाही याची तपासणी ऑगस्ट महिना केली जाणार आहे. पालकांनी साहित्य घेऊन त्याच्या पावत्या मुख्याध्यापकाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पालकांनी प्रतिसाद दिलेला नाही. तसेच साहित्याबाबत अजूनही पालक गोंधळलेले आहेत. त्याबद्दल शाळेकडे विचारणा केली जात आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असून साहित्य खरेदी तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आह��त.\n– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभाग प्रमुख, मनपा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअडचणीत आलेल्या जहाजातील 343 जणांची मदत\nNext articleहिंसाचाराला ‘एल्गार परिषद’ हा ठोस पुरावा नाही\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/uddhav-thackeray-in-ram-janmabhumi-ayodhya-latest-updates-319008.html", "date_download": "2018-12-12T01:50:24Z", "digest": "sha1:TFUWAKKM74JPPBZ27T75MFRPJTVI2RD3", "length": 16061, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ग��लालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत\nVIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत\nअयोध्या, 25 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह राम जन्मभूमीचं दर्शन घेतलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रवेशाचा नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात उसळलेली गर्दी काहीशी आक्रमकदेखील झाली. त्यामुळे मग उद्धव ठाकरे यांना दुसऱ्या मार्गाने राम जन्मभूमी दर्शनासाठी पाठवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शिवसैनिकही मोठया प्रमाणात अयोध्येत दाखल झाले आहेत. राम जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे.\nIsha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना\nट्रॅकरला बांधून तरुणाला काठी तुटेपर्यंत मारलं, VIDEO आला समोर\nVideo : परीक्षेवेळी केलं Facebook Live, अपलोड केली सेल्फी\nबुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल\nVideo : गावकऱ्यांच्या विचित्र हट्टापायी केला हा अख्खा तलाव रिकामा\nVIDEO : ही २८७ कोटींची मालकीण आहे सर्वांत तरुण उमेदवार\nराज VS ओवेसी : 'प्रसिद्धीसाठी राज ठाकरेंंची माझ्यावर टीका'\nधक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्र���ंनी केली बेदम मारहाण\nगोमांसाच्या अफवेत पोलिसाला झाडल्या गोळ्या, पाहा हा खळबळजनक VIDEO\nVideo : तेलंगणाचे 'उल्लू के पठ्ठे' : घुबडांविषयी हे ऐकाल तर व्हाल अवाक\nVideo : IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, पती-पत्नीने घरातच छापल्या 5 कोटींच्या नकली नोटा\nVIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार\nVIDEO: राज ठाकरेंच्या भाषणावर उत्तर भारतीयांना काय वाटतं\n'ईव्हीएमजवळ कोणी आल्यास गोळी घाला', जिल्हाधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल\n मानवी वस्तीत घुसला भलामोठा अजगर आणि...\nसंगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल\nओवेसींचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज, पाहा VIDEO\nVIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'\nVIDEO : दीड वर्षाच्या चिमुकलीला बाईकची धडक, कॅमेरात कैद झाला मृत्यूचा थरार\nVIDEO भयानक : मुक्या जनावरावर केले त्यानं चाकूने सपासप वार\nVideo : सीमेपलीकडून हिमालय ओलांडून आले हे परदेशी पाहुणे\nVideos : राहुल गांधींना टक्कर देत आता अमित शहांनी देखील गाठली 'खाऊगल्ली'\nधक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा\n'विषयाचा खेळ न करता लवकरात लवकर राम मंदिर बांधलंच पाहिजे'\nराम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन\nअयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'\n...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/pune-builder-devendra-shah-has-been-shot-dead-three-bike-borne-assailants-prabhat-road/", "date_download": "2018-12-12T02:02:07Z", "digest": "sha1:PG6I7D4GRAJMYL3ZPNV6YGRZNIYJ4YJS", "length": 28778, "nlines": 375, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pune Builder Devendra Shah Has Been Shot Dead By Three Bike Borne Assailants On Prabhat Road | पुणे: अज्ञातांचा गोळीबार, बिल्डर देवेंद्र शहांचा मृत्यू; खंडणी प्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फ���वणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे: अज्ञातांचा गोळीबार, बिल्डर देवेंद्र शहांचा मृत्यू; खंडणी प्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय\nबांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञातांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता गोळीबार केला, यामध्ये देवेंद्र शहा यांचा मृत्यू झाला आहे. प्रभात रोडवरील गल्ली क्रमांक ७ मध्ये सायली अपार्टमेंटमध्ये त्यांचे घर आहे. या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.\nपुणे: प्रभात रस्त्यावर शनिवारी रात्री अज्ञातांकडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल शहा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंन्द्रभाई शहा हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे. अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहा हे त्यांच्या प्रभात रोडवरील गल्ली नंबर 7 सायली अपार्टमेंट येथील राहत्या घरी होते. यावेळी दुचाकीवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपार्टमेंटमधील खाली असलेल्या इस्त्री दुकानदाराला शिविगाळ करून शहा यांना खाली बोलवून आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार शहा यांना सांगितला. हे ऐकूण शहा आणि त्यांचा मुलगा दोन्हीही लिफ्टमधून खाली आले. शहा बाहेर येताच दोन्ही आरोपींनी लागोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शहा यांच्या कमरेत आणि दुसरी छातीत लागली. गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहा यांना तातडीने पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nदरम्यान,याप्रकरणी रात्री उशिरा डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या वस्तीत घडलेल्या या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील ���्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nअंबाजोगाईत दामिनी पथकाची रोडरोमियोंवर कडक कारवाई; खाजगी शिकवणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची केली सक्ती\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nगँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले\nखेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nहिंदू जनजागृती समितीनंतर संभाजी ब्रिगेडचा ‘सनबर्न’ला विरोध\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nकॅँन्टोन्मेंटच्या इंग्रजी शाळेसाठी आता प्रवेशशुल्क; पालकांची नाराजी\nसवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर मोठे आव्हान\nप्रशासन व पदाधिकाऱ्यांत ‘डेडलाईन’चा वाद\n; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9D", "date_download": "2018-12-12T00:34:01Z", "digest": "sha1:RUZS4KLNKFXNZZI5ZIBFFJRDJ7HMLKCF", "length": 9679, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टार ट्रेक:एंटरप्राइझ - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेचे शीर्षक चित्र\n९८ (मालिकेतील भागांची यादी)\n४४ मिनिटे प्रत्येक भाग.\nसप्टेंबर २६, २००१ – मे १३, २००५\nस्टार ट्रेक:एंटरप्राइझ (en:Star Trek: Enterprise) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेकया दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.\nस्टार ट्रेक:एंटरप्राइझ हि मालिका रिक बर्मॅन आणि ब्रॅनंन ब्रागा यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील हि पाचवी मालिका आहे. या मालिकेचे चार पर्व आहे���, जे २००१ ते २००५ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले.\n४ हे सुद्धा बघा\nस्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ\nस्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ\nस्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन\nस्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन\nस्टार ट्रेक:द ओरिजिनल सीरीज • स्टार ट्रेक:द अॅनिमेटेड सीरीज • स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन • स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन • स्टार ट्रेक:व्हॉयेजर (भागांची यादी) • स्टार ट्रेक:एंटरप्राइझ\nस्टार ट्रेक:द मोशन पिक्चर • स्टार ट्रेक:द वॉर्थ ऑफ खान • स्टार ट्रेक:द सर्च फॉर स्पॉक • स्टार ट्रेक:द व्हॉयेज होम • स्टार ट्रेक:द फायनल फ्रँटीयर • स्टार ट्रेक:द अनडिस्कव्हर्ड कंट्री • स्टार ट्रेक:जनरेशन्स • स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट • स्टार ट्रेक:इनसरेक्शन • स्टार ट्रेक:नेमेसीस • स्टार ट्रेक • स्टार ट्रेक:इन्टु डार्कनेस • स्टार ट्रेक:बियॉन्ड\nप्रजात्यांची यादी • पात्रांची यादी • कलाकारांची यादी • यु.एस.एस. व्हॉयेजर • स्टारफ्लीट • आकाशगंगा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51962", "date_download": "2018-12-12T00:48:53Z", "digest": "sha1:APYEOKVMLEGO77GIYP3QZTZISAXW3U7N", "length": 5909, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बदलते जग आणि बदलत्या घडामोडी . | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बदलते जग आणि बदलत्या घडामोडी .\nबदलते जग आणि बदलत्या घडामोडी .\nकालच एक वृत्त ऐकले ,,,,,,,,,, ऐकून झटकाच बसला माझी स्टार टेनिस खेळाडू तब्बल नऊ वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणाऱ्या महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवानं आपल्या प्रेयसीसोबत वयाच्या 58 व्या वर्षी लग्न केलं.\nतिची प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हि चाळीस वर्षाची आहे निसर्गाने निर्माण केलेल्या नर व माधी या दोन गटात कायमच आकर्षण असते , पण एकाच लीन्गामधील दोन व्यक्तीमध्ये होणारे आकर्षण हि आजकाल तयार झालेली नवीनच जीवन शैली आहे , भारतामध्ये तिचा अजून म्हणावा तितका प्रसार झालेला नाही पण या प्रकारच्या नात्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र सुरळीत राहील काय हा एक प्रश्���च आहे . समलिंगी नात्यातून पुढची पिढी जन्माला येईल काय हा एक प्रश्नच आहे . समलिंगी नात्यातून पुढची पिढी जन्माला येईल काय का यावर पण काही उपाय निघतील हे सर्व भाविस्याकाळात समजेलच .\nबदलेले विचार व त्यातून बदलेली संस्कृती हि आज भविष्याचा विचार करायला लावणारी आहे असे मला वाटत तुमाला काय वाटत जरून कळवा तुमाला काय वाटत जरून कळवा पण प्रतिक्रिया व्यक्तिगत रित्या करू नये अन्यथा धागा काढून टाकला जाईल .\nसमलिंगी विवाह -- समाजातील बदललेली विचारप्रणाली .\nसमलिंगी नात्यातून पुढची पिढी\nसमलिंगी नात्यातून पुढची पिढी जन्माला येईल काय \nमाझ्यामते नाही येत ...\nपण बरेच आहे की, किती वाढवणार आहात लोकसंख्या....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/other-sports/medal-divya-deshmukh-nagpur-won-world-cadet-chess-championship-under-12-years/", "date_download": "2018-12-12T02:00:26Z", "digest": "sha1:XCARUNCZ6I2LRN4JXD5ZTP6PAHKVVC2M", "length": 21042, "nlines": 299, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १२ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांत��ल निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोद���\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूरच्या दिव्या देशमुखने 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत जिंकलं सुवर्ण पदक\nदिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला.\n2014 मध्ये दिव्याने 10 वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.\nदिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी असून चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या चेस गुरूकुल अकादमीची विद्यार्थिनी आहे.\nगेली दोन ते तीन वर्षे दिव्या चेस गुरुकूलमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मतही रमेश यांनी व्यक्त केले.\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nIsha Ambani Pre-Wedding : ईशा अंबानीच्या प्री-वेडिंगचं हटके सेलिब्रेशन\nBirthday Special : ३७ वर्षांची झाली दिया मिर्झा फोटोंत पाहा आत्तापर्यंतचा सुंदर प्रवास\nनिखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी\nसलमान-अक्षयच्या ‘या’ को-स्टारने सोशल मीडियावर शेअर केलेत बोल्ड फोटो\n‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nविराट कोहलीने रचले काही विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का...\nभारताच्या विजयाचे खास फोटोज पाहा...\nचेतेश्वर पुजाराने भारताची लाज राखली\nगौतम गंभीरनंतर 'हे' खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा तोफखाना सज्ज\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप\n'हे' आहेत भारतातील सर्वात लांब आणि सुंदर ब्रीज\nही आहेत उदयपूर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे\nस्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे\nशरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर\nWinter Hair Care : चमकदार केस हवे आहेत, वाचा या टीप्स\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://currentaffairs.spardhapariksha.org/category/yojana/", "date_download": "2018-12-12T00:17:27Z", "digest": "sha1:CWG3OL3M66AHEOQKOLUG4BEYVLQ2MNXC", "length": 3570, "nlines": 54, "source_domain": "currentaffairs.spardhapariksha.org", "title": "Yojana Archives - MPSC Current Affairs", "raw_content": "\n‘सौर जलनिधी’ योजना –\n30 ऑक्टोबर 2018 रोजी ओडिशा राज्य सरकारच्या ‘सौर जलनिधी योजना’ याचा शुभारंभ करण्यात आला.\nराज्यात कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढावा या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.\nया योजनेच्या अंतर्गत 90% इतक्या अनुदानाने राज्यातल्या शेतकऱ्यांना 5000 सौर पंपांचे वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.\nनिर्माण कुसुम योजना –\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 6 ऑक्टोबर रोजी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी 1.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\n१) सुमारे 1878 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ\n२)ITI विद्यार्थ्यांना 23,600 रुपये वार्षिक आर्थिक साहाय्य\n३) डिप्लोमा विद्यार्थ्यांना 26,300 रुपये वार्षिक आर्थिक साहाय्य\n४) मुलींसाठी सरकारने या प्रोत्साहनपर रक्कमेमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून मुलींसाठी आर्थिक सहाय्य इयत्ता सहावीपासून पदवीपर्यंत दिले जाणार आहे.\n५) कामगारांच्या मृत्यूपश्चात देण्यात येणारी रक्कम 1 लाख रुपयांहून वाढवून 2 लाख रुपये केली आहे.\n६) कामगारांना अपघात झाल्यावर मिळणारी मदत 2 लाख रुपयांहून वाढवून 4 लाख रुपये केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/shows/aapla-gaon-aapli-batme/news18-lokmat-28-oct-aapla-gaon-aapli-batmi-313124.html", "date_download": "2018-12-12T00:56:57Z", "digest": "sha1:FMCY35MN3IAVN7SCXU6YUASZW7SCR4K2", "length": 11541, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat 28 OCT aapla gaon aapli batmi", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोश��ट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nNews18 Lokmat 17 OCT आपलं गाव आपली बातमी\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nबातम्या, देश, फोटो गॅलरी\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=362", "date_download": "2018-12-12T00:31:31Z", "digest": "sha1:5TQ4QNIYIL45HXQWNZHPUES2UW3NSXM2", "length": 13345, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्ग नंदीगावजवळ उखडला, वाहतूक विस्कळीत\n- पोलिस जवानांनी दगड टाकून रस्ता केला सुरळीत\nप्रतिनिधी / गडचिरोली : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलापल्ली - सिरोंचा मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नंदीगावजवळील नाल्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे काही अंतरापर्यंत रस्तासुध्दा वाहून गेला. यामुळे वाहने खोळंबून पडली होती. पोलिस जवानांनी वाहून गेलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दगड टाकून रस्ता सुरळीत करण्यास मदत केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे.\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला. या पुरामुळे डांबरी रस्ता वाहून गेला. तसेच झाडे सुद्धा कोसळली होती. यामुळे आज १६ ऑगस्ट रोजी सकाळी दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे रस्ता वाहून गेलेल्या जागी दगड टाकून रस्ता सुरळीत करण्यात आला. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत �..\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nबांबू क्षेत्राचे सशक्तीकरण , बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र कंपनीची स्थापना\nराज्याच्या सामाजिक न्याय विभागाने काढले वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे न देण्याच�\nकारागृहात दांडी मारल्याप्रकरणी प्रभारी अधीक्षकासह तीन जण निलंबित\nभंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nभारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nकुशल राजनेता व राष्ट्रभक्त महान योद्धयास देश मुकला : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर\nसावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nनागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक मुख्य अभियंत्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा\nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nनागपूरमध्ये क्रेनच्या धडकेत तीन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nहळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची ६ कोटींनी फसवणूक , आरोपी गजाअाड\nपिक करपले उत्पन्न घटले, दुष्काळातून वगळले \nचांभार्डा येथील विवाहित महिलेचा सर्पदंशाने मृत्यू\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\n'विकास दौड' मध्ये धावले विद्यार्थ्यांसह पोलिस जवान\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nकेंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री\nविकृत दिराने वहिनी व चार वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर म��तदेहावर केला बलात्कार\nआशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\nतुमसर - कटंगी मार्गावरील राजापूर जवळ जीपचा अपघात, तीन जण जागीच ठार\nमहाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:25:22Z", "digest": "sha1:ZXIEGUOZNT42PYJAM5JYHNPZTW47Q5Y5", "length": 5251, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "पायरिया | m4marathi", "raw_content": "\nआपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच दातांच्या दुखण्यामागील प्रमुख कारण असते. दातांच्या अस्वच्छतेमुळे होणार्‍या आजाराला ‘पायरिया’ असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९0 टक्के लोकांना ‘पायरिया’ हा आजार होत असतो. पायरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होत असतो. ‘पायरिया’ झालेल्या व्यक्तीच्या हिरड्या पिवळ्या होत असून त्यातून रक्त येत असते. तोंडातून दुर्गंधी येत असते. आपल्या तोंडात ७00 प्रकारचे विषाणू असतात. तोंड व दातांची स्वच्छता न ठेवल्यास त्यांची संख्या कोटींच्या घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोंडात वाढलेले विषाणू आपले दात व हिरड्यांवर हल्ला चढवितात व हळूहळू आपल्या दातांना आधार देणार्‍या हाडाला (जॉ बोन) नष्ट करतात. पायरियावर उपचार करता येऊ शकतो. पायरियाने हलत असलेले दातदेखील आपल्याला उपचाराने मजबूत करता येऊ शकतात. चांगल्या पद्धतीने दात, जीभ व तोंडाची स्वच्छता, हाच ‘पायरिया’वर प्रथमोपचार आहे. हिरड्यांवर या आजाराचा अधिक प्रभाव पडला असेल तर सर्जरी करून त्या व्यवस्थित केल्या जातात. दात किडले असतीत तर रूट कॅनल करून ते आपल्याला आधी सारखे करता येऊ शकतात.\nजागतिक हृदय दिन निमित्ताने…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2014/06/09/%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-12-12T00:22:00Z", "digest": "sha1:XPGI27SRMRTOLPYTHNGCD6LKZU47EORB", "length": 13842, "nlines": 173, "source_domain": "mazespandan.com", "title": "गब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nगब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व\nशोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. आज ही शोले सिनेमातील गब्बरसिंग अर्थात अमजदखान यांचे पात्र भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अजरामर कलाकृती मानली जाते.\nआजपर्यंत आपण सर्वजण गब्बरला एक क्रूर / खलनायक म्हणून ओळखत आलो आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही अप्रकाशित पैलू.. 😉\nगब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता.\nत्याला हसायला आणि हसवायला खुप आवडायचं.\nतो हसता हसता कधी बंदूक काढून मारेल याचा नेम नव्हता.\nगब्बरला तंबाखू खुप आवडायची.\nफावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप आवडायचे.\nगब्बरला कटिंग आणि दाढ़ी करायला आवडायचे नाही.\nत्याचा गणवेश ठरलेला होता.\nगब्बर अशिक्षित असला तरी त्याला गणित खुप आवडायचे, तो नेहमी त्याचा ख़ास लोकाना “कितने आदमी थे तुम २ वोह ३” अशी अवघड गणिते विचारायचा.\nत्याला पकडून देणाऱ्याला पूर्ण ५०,००० चे बक्षिस ठेवले होते….. तेव्हाचे ५०,००० म्हणजे आत्ताचे… 😮\nगब्बरला Dance शो पहायचा खुप नाद होता.\nत्याला रिकाम्या बाटल्याचा पसारा आवडायचा नाही…. तो त्या बाटल्या लगेच नाचणारी च्या पाया खाली फेकायचा.\nत्याचाकडे एक घोडा पण होता.\nगब्बर ने गावत येण्या जाण्या साठी एक पुल देखिल बांधला होता.\nगब्बर हा परावलंबी होता…. गा���कारी जे देतील ते तो खात होता.\nगब्बर ने ठाकुर चे हात कापले, पण त्यानी कधी ते वापरले नाहित.\nसांभा हा त्याचा ख़ास माणूस होता.\nगब्बर ला सर्व सण आवडायचे पण होळी हा त्याचा सर्वात आवडता सण होता…\nगब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र…\nसाधे जीवन व उच्च विचार:\nगब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, ‘जो डर गया, सो मर गया’ या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.\nठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.\nनृत्य आणि संगीताचा चाहता:\n‘मेहबूबा ओ मेहबूबा’ या गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत या कलेच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.\nजेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच परत आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.\nत्याच्याकडे कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूपहसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला ‘लाफिंग बुध्द’ होता.\nबसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.\nत्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीका���ला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.\nएकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात ‘कोन बनेगा करोडपती’ नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.\nआपल्याकडेही गब्बरविषयी काही अप्रकाशित माहिती असल्यास, आम्हाला अवश्य कळवा.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n← खोलवर विचार करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो प्रामाणिक (ला)कोड तोड्या… →\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=339&Itemid=547", "date_download": "2018-12-12T00:26:20Z", "digest": "sha1:JTRQTPADJUHOGSWZQQF5Y4CGBZD56F3W", "length": 4956, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "मुंबईस", "raw_content": "बुधवार, डिसेंबर 12, 2018\nरंगाला पुन्हां पूर्वीच्या खोलींत जागा मिळाली. तेथें त्याच्या ओळखीचे कांही लोक होते. कोणी नवीन होते. ती खोली म्हणजे धर्मशाळा होती. ज्यांचे अभ्यासक्रम संपत ते जात, नवीन ओळखीचे दुसरे विद्यार्थी येत. असें चाले.\n''रंगा, तूं चित्रकलेची येथील परीक्षा कां नाहीं देत \n''आतां परीक्षा नको. नंदलालांजवळ शिकून आल्यावरहि येथें चित्रकलेच्या शिक्षकाची परीक्षा देत बसूं मी ही गोष्ट सहन नाहीं करुं शकत.''\n''परंतु व्यवहार नको का बघायला जीवनाला मर्यादा असतात. कांही तरी एक प्रमाण ठेवावें लागतें, ठरवावें लागतें. उद्यां जर सारेच असें म्हणूं लागले तर जीवनाला मर्यादा असतात. कांही तरी एक प्रमाण ठेवावें लागतें, ठरवावें लागतें. उद्यां जर सारेच असें म्हणूं लागले तर माझ्याजवळ आहे कला, मी कशाला परीक्षा देत बसूं असें का सर्वांनी म्हणायचें. तुम्हांला परीक्षा जड नाहीं. हातचा मळ. पहिला येशील. बघ विचार करुन.''\n''आतां पुन्हा तेथें नांव घालणें नको. माझें मन नाहीं घेत.''\nखोलींतील जुन्या मित्राजवळ बोलणें चाललें होतें. कामाची मंडळी हळुहळू सारी गेली. रंगाहि कांही वेळानें बाहेर पडला. त्यानें आपले नमुने बरोबर घेतले होते. आज अनेक ठिकाणीं कांही काम मिळतें का म्हणून बघायला तो हिंडणार होता. एका चित्रकलासंस्थेंत त्याला नोकरी मिळाली.\n''आम्ही अनेक वृत्तपत्रांची, खास अंकांची मागणी पुरी पाडित असतों. प्रकाशकांना पुस्तकांसाठींहि चित्रें हवीं असतात. आम्ही तुम्हांला सांगूं त्याप्रमाणें तुम्ही नमुने करुन द्यायचे. कबूल \n''मी मधून मधून सूचना केल्या तर चालतील ना \n''अवश्य करा. परंतु शेवटीं निर्णय घेणें आमच्या हातीं. आम्ही व्यवहारी माणसें.''\n''व्यवहारांतहि सुंदरता नि उदात्तता आणायला हवी ना \n''परंतु गिर्‍हाइकाला ती नको असेल तर मासिकांच्या मुखपृष्ठावर ठराविक चित्रंच लागत असतात. मागणी तशी पुरवठा.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/telangana-assembly-exit-poll-322364.html", "date_download": "2018-12-12T00:26:32Z", "digest": "sha1:LNIBMNBUGTCHLS74HEX4YHJ3MBBXUKVL", "length": 13669, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ExitPoll: तेलंगणात ना भाजप ना काँग्रेस, या स्थानिक पक्षाचंच येणार सरकार!", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nExitPoll: तेलंगणात ना भाजप ना काँग्रेस, या स्थानिक पक्षाचंच येणार सरकार\nईम्स नाऊ आणि सीएनक्स यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो.\nहैद्राबाद, 7 डिसेंबर : तेलंगणामध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. आता या निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. टाईम्स नाऊ आणि सीएनक्स यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो.\nटाईम्स नाऊ आणि सीएनक्सच्या पोलमध्ये कोणाला किती जागा\nतेलंगणा राष्ट्र समिती – 66\nतेलंगणाबाबतचे इतर संस्थाचे एक्झिट पोल येणं बाकी आहे.\nदरम्यान, विधानसभा निवडणूक झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांतील एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोल्समधून प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत असतो.\nनिवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल लागण्याआधी अनेकांचं या एक्झिट पोल्सकडे लक्ष लागलेलं असतं. प्रत्यक्षात यातील अनेक पोल चुकीचे ठरतात. तर काही एक्झिट पोल निकालाच्या जवळ जाणारे असतात.\nएक्झिट पोल हे नेहमी मतदानाच्या दिवशीच केले जातात. मतदान केल्यानंतर जेव्हा मतदार पोलिंग बूथमधून बाहेर पडतात, तेव्हाच एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांकडून ���तदारांना त्यांचं मत विचारलं जातं.\nमतदारांनी सांगितलेल्या माहिती एक्झिट पोल करणाऱ्या संस्था एकत्रित करतात. या संस्था प्रत्येक मतदाराचंच मत विचारात घेत नाहीत. तर त्यांनी एक सॅम्पल साईज ठरवलेली असते.\nवेगवेगळ्या परिसरातील, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींशी बोलून ही माहिती जमा केली जाते. त्याआधारेच निवडणूक निकालांबाबत अंदाज बांधला जातो.\nराजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन मोठ्या राज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदलाची 20 वर्षांची परंपरा कायम राहते की तुटते हे पाहावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nLIVE AssemblyElectionResults2018 : मध्यप्रदेशात काँग्रेसने केला सत्ता स्थापन करण्याचा दावा\nअच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/women-arrested-fake-promises-job-124135", "date_download": "2018-12-12T01:52:48Z", "digest": "sha1:US4VAELKANYVVXVNKWWJF77RKVWLXCCC", "length": 12118, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "A women arrested fake promises for job नोकरीचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या महिलेला अटक | eSakal", "raw_content": "\nनोकरीचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या महिलेला अटक\nरविवार, 17 जून 2018\nरेल्वे, जेएनपीटी व इतर सरकारी विभागांत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील जयश्री दाते या महिलेला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.\nनवी मुंबई : रेल्वे, जेएनपीटी व इतर सरकारी विभागांत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील जयश्री दाते या महिलेला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात या महिलेच्या पतीसह इतर चार जणांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.\nयाप्रकरणी आतापर्यंत चौघांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या असल्या, तरी ही संख्या मोठी असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी जयश्री दाते, तिचा पती सुनील दाते व त्यांचे सहकारी दीपक सिंग, मनीष सिंग व सादीक यांनी एपीएमसीतील मॅफ्को मार्केटमध्ये सुजय मल्टि सर्व्हिसेस प्रा. लि. नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्या माध्यमातून त्यांनी कोलकाता येथे रेल्वे पोलिसांत नोकरीला लावण्याबाबत जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयाशी संपर्क साधला. टोळीने प्रत्येकाकडून 4 ते 5 लाख रुपयांची रक्कम घेतली होती.\nया टोळीने दिलेल्या नोकरीसंबंधीच्या कागदपत्रांबाबत शंका आल्याने तरुणांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जयश्री दाते या महिलेला 11 जून रोजी अटक केली. पोलिसांनी इतर चौघांचा शोध सुरू केला आहे.\n‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी\nपुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन...\nबेशिस्त वाहनांमुळे तळेगावात कोंडी\nतळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली...\nस्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nहिंगोलीत रिपाईचे रेल रोको आंदोलन\nहिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंगळवारी (...\nघरात डांबून ठेवल्याने आईचा भूकबळी\nशहाजहानपूर (उत्तर प्रदेश)- मुलाने घरात डांबून ठेवलेल्या वृद्धेचा भुकेमुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी सोमवारी व्यक्त केला. रेल्वे कॉलनीतील एका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/spicy-mutton-recipe-in-marathi/", "date_download": "2018-12-12T00:17:03Z", "digest": "sha1:7HAOT63SG6VMTSIE3RDMSE3UFMZHLVIY", "length": 3826, "nlines": 80, "source_domain": "m4marathi.com", "title": "झणझणीत मटण Spicy Mutton Recipe in Marathi | m4marathi", "raw_content": "\n१) एक किलो मटण\n२) अर्धा किलो कांदे\n३) दोन बटाटे , दोन इंच आले\n४) एक मोठा चमचा लसणीचा कांदा\n५) चार ते पाच मिरच्या\n६) अर्धी वाटी कोथिंबीर , लवंग\n७) तीन चाथुर्थांश चमचा हळद\n८) दोन चमचे तिखट , दोन वेलची\n९) दोन चमचे गरम मसाला\n१०) एक ते दीड वाटी तेल\n११) दोन तुकडे दालचिनी\n१२) अर्धा चमचा शहाजिरे\n१३) चवीपुरतं मीठ .\n१) तेलामध्ये लवंग , दालचिनी , वेलची , शहाजिरे फोडणीला टाकून त्यावर कांदा परतावा .\n२) मटणाला हळद व आले , लसूण , मिरची-कोथिंबीरीची गोळी लावून ठेवावी . नंतर हे मटण कांदयावर टाकून चांगले परतावे .\n३) तिखट , मसाला , बटाट्याच्या फोडी टाकून मीठ टाकावे व जरा जास्तच पाणी टाकून कुकरमध्ये शिजवावे .\n४) तिखटाचा रंग लाल पाहिजे म्हणजे रश्श्यालाही तसा छान रंग येतो . गरम रस्सा पिण्यास चवदार लागतो व मजा येते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5527387171402413434&title=Ad.%20Amit%20Maheta%20is%20Candidate%20of%20BJP&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:38:21Z", "digest": "sha1:SVYFBXZHE5WOX57XAA4RCUXKQ77V4GJQ", "length": 9673, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भाजपतर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी", "raw_content": "\nभाजपतर्फे अॅड. अमित महेता यांना उमेदवारी\nमुंबई : भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण आणि उच्च शिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्‍या आपल्‍या कार्यकर्त्‍याला तसेच मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्‍क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरून हक्‍कासाठी न्‍यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्‍हणून सुपरिचीत असणाऱ्या अॅड. अमित महेता यांना उमेदवारी जाहीर केली आहे.\nमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांच्‍या आदेशाप्रमाणे मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अॅड. महेता यांची उमेदवारी सात जूनला जाहीर केली. कोकण भवन येथे दुपारी एक वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.\nअॅड. महेता हे जन्‍माने मुंबईकर असून, ते गोरेगाव येथे वास्‍तव्‍यास आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय काम करीत असून, आता मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुख म्‍हणूनही कार्यरत आहेत. भाजपचा तरुण उच्चशिक्षित सक्रिय कार्यकर्ता अशी त्‍यांचे ओळख आहे. अॅड. महेता यांचे शिक्षण इंजिनीअरिंग, एमबीए आणि कायद्याची पदवी (एलएलबी) असे असून ते लॉ फर्मचे मॅनेजिंग पार्टनर आहेत. या फर्म मध्‍ये १५० वकिल काम करतात.\nअॅड. महेता यांची फर्म ही ग्राहक संरक्षण, गृहनिर्माण सोसायटयांचे हक्‍क, भाडेकरू संरक्षण व त्‍यांचे हक्‍क, धार्मिक स्‍थळांचे संरक्षण या विषयात काम करते. आजपर्यत शेकडो मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍यांना यश आले. महा रेरा या कायद्याची जनजागृती व्‍हावी व ग्राहकांचे हक्‍क संरक्षीत व्‍हावे म्‍हणून त्‍यांनी गेल्‍या वर्षभरात ५० हून अधिक ग्राहक व गृहनिर्माण सोसायटयांचे मेळावेही घेतले.\nघर घेणाऱ्या काही मुंबईकरांची बिल्‍डरकडून फसवणूक झाली होती त्‍या विरोधात कायदेशीर लढा लढून या मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍यांना यश आले. रेराचा मसूदा तयार होत असतनाही त्‍यांनी त्‍या कमिटीमध्‍ये काम केले होते व त्‍यामध्‍ये ग्राहक संरक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या तरतुदी असाव्‍यात म्‍हणून त्‍यांनी आग्रही भूमिका मांडली. त्‍यांनी केलेल्‍या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कामाबद्दल विविध पुरस्‍कारांनी ही त्‍यांना वेळोवेळी सन्‍मानित करण्‍यात आले आहे.\nTags: BJPAmit MahetaDevendra FadanvisRosaheb Patil DanveAshish Shelarभाजपअॅड. अमित महेताअॅड. अमित महेतामुंबई पदवीधर मतदार संघदेवेंद्र फडणवीसरावसाहेब पाटील-दानवेप्रेस रिलीज\n‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ ‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’ दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा ‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादा��ाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘स्वरसाधक’ दिनदर्शिकेचे ‘सवाई’मध्ये प्रकाशन\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://savak.in/eLibrary/Projects.aspx", "date_download": "2018-12-12T02:02:49Z", "digest": "sha1:JRBJE44WQANQZFJMSYK23GLF6YYH5NAC", "length": 7547, "nlines": 91, "source_domain": "savak.in", "title": "Sarvajanik Vachanalay Kalyan [Projects]", "raw_content": "\nस्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)\nसार्वजनिक वाचनालय कल्याण - उपक्रम\nडॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिना निमित्त वाचन प्रेरणा दिन सार्वजनिक वाचनालयात आयोजित\n\"कापूस - सरकीपासून सूतापर्यंत\" पुस्तक प्रकाशन\nवाचनालयाचे अध्यक्ष श्री.राजीव जोशी यांच्या \"कापूस - सरकीपासून सूतापर्यंत या पुस्तकाचे प्रकाशन\nभारतरत्न मा.अटलबिहारी वाजपेयी यांना १२ तासांची अव्याहत काव्यलेखनातून काव्यमय श्रद्धांजली\n२५ वर्षे सेवा केल्याबद्दल ग्रंथपाल गौरी देवळे व सहाय्यक ग्रंथपाल योगिता पाटील यांचा सन्मान केला.\nवाचनाचं प्रतिक म्हणून गजानन विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता.\nगुरुपौर्णिमे निमित्त बालसाहित्यिक एकनाथजी आव्हाड यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले.\nजाहीरनामा सुर्व्यांचा रिवाइंड, प्रवास कवितेचा\nसार्वजनिक वाचनालय आणि कोलाज तर्फे पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी उलगडला.\nकुणी तरी वाट बघतंय प्राणातून\nकुणी तरी वाट बघतंय प्राणातून या विषयावर सुप्रसिद्ध कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी व्याख्यान केले.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भव्य काव्यस्पर्धा\nदेशासाठी योगदान या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे व्याख्यान\nविद्यार्थ्यांसाठी मोफत मुक्त वाचनालय\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या करीता १५ एप्रिल २०१८ ते १० जून २०१८ पर्यंत सकाळी ८.\nमराठी भाषा दिन निमित्त विं.दा.करंदीकरांच्या कविताचे वाचन\nविद्यार्थी चालवित आहे वाचनालय\n6 व 7 फेब्रुवारी 2018 रोजी विद्यार्थ्यांनी वाचनालयाचे काम सांभाळले.\nरविवार दि.26/01/2018 रोजी वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.\nनचिकेत लेले यांचा सत्कार\nसार्वजनिक वाचनालय आयोजित पु.भा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत सारेगमप विजेता महागायक 'श्री नचिकेत लेले'\nहिंदी व इंग्रजी खास ग्रंथदालन\nदिडशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाने आता हिंदी,इंग्रजी वाचकांसाठी खास ग्रंथदाल\nसार्वजनिक वाचनालय - कल्याण\nस्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-12-12T01:02:49Z", "digest": "sha1:AVVRMLOSLBPIZ5NJQKMVZZUDHR2LM5T5", "length": 27907, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (61) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (49) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (5) Apply अॅग्रो filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\n(-) Remove जिल्हाधिकारी कार्यालय filter जिल्हाधिकारी कार्यालय\nप्रशासन (317) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (180) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (127) Apply मुख्यमंत्री filter\nजिल्हा परिषद (108) Apply जिल्हा परिषद filter\nमहापालिका (95) Apply महापालिका filter\nदेवेंद्र फडणवीस (90) Apply देवेंद्र फडणवीस filter\nसोलापूर (89) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (79) Apply कोल्हापूर filter\nमहामार्ग (65) Apply महामार्ग filter\nनिवडणूक (64) Apply निवडणूक filter\nतहसीलदार (62) Apply तहसीलदार filter\nराष्ट्रवाद (62) Apply राष्ट्रवाद filter\nपत्रकार (56) Apply पत्रकार filter\nनगरसेवक (55) Apply नगरसेवक filter\nकर्जमाफी (50) Apply कर्जमाफी filter\nकाँग्रेस (49) Apply काँग्रेस filter\nमराठा क्रांती मोर्चा (47) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या मा���ांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने ...\nनागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...\nयोजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी : प्रकाश जावडेकर\nपुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...\nशेतकरी संघटनांनी वाटले बीडमध्ये कांदे\nबीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता. 10) जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वापट करन या धोरणाचा निषेध केला. कांदे मोफत वाटण्यात येत असले तरी काही संवेदनशील ग्राहकांनी दिलेल्या रकमेतून 140...\nलक्ष्मण मानेंच्या वक्तव्याचा मराठा समाजाकडून समाचार\nसातारा : 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी रविवारी (ता. 9) केलेल्या वक्तव्याचा आज (साेमवार) सकल मराठा समाजाने साताऱ्यात समाचार घेतला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देत माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजातील युवतींनी केली. पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवतो,...\nहवा मानवी सेतू (पोपटराव पवार)\nवेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ\n���ांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन...\nकोरेगाव भीमा दंगलीतील आरोपींच्या अटकेसाठी \"एसआयटी'\nपुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...\nपरभणी जिल्हा कचेरीत पिठलं-भाकरी खाऊन आंदोलन\nपरभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने ऊस उत्पादकांनी मंगळवारी (ता.8) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिठलं-भाकरी खावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी गंगाखेड शुगर लिमीटेड कारखान्याकडे ऊस बिलांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली. गंगाखेड शुगरने प्रारंभी दोन हजार 200 ...\nटॅंकर लॉबीमुळे झाली मुठा कालवा फुटी \nपुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या विषयीचा अहवाल...\nमोहसीन शेखच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत\nमुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात...\nएक महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरीही मजुरांना वेतन नाही\nमंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...\nशंभर कोटींचे रस्ते अडकले\nऔरंगाबाद - शंभर कोटींच्या रस्ते कामातील अडथळे सुरूच असून, आता कंत्राटदारांनी बॅंक गॅरंटी भरण्यास विलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थायी समितीने निविदा ता. दोन नोव्हेंबरला मंजूर केली होती. त्यानंतर दहा दिवसांत पुढील प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते; मात्र अद्याप कंत्राटदार पैसे भरण्यास समोर...\nऔरंगाबाद शहरात लवकरच टायरकिलर स्पीडब्रेकर\nऔरंगाबाद - अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुण्याच्या धर्तीवर आता शहरातील रस्त्यांवरही टायरकिलर स्पीडब्रेकर लावण्याची आमची संकल्पना असल्याचे मंगळवारी (ता. २७) पोलिस उपायुक्‍त दीपाली घाडगे यांनी सांगितले. यामुळे राँग साईड वाहने चालविणाऱ्यांवरही नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले...\nआरक्षण मागणीसाठी झाडावर चढलेले आंदोलक दोन तासांनी उतरले\nबीड : मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढलेले तिघे आंदोलक दोन तासांनी खाली उतरले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची माहिती मंत्रालयात कळविल्यानंतर आंदोलक खाली उतरले. आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी आणि प्रशासनाची धावाधाव दिसून आली. मराठा आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय...\nशिक्षक समितीचे राज्यभर धरणे आंदोलन\nसोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्‍न शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (ता. 1) राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल...\n'पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे; आधी पैसे नंतरच मतदान'\nबीड : पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे, अगोदर पैसे नंतरच मतदान अशा घोषणांचा गजर आणि ‘पहले भुगतान फिर मतदान’ असा मजकूर लिहलेल्या टोप्या घालून लेकुरवाळ्या महिला, वृद्धा आणि पुरुषांचा मोर्चा सोमवारी (ता. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध कंपन्यांतील गुंतवणूकदार आणि...\nसंविधानासाठी, समतेच्या न्यायासाठी धावले पुणेकर\nपुणे - संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहाअंतर्गत आयोजित ‘संविधान दौड’मध्ये पुणेकर धावले. ��विवारी (ता. २५) सकाळी ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्‌घोष करीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून सणस...\n#दुष्काळाच्या झळा : दुष्काळावर मात करण्यासाठी आपत्ती निवारण कक्ष\nपुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू केला आहे. राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात...\nहलबांचे आंदोलन स्थगित नागपूर : मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी हमी देण्याच्या आश्‍वासनानंतर गुरुवारी रात्री हलबा समाजबांधवांनी आठ दिवसांपासून सुरू असलेले अनिश्‍चितकालीन उपोषण स्थगित केले. आठ दिवसांपासून उपोषणावर असलेले कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तातडीने खासगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2018-12-12T00:24:56Z", "digest": "sha1:4TLDQNK7A3CXTUCNDJAUIQP7WUCXHEOP", "length": 7796, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "ओझोन थेरपी | m4marathi", "raw_content": "\nओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी शरीरातील टाकाऊ आणि घातक द्रव्यांचा नाश होतो. पोषक द्रव्य टिकून राहिल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीराला अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीतपणे आणि सुयोग्य प्रमाणात होते. पचनशक्ती सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे व्यवस्थित भूक लागते. शांत झोप पण येते. परिणामी रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.दोन सेकंद थांब.. जरा मोकळा श्‍वास घेऊ देत, असे वाक्य रोजच्या व्यग्र जीवनात एकदा तरी कानावर पडते. पुरेसा श्‍वासही घ्यायला वेळ मिळत नाही, असा अनेकांचा सूर असतो. हळूहळू थकवा जाणवायला लागतो आणि छोट्या-छोट्या आजारांना निमंत्रण मिळते. याला कारणीभूत कोण स्वत:ला विसरून झपाटल्यासारखं काम करणारा माणूस, की पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळणारा समतोल स्वत:ला विसरून झपाटल्यासारखं काम करणारा माणूस, की पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळणारा समतोल जगण्यासाठी अन्न, पाणी आणि निवारा अशा मूलभूत गरजा माणूस भागवतो; पण मोकळा श्‍वास घ्यायला आवश्यक असणार्‍या ऑक्सिजनची सध्या कमतरता भासतेय. वातावरणातील ओझोन सूर्याच्या अतिनिल किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. हाच ओझोन सुयोग्य प्रमाणात वापरला, तर मानवी शरीरावर यशस्वी उपचार करता येतील. आज जाणून घेऊया ओझोन थेरपी म्हणजे काय. मनुष्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग आहे.\nओझोन थेरपीमध्ये ऑक्सिजन सिलिंडरला ओझोनेटर लावून त्यात विजेच्या लहरी सोडून ओझोन वायू तयार केला जातो. तयार झालेल्या ओझोनमध्ये ९५ टक्के ऑक्सिजन आणि ५ टक्के ओझोन असतो. हा ओझोन वायू आजाराच्या निदानाप्रमाणे आणि व्यक्तिनुरूप रुग्णांच्या शरीरामध्ये विविध मार्गाने, योग्य पद्धतीने उपचारासाठी सोडण्यात येतो.ओझोन थेरपीची किमयाओझोन हा वायू किंवा सिरपच्या स्वरूपात वापरता येत नाही, तरीही विविध पद्धतीने दिलेली ओझोन थेरपी अनेक आजारांवर उपयुक्त ठरते.\nओझोनेटेड सलाईन : सलाईनमध्ये ओझोन वायू मिसळून दिल्यास शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, रोगप्रतिपादक क्षमता वाढते. शरीराच्या अंतर्गत भागातील व्रण, कॅन्सर, कावीळ, रक्तभार वृद्धी यामध्येही उपयोग होतो.\nइंजेक्शन : संधिवात किंवा सांधेदुखीवर इंजेक्शनद्वारे ओझोन दिल्यास दुसर्‍या खांद्याच्या हालचाली सुरळीत आणि सुलभ होण्यास मदत होते.\nओझोनेटेड पाणी : ओझोनमिश्रीत पाणी एक तास टिकते. याचा उपयोग पोटाचे विकार, छातीत जळजळणं, करपट ढेकर येणे आदी आजारांमध्ये तर होतोच पण अल्सर, तोंडाचा कॅन्सर आणि भाजल्यामुळे येणारी सूज कमी करण्यासाठीही ओझोनचा वापर केला जातो.\nउन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-12-12T01:53:03Z", "digest": "sha1:EQBQA6WYQHGBAO4MC37PKDS5HL4XAT5P", "length": 27536, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (73) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (182) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (64) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (28) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (20) Apply सप्तरंग filter\nमुक्तपीठ (12) Apply मुक्तपीठ filter\nकाही सुखद (10) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (4) Apply गणेश फेस्टिवल filter\nग्लोबल (4) Apply ग्लोबल filter\nसिटिझन जर्नालिझम (4) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (264) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (191) Apply प्रशासन filter\nउत्पन्न (119) Apply उत्पन्न filter\nव्यापार (106) Apply व्यापार filter\nव्यवसाय (90) Apply व्यवसाय filter\nसोलापूर (84) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (82) Apply कोल्हापूर filter\nमहामार्ग (81) Apply महामार्ग filter\nदिवाकर रावते (79) Apply दिवाकर रावते filter\nमुख्यमंत्री (74) Apply मुख्यमंत्री filter\nऔरंगाबाद (60) Apply औरंगाबाद filter\nमहापालिका (59) Apply महापालिका filter\nनोटाबंदी (58) Apply नोटाबंदी filter\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू लागली आहेत. किरकोळ पुस्तक विक्रीही...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले आक्षेप डावलून ८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले; मात्र तीन महिन्यांत काम सुरू झालेले नाही. एसटी महामंडळाने निश्‍चित केलेल्या या...\nआरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर\nआटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आणी गोपीचंद पडळकर आणि श्री.जानकर यांनी सरकारकडे निवेदन देऊन मागणी...\nगुंगी आली पण ऐवज वाचला...\nमंचर - सरकारी कंत्राट���ार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने...\nभिवंडी आगारातर्फे मुलींसाठी स्वतंत्र बस\nवज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम शासकीय संस्था, शाळा व्यवथापन याच्या सततच्या पाठपुरावामुळे आज भिवंडी आगारा तर्फे मुलींसाठी स्वतंत्र एसटी सोडण्यात आली. त्यावेळी कन्या...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या मुद्यावर मते मांडताच मोदी भडकले. त्यांचा इगो हर्ट झाला व बैठकच रद्द करण्यात आली. भाजपत अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम...\nज्याचं त्यालाच उपसावं लागतंय - भाग 2\nतांबडं फुटायच्या आत नंदी आणि खंडोबा उठले होते. नंदीनं दोन्ही पोरांना अंघोळीला पाणी टाकलं अन् चहा करून दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापत बसली होती. खंडोबा सगळं उरकून पाराकडं गेला होता. पाराजवळच सकाळी आणि संध्याकाळी एसटी येवून थांबायची. सातच्या एसटीचा वेळ झालाच होता. गावही बऱ्यापैकी...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. ...\nनोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच देणार मोफत पास\nसोलापूर - राज्यातील 151 तालुक्‍यांसह 267 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचे पास देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, त्याला बगल देत राज्य परिवहन विभागाने वेगळीच शक्‍कल लढविली आहे. मागील सत्रात पासची नोंदणी केलेल्या...\nजीएसटी परताव्याचे 93 टक्के दावे निकाली\nनवी दिल्ली : सीबीआयसी (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अबकारी शुल्क मंडळ) आणि राज्यांनी जीएसटी परताव्याचे 93.77 टक्के दावे निकाली काढल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याअंतर्गत 97,202 कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांपैकी 91,149 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून 6,053 कोटी रुपयांचे दावे शिल्लक...\nसिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या\nसिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला....\nसोलापुर : लालपरी अता आकर्षक रंगात दाखल\nब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा आगाराकडे स्टील बॉडीच्या दिमाखदार दोन बसेस नव्याने दाखल झाल्या असून, या बसेसमध्ये बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवासासाठी त्या आरामदायी वाटत असल्यामुळे प्रवाशांचा ओढा त्या बसकडे वाढला आहे. दरम्यान, यंदा दुष्काळामुळे प्रवाशांची संख्या घट झाल्याने मंगळवेढा आगारालाही...\nस्मार्ट बससाठी ओसाड थांबे\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करून तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ५७ पैकी बहुतांश बसथांब्यांची दुरवस्था झाली असून, साधी साफसफाईदेखील सुरू नाही. बसथांब्यांचे नूतनीकरण एमएसअंतर्गत करण्यात येणार आहे....\nज्याचं त्यालाच उपसावं लागतंय.\n\"मोठं पोरगं पाचवीला जाईल. गावात शाळा भी चांगली नाय. इथं मास्तर भी चांगले नाईत. पोरांचं वाट्योळ होतंय. त्यामुळे पोरांस्नी आपुन तालुक्याच्या शाळात घालू,'' , असं नंदी उठल्या उठल्या नवरा खंडोबाला सांगत होती. ''नंदे, तू काय येडी बीडी झाली की काय, तालुक्याच्या शाळात पोरास्नी घालायचं म्हणलं तर लई पैका...\nसांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणाऱ्या कंपन्या बंद करा - रामदास कदम\nमुंबई - तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात; तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळोजा एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक...\nहोस्टेलचे विद्यार्थी एसटी पासपासून वंचितच\nकऱ्हाड - शासनाने टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना पास देण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, जे विद्यार्थी भाड्याने खोल्या घेऊन, हॉस्टेलला राहिले आहेत, त्यांनी...\n#stpassissue एसटी तिकिटात सवलत मिळेना (व्हिडिअो)\nपुणे - राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० केले आहे. मात्र, ही घोषणा होऊन चार महिने उलटले, तरीदेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट आकारणी केली जात नाही. त्यामुळे ६० ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे...\nएसटीने विद्यार्थिनीला चिरडले नागपूर : भरधाव एसटीने दुचाकीस्वार विद्यार्थिनी खुशी ऊर्फ रागिणी पांडुरंग खोत (12, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) हिला जबर धडक दिली. अपघातात ती ठार झाली तर मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, आरोपी चालक मनीष सखाराम सोनटक्‍के (27, रा. वर्धमाननगर...\nहिरकणी कक्षच झालाय 'शोपीस'\nनिरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. सकाळचे...\nजिल्ह्यातील २० हजारांवर दुष्काळी विद्यार्थी पास सवलतीविना\nयेवला - शासनाने राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला खरा पण त्याची अंमलबजावणी मात्र विस्कळीतपणे होताना दिसतेय. पहिल्या टप्प्यात ज्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेथील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे सुरू झाले आहे. मात्र यानंतर जाहीर झालेल्या २६८ महसुली मंडळांसाठी अद्याप आदेश न काढल्याने या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2018-12-12T01:59:49Z", "digest": "sha1:4P6CXA5VUG2D34SBX5ZVNMUTCH3XHZVR", "length": 27740, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (55) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (92) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (39) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (20) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (16) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (70) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (60) Apply मुख्यमंत्री filter\nसर्वोच्च न्यायालय (46) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nमुस्लिम (43) Apply मुस्लिम filter\nराजकारण (39) Apply राजकारण filter\nकाँग्रेस (36) Apply काँग्रेस filter\nअर्थसंकल्प (35) Apply अर्थसंकल्प filter\nहिवाळी अधिवेशन (35) Apply हिवाळी अधिवेशन filter\nनरेंद्र मोदी (33) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (33) Apply निवडणूक filter\nअधिवेशन (31) Apply अधिवेशन filter\nदेवेंद्र फडणवीस (30) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराजकीय पक्ष (24) Apply राजकीय पक्ष filter\nउच्च न्यायालय (22) Apply उच्च न्यायालय filter\nउत्पन्न (22) Apply उत्पन्न filter\nमराठा आरक्षण (21) Apply मराठा आरक्षण filter\nमराठा समाज (21) Apply मराठा समाज filter\nअरुण जेटली (19) Apply अरुण जेटली filter\nपत्रकार (19) Apply पत्रकार filter\nमंत्रिमंडळ (19) Apply मंत्रिमंडळ filter\nमहाभरतीत मराठा आरक्षणाचा लाभ\nमुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची महाभरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही...\n\"एपीएमसी'साठी पुन्हा अध्यादेशाचा मार्ग\nमुंबई - बाजार समित्यांमधील (एपीएमसी) निवडणुका रद्द करण्याचे राज्याच्या कृषी आणि पणन विभागाने मांडलेले सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेने फेटाळल्याने आता सरकारने याबाबत अध्यादेश काढण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली. नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न...\nशुल्क नियमन विधेयकातील सुधारणा अन्यायकारक\nमुंबई - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन) अधिनियम (2011) विधानसभेत संमत झाल्यानंतर पालकांनी विधेयकातील तरतुदींना जोरदार विरोध सुरू केला आहे. पालकांचा विरोध पाहून विधान परिषद सदस्यांनी हे विधेयक रोखून ठेवले आहे. पालकांना संस्थेच्या विरोधात वैयक्तिक आणि एकत्रित तक्रार नोंदवता...\nmaratha reservation : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध\nमुंबई- राज्यात मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यपालांच्या सहीनंतर राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आजपासून मराठा समाजासाठी आरक्षण लागू झाले आहे. राज्यपालांनी शुक्रवार काल (ता.30) विधीमंडळाच्या कायद्याला मंजूरी देत सही केल्यानंतर आज तातडीने हा...\nmaratha reservation : न्यायालयीन लढाईसाठी सरकारची रणनीती...\nमुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहील, यासाठी 2000 मध्ये संसदेने केलेल्या 81 व्या घटनादुरुस्तीचा मजबूत आधार घेण्याचा सरकारचा मानस आहे....\nधनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा : विखे पाटील\nमुंबई - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यासाठी राज्य सरकारने विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी विधानसभेत बोलताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, धनगर...\nसुरवात मराठा क्रांतिपर्वाची, केंद्रस्थानी औरंगाबादच\nऔरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...\nभाजपचा जल्लोष; आंदोलनकर्त्यांचा संयम\nऔरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर दे���- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत नसल्याने पुन्हा सुरू केलेल्या रस्त्यावरच्या लढाईत अनेकांनी आपले बलिदान देत लढा सुरूच ठेवला. तब्बल 27 महिन्यांच्या संघर्षानंतर विधिमंडळाच्या दोन्ही...\nसकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या दीर्घकालीन लढ्याला आज यश आले असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले. मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत सध्याच्या ‘ओबीसी’च्या ५० टक्...\nमराठा समाजाचे निश्‍चित समाधान - मुख्यमंत्री\nमुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्व पक्षांचे आभार मानतानाच या कायद्याने मराठा समाजाचे समाधान झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधिमंडळाच्या कामकाजानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्‍न सोडवण्यासाठी विधिमंडळातील...\nसामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...\nमराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के आरक्षणाबाबत विधिमंडळाने एकमताने विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर याची...\nसामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...\nआरक्षणाचा लढा ‘त्यांना’ समर्पित\nमुंबई - मराठा समाजाला सोळा टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर केल्याने सरकार व विरोधकांचे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने आभार मानले आहेत. मात्र, हे आरक्षण मिळविताना ४५ समाज बांधवांनी बलिदान दिले असून, आजचे यश या बांधवांच्या चरणी समर्पित करत असल्याचे सकल...\nमराठा आरक्षणासंदर्भातील विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत विधान परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील काही जिल्ह्यांतील धनगर समाजाची अवस्था आदिवासींपेक्षा बिकट असल्याचे टाटा सामाजिक संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात...\n‘एसईबीसी’ प्रवर्गातून व्यवहार्य आरक्षण\nमुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करून राज्यात सुमारे ३० टक्के असलेल्या मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून १६ टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक गुरुवारी (ता. २९) विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. सध्याच्या एससी, एसटी व...\nमुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण- तरुणींकडून भडिमार...\nमुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात सर्वानुमते संमत झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेतील तरतुदीनुसारच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय...\nmaratha reservation : अखेर सरकारला मराठा समाजापुढे झुकावे लागलेच : निलेश राणे\nमुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. तर मराठा समाजाने ते मिळवलं. अखेर सरकारला मराठा समाजासमोर झुकावे लागलेच, असे ट्विट त्यांनी केले. मराठा आरक्षण दिल नाही.. मराठा समाजाने ते मिळवल...\nmaratha reservation : भाजप आमदारांचा जल्लोष\nमराठा आरक्षण संदर्भातत विधिमंडळात विधेयक मंजुर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्र��� देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना हस्तांदलोन केले. (प्रशांत चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2018-12-12T01:17:24Z", "digest": "sha1:6IGMSY3ZDEPLPGYAD734QSGGR4X57N5C", "length": 28212, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (66) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (19) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (102) Apply महाराष्ट्र filter\nफॅमिली डॉक्टर (61) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसप्तरंग (27) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (20) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (7) Apply अर्थविश्व filter\nकाही सुखद (6) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (6) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (5) Apply मुक्तपीठ filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (229) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (148) Apply सोलापूर filter\nगाळप हंगाम (114) Apply गाळप हंगाम filter\nमुख्यमंत्री (109) Apply मुख्यमंत्री filter\nकोल्हापूर (92) Apply कोल्हापूर filter\nप्रशासन (89) Apply प्रशासन filter\nराजकारण (89) Apply राजकारण filter\nउत्पन्न (88) Apply उत्पन्न filter\nराष्ट्रवाद (81) Apply राष्ट्रवाद filter\nनिवडणूक (79) Apply निवडणूक filter\nसुभाष देशमुख (73) Apply सुभाष देशमुख filter\nसाखर निर्यात (72) Apply साखर निर्यात filter\nजिल्हा परिषद (67) Apply जिल्हा परिषद filter\nव्यवसाय (66) Apply व्यवसाय filter\nशरद पवार (65) Apply शरद पवार filter\nदेवेंद्र फडणवीस (63) Apply देवेंद्र फडणवीस filter\nवडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे. लोकसभा...\n‘छत्रपती’च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे\nभवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यासाठी अनुभवी चेहरा दिल्याचे यातून स्पष्ट झाले. छत्रपती कारखान्याच्या सभागृहात आज दुपारी एक...\nइंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक\nनिमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग...\nपार्थ अजित पवार यांची पहिल्यांदाच मावळात हजेरी\nलोणावळा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळात पहिल्यांदाच हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजकीय बॅटींगची सर्वत्र चर्चा आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा...\nतूरडाळ सरकारी गोदामातच; रेशन दुकानांना पुरवठा नाही\nपुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना तूरडाळ गायब झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा दर 35...\nकाँग्रेसची ध्येय धाेरणे ही नेहमीच समाजहिताची : सत्यशिल शेरकर\nजुन्नर : काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे ही नेहमी समाजहिताची राहिली असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सदस्य व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी येथे केले. काँग्रेसच्या नेत्या व...\nराहूरी - नितीन गडकरी यांना भोवळ, प्रकृती स्थिर\nराहूरी - राहुरी कुर्षी विद्यापीठामध्ये आज पदवी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी यंना अचानक भोवळ आली. राज्यपालांनी त्यांना सावरल���, तसेच भोवळ येत असल्याने ते स्टेजवरच खाली बसले. गडबडलेल्या डॉक्टरांची तातडीने ऍम्बुलन्स बोलावली. त्यांचा रक्तातील ...\nगोव्यातील संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा\nपणजी : गोवा सरकार अखेर केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या रेट्यापुढे नमले आहे. या मंडळाने गेल्या वर्षी सरकारी मालकीच्या संजीवनी साखर कारखान्यात प्रदूषण मापक यंत्रणा बसविण्यात यावी अशी सूचना केली होती. मात्र सरकारने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने यंदा मंडळाने कारखाना बंद करण्याचा आदेश दिला....\nउसाची पहिली उचल कधी अन्‌ किती\nकाशीळ - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मान्य केला होता. मात्र, हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी एकाही कारखान्यांने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत...\n\"बेलगंगा'चा शुक्रवारी गाळपाचा प्रारंभ\nचाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍...\nवनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या\nनारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर जातीचा असून, सुमारे आठ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे, अशी...\nकर्मयोगी कारखान्याने प्रत्येक वाहनांवर परिवर्तन बसविले : हर्षवर्धन पाटील\nवडापुरी : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर व बैलगाडीला परावर्तक (रिप्लेक्टर) बसवण्याचे काम पुर्ण केले असून कारखान्याच्या प्रत्येक ट्रॅक्टरला कारखान्याचा बारकोड लावला आहे. त्यामुळे कारखान्यात ऊस घेवून...\n...आता शेतकऱ्यांच्या सहमतीनंतरच ऊसबिलातून कर्जवसुली\nसोलापूर- शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून कर्जाची वसुली करण्यासाठी आता संबं��ित शेतकऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्याची सहमती असेल तरच कर्जवसुलीची रक्कम शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी शाखाधिकारी,...\nभीमाशंकर कारखान्याकडून विद्यालयासाठी पाच लाखांचा निधी\nपारगाव, (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने भाग विकास निधीअंतर्गंत लोणी येथे माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. लोणी येथे आयोजित...\nराज्यात 180 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन\nमाळीनगर- राज्यात चालू गळीत हंगामात 30 नोव्हेंबरअखेर 184.66 लाख टन उसाचे गाळप होऊन 180.52 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत 87 सहकारी व 73 खासगी मिळून 160 कारखाने चालू झाले आहेत. कोल्हापूर...\nसदाची सायकल (श्रीकांत बोकील)\nसदा आता सायकलवरून शाळेत जाऊ लागला. त्याची धाकटी बहीण घरीच असायची. एके दिवशी दुपारी सदाची आई, सदा आणि बहीण असे तिघंही अण्णासाहेबांच्या घरी गेले. त्यांनी सदाला ओळखलं. घरात अण्णासाहेबांची पत्नीही होती. घरात जाताच सदाची आई दोघांच्या पायी पडली व तिनं त्यांचे मनापासून आभार मानले. सकाळचे दहा वाजले होते....\n'पालखी महामार्गामध्ये जमीन जाणाऱयांना नुकसान भरपाई देणार'\nवालचंदनगर (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दर एकराऐवजी गुंठ्यावरती देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना जास्तीजास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रांतधिकारी हेमंत निकम यांनी दिली. लासुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान - हर्षवर्धन पाटील\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार...\nगोव्यातील साखर कारखाना 15 डिसेंबरपर्यंत सुरू\nपणजी : गोव्यातील एकमेव असलेला, सरकारी मालकीचा संजीवनी साखर कारखाना सुरू होण्यास 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे. सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कारखाना बंद आहे. दरवर्षी तीन महिन्यांसाठी कारखाना सुरू केला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या...\nफ्लेक्समुक्त गावासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे : श्रीगणेश कानगुडे\nवालचंदनगर (पुणे) : गावातील चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्समुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून गावकऱ्यांनी ‘फ्लेक्समुक्त गाव’ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी केले. निमसाखर (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=aurangabad&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aaurangabad", "date_download": "2018-12-12T01:32:24Z", "digest": "sha1:XUAKSJSXLIXMRSOAB3GRVYJHI6EWMC6A", "length": 27648, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (55) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (82) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (2) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (2) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nऔरंगाबाद (401) Apply औरंगाबाद filter\nमहाराष्ट्र (76) Apply महाराष्ट्र filter\nमहामार्ग (53) Apply महामार्ग filter\nसोलापूर (44) Apply सोलापूर filter\nप्रशासन (41) Apply प्रशासन filter\nमराठा आरक्षण (39) Apply मराठा आरक्षण filter\nउच्च न्यायालय (38) Apply उच्च न्यायालय filter\nमहापालिका (36) Apply महापालिका filter\nमराठा क्रांती मोर्चा (34) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमराठा समाज (33) Apply मराठा समाज filter\nउस्मानाबाद (29) Apply उस्मानाबाद filter\nउदयनराजे यांच्याकडूनही धमकी - गुणरत्न सदावर्ते\nमुंबई - मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यात समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. धमक्‍यांबाबत पोलिसांत तक्रार (एनसी) दाखल केली असून, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख केला...\nगोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ\nसोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एक कोटी 15 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान आतापर्यंत 536 विद्यार्थ्यांना भोवळ आली असून, पाच विद्यार्थ्यांना जास्त दिवस उपचार करावे लागल्याची नोंद...\nऔरंगाबाद - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ कायदा १९९६ नुसार असंघटित कामगारांना घर बांधण्यासाठी २ लाख ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली; पण बॅंका कर्ज देण्यास आणि कामगार विभाग हमी घ्यायला तयार नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकालाही योजनेचा लाभ नसून ही योजना फक्‍त कागदावर असल्याचे...\nशेतकऱ्यांच्या विधवांसाठी हवे विशेष धोरण\nमुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३ फेब्रुवारी २०१८...\nबापाने केला मुलाचा खून\nसिल्लोड - शेतजमीन नावावर करून देण्यावरून बाप-मुलात सतत होत असलेल्या वादातून रागाच्या भरात बापाने मुलाच्या डोक्‍यात टिकमाचा दांडा मारला. जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण घटनेनंतर चार दिवसांनी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाची आई अनिता कौतिक मिरगे यांनी सिल्लोड...\nअश्‍लील व्हिडिओ प्रकरणी आयआयटीचा भावी अभियंता अटकेत\nऔरंगाबाद - राजस्थानातील जोधपूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अभियंत्याला औरंगाबाद सायबर सेलने अटक केली. ही कारवाई ता. सहा डिसेंबरला राजस्थान येथे करण्यात आली. आर्यश नार���यण वशीटा (वय २१, रा. जोधपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो जोधपूर येथील...\nपिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय... पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही निसर्ग जिवंत होतो. बोलका होतो. पेन्सिल, रंग, ब्रश यांचा वापर न करता वाळलेली पाने, फुले यांच्यापासून पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ कवयित्री व चित्रकार...\nविवाहाचे आमिष दाखवून युवतीवर तीनवेळा बलात्कार\nनांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी नांद्रा व औरंगाबाद रस्त्यावर तीनवेळा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हुंड्यात स्विफ्ट डिझायर (चार चाकी) गाडी द्याल तरच विवाह करतो असे...\nकिर्तनाच्या मानधनातून गाईंची सेवा\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता. चाळीसगावचा) येथील वटेश्‍श्वर आश्रमाचे रविदास महाराज सद्यःस्थितीत शंभरहून अधिक गायींचा सांभाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना कीर्तनाच्या मोबदल्यात मिळणारे...\nराज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता रद्द\nनागपूर - सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...\nपोलिस निरीक्षकाला पर्यटकांकडून मारहाण\nलोणेरे - श्रीवर्धन समुद्रकिनारी प्री वेडिंग शूटसाठी पर्यटकांनी पोलिस निरीक्षकालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारीआली आहे. या मारहाणीत पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर जखमी झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. याबाबतीत श्रीवर्धन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी...\nदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे दौऱ्यावर\nपुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तीन केंद्रीय पथके राज्याच्या दौऱ्यावर येत असून, 5 डिसेंबर ते 7 ड��सेंबर यादरम्यान विविध जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या केंद्रीय पथकातील तीन टीम दिल्लीहून औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...\nऔरंगाबाद जिल्हा बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न\nसिल्लोड : भवन (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथे सिल्लोड- औरंगाबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बुधवारी (ता. 5) पहाटे साडेतीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांना भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक...\nदुष्काळ पथकाच्या दौऱ्याने महसूल प्रशासनाची दमछाक\nऔरंगाबाद : ज्या विभागीय आयुक्‍त कार्यालयातून मराठवाड्याचा कारभार हाकला जातो. त्याच कार्यालयातून करण्यात आलेल्या सूचनांना कृषी विभाग दादच देत नसल्याचे केंद्रीय दुष्काळ पथक दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 4) समोर आले. या पथकाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला माहिती कशी सादर करायची, कुठे आणि कसे जायचे...\nपर्यटकांनी केली पोलिस निरिक्षकांना मारहाण\nरायगड : जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारी पर्यटकांकडून पोलिस निरिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. पोलिस निरिक्षक सुरेश खेडेकर हे पेट्रोलिंगसाठी गेले असता त्यांनी समुद्र किनारी आरडा ओरड करणाऱ्या पर्यटकांची चौकशी केली. यावेळी हि...\nमहाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द\nनागपूर : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता...\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना बदली��े पत्र...\nविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पितृशोक\nसांगली : नारायणराव नांगरे-पाटील (वय 79) यांचे मंगळवारी (ता. 4) दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे ते वडील होत. नारायणराव नांगरे पाटील यांचे कोकरूड (ता शिराळा, जि. सांगली) हे मुळगाव. या भागातील...\nसहा करपात्र धर्मादाय संस्थांकडून 20 कोटींची वसुली\nऔरंगाबाद : प्राप्तिकर विभागाला गेल्या चार महिन्यांत बीड, जालना, औरंगाबाद, परभणी आणि नगर येथील सहा धर्मादाय संस्थांच्या (चॅरिटेबल ट्रस्ट) 125 कोटी रुपयांच्या करपात्र उत्पन्नाचा शोध लागला आहे. या संस्थांनी 45 कोटी रुपयांचा प्राप्तिकर बुडविल्याचे स्पष्ट झाले असून, कारवाईनंतर त्यांच्याकडून 20 कोटी...\nऔरंगाबाद जिल्ह्यात 34 गावे बुद्रूक तर 31 गावे खुर्द\nऔरंगाबाद : आपल्या गावचा माणूस दुसऱ्या राज्यात तर सोडाच नुसता परजिल्ह्यात जरी भेटला तर किती अप्रुप असते विचारता सोय नाही. मग एकमेकांना विचारपुस होते कोणत्या गावचे. त्यात एक म्हणणार मी अमुक गावचा तर दुसराही म्हणणार अरेच्चा मीपण त्याच गावचा मग कधी गावात भेटलो कसे नाही. यानंतर लगेच दुसरा प्रश्‍न तुमचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://veerangana2025.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-12-12T02:04:00Z", "digest": "sha1:XD5L7Q5KTSB7K7MAACZR7EFEQVQMZQVK", "length": 9704, "nlines": 96, "source_domain": "veerangana2025.blogspot.com", "title": "Veerangana: बापूंची घोर तपश्चर्या", "raw_content": "\nअनेक श्रध्दावानांची अजूनही व्यवस्थित उपासना होत नाही, किंबहूना गुरुमंत्राची दिक्षा बापूंकडून मिळूनही अनेक श्रध्दावानांच्या मनात अनेक तर्ककुतर्क आहेत. त्यामुळेच त्यांना ह्या गुरुमंत्राचे फळ प्राप्त होत नाही या सर्वावर उपाय म्हणून बापूंनी स्वतः घोर तपश्चर्या करण्याचे ठर��िले आहे.\nबापूंची ही तपश्चर्या प्रामुख्याने तीन प्रकारे होणार आहे.\n१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रम्हत्रिपुरसुंदरी स्वरुपाची उपासना\n२) बला अतिबला उपासना\n३) सावित्री उपनिषदानुसार सावित्री स्वरुपाची उपासना\nया तपश्चर्येचा हेतू :\nया गुरुक्षेत्रम् मंत्रावर, या गुरुक्षेत्रम् वर व बापूंवर प्रेम करणार्‍या सर्व श्रध्दावान भक्ताच्या जास्तीत जास्त चुका कमी करुन, त्यांच्यावर कर्जाच्या राशी जमू नयेत व त्याला जास्तीत जास्त क्षमा मिळावी म्हणून बापू ही तपश्चर्या करणार आहेत.\n१) ही उपासना अश्विन शुध्द नवरात्रीच्या अर्थात अशुभनाशिनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते चैत्र नवरात्रीच्या अर्थात शुभंकरा नवरात्रीच्या नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच रामनवमी पर्यंत चालणार आहे.\n२) या दरम्यान बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचनासाठी येतीलच असे नाही. तसेच ते श्रीहरिगुरुग्राम येथे आले तरी प्रवचन करतीलच असे नाही. या तपश्चर्येदरम्यान बापू पूर्ण मुक्तावस्थेत असणार आहेत.\n३) मात्र ते या तपश्चर्येच्या कालखंडात दर दिवशी कमीत कमी एकदा तरी गुरुक्षेत्रम् येथे येणार आहेत. तसेच या दरम्यान ते श्री धनल़क्ष्मी पूजन, अनिरुध्द पौर्णिमा, त्यानंतर असणारे अधिवेशन, आत्मबल कार्यक्रम, गाणगापूर दर्शन, जळगांव दौरा ई. कार्यक्रमांना मात्र नक्की असणार आहेत.\n४) या तपश्चर्येच्या दरम्यान श्रीहरिगुरुग्राम येथे काही विशिष्ठ कार्यक्रम होणार आहेत. याचा प्रमुख उद्देश म्हणजे सर्व श्रध्दावानांच्या उपासनांना बळ प्राप्त व्हावे तसेच सर्व श्रध्दावान निश्चिंत, निर्धास्त व्हावेत हा आहे.\n५) या तपश्चर्येनंतर बापूंच्या आज्ञेवरून परत सर्व गोष्टी सुरु होतील.\n६) बापूंच्या या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावान भक्ताने कमीत कमी एकदा तरी ह्नुमानचलीसा म्हणावी. व ही हनुमान चलीसा त्याने विश्वकल्याणासाठी समर्पित करावी. तसेच या तपश्चर्ये दरम्यान प्रत्येक श्रध्दावानाने स्वताला दूषणे देणे, पापी समजणे, कमी लेखणे पूर्णपणे थांबवावे. व जास्तीत जास्त वेळ भक्ती व उपासनेत घालवावा.\n७) या तपश्चर्येचे फलित म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र व सर्वांग करुणाश्रय. अर्थात जे वाईट आहे चुकीचे आहे त्याचा नाश करणारे असे ब्रम्हास्त्र व जो बापूंवर, या भारतावर प्रेम करतो त्याच्यासाठी करुणाश्रय यांची स���थापना बापू गुरुक्षेत्रम् येथे करणार आहेत.\nया सर्वाचा भाग म्हणून प.पू सुचितदादांच्या आज्ञेने रविवार दि. २ ऑक्टोबर २०११ रोजी १०८ वेळा अनिरुध्द चलीसा पठणाचा कार्यक्रम श्रीहरिगुरुग्राम येथे सकाळी ९.३० ते रात्रा ८.३० वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. बापूंच्या या तपश्चर्येदरम्यान प्रत्येक श्रध्दावानाला जास्तीत जास्त ताकद, निर्भयता, निश्चितता प्राप्त व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामुळे प्रत्येक श्रध्दावान भक्त यात सहभागी होऊ शकतो. तसेच येथे प.पू बापू, प.पू नंदाई व प.पू सुचितदादा यांची पदचिन्ह येथे दर्शनासाठी ठेवलेली असतील त्यावर प्रत्येक श्रध्दावान बेल व तुळशीपत्र वाहू शकतो.\n\" मर्दथ झटतो किती बापू माझा \" खरच या बापू एवढी माझी काळजी कोणालाच नाही या माऊलीच्या या तपश्चर्येत आपण खरतर काहीच करु शकत नाही पण त्यानेच सांगितलेल्या भक्तीच्या व उपासनेच्या मार्गाने आपण यात खारीचा वाटा उचलण्याचा तरी प्रयत्न करुया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/blog/", "date_download": "2018-12-12T00:31:08Z", "digest": "sha1:RLKF5MGGICXMDLRTQ2D3SJ4Q6CPDCR5Z", "length": 14684, "nlines": 125, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "Blog - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nगुरु, अध्यात्म, व मानवीजीवन\nगुरु नाही जादु, चमत्कारं काही,\nशिवोहम् शिवोहम् ध्वनि अंन्तरात,\nभजावे गुरु व्यंकटेशास नित्य”\nआयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि; योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक, माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात.. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर प��तो….. घेऊन, तीच भरारी, तीच दहशत….. अन तोच दरारा वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन, तीच भरारी, तीच दहशत….. अन तोच दरारा जरा विचार करा – – – पराभवाने माणुस संपत […]\nसुविचार — खर ज्ञान\nमावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो. दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे कसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते.\nMadhavi Fadnavis: प.पू.श्री नरेंद्रनाथ हे तर गोरक्षनाथांचेच रूप. प.पू.श्री भास्कर महाराज. प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज हे नाथगुरू श्री गोरक्षनाथांचेच रूप आहे असे प्रतिपादन जाफ्राबाद येथील श्री दत्त-नाथ संप्रदायाचे श्री गुरू तुकाई परंपरेतील प.पू. श्री प्रह्लाद महाराजांचे परमशिष्य भास्कर महाराज यांनी येथे केले. नाथशक्तिपीठाच्या अतिसौरी महायज्ञ व नवनाथ पारायण सोहळ्यात बोलत होते. यावेळी भास्कर महाराजांनी प.पू. श्री […]\nMadhavi Fadnavis: अतिसौरी महायगतील चौथ्या दिवशीं नावनाथांचे अवतार कार्य या विषयी प्रवचन केले.तसेच सेलू येथील वासतंबुवा मंडलिक यांनी आपली कीर्तन सेवा दिली.त्यांनी शक्तिपीठांच्या कार्याची आणी सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांच्या प्रसार प्रचार कार्याची आणि संभाजी नगर येथील भव्य दिव्य आयोजनाचे कौतुक केले. 7 (1 hour ago) Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed\nMadhavi Fadnavis: काल संभाजीनगर येथे सुरू असलेल्या अतिसौरी महायागाच्या चौथ्या दिवशी प.पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या तिसऱ्या प्रवचन पुष्पात नवनाथ कोण होते आणि आज त्यांचे कार्य या विषयांवर विस्तृत विवेचन केले.आणि प्रवचनानंतर हरिभक्त परायन प्रा.विलासबुवा गरवारे यांनी आपली कीर्तन सेवा सादर केली. 36 (1 day ago) Anuja Nitin: Far sunder\nMadhavi Fadnavis: काल संभाजीनगर येथे सुरू असलेल्या अतिसौरी महायागाच्या चौथ्या दिवशी प.पु.सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या तिसऱ्या प्रवचन पुष्पात नवनाथ कोण होते आणि आज त्यांचे कार्य या विषयांवर विस्तृत विवेचन केले.आणि प्रवचनानंतर हरिभक्त परायन प्रा.विलासबुवा गरवारे यांनी आपली कीर्तन सेवा सादर केली. 11 (1 hour ago) Anuja Nitin: Far sunder\nMadhavi Fadnavis: नवनाथ भक्तिसार पारायण व अतिसौरी महायागाचा अतीशय उत्साहात प्रारंभ संभाजीनगर इथे झालेला आहे.काल कानिफनाथ संस्थानाचे सचिव माननीय श्री.मधुकरराव साळवे गुरुजी यांनी भेट दिली येथील भव्य आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. प.पु.सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज यांनी नाथपंथ सर्व पंथाना गुरुस्थानी का आहे याचे विस्तृत आणि रसाळ प्रवचन केले तसेच काल पुणे येथील कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी […]\nMadhavi Fadnavis: नवनाथ भक्तिसार पारायण व अतिसौरी महायागाचा अतीशय उत्साहात प्रारंभ संभाजीनगर इथे झालेला आहे.काल कानिफनाथ संस्थानाचे सचिव माननीय श्री.मधुकरराव साळवे गुरुजी यांनी भेट दिली येथील भव्य आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. प.पु.सद्गुरु नरेंद्रनाथ महाराज यांनी नाथपंथ सर्व पंथाना गुरुस्थानी का आहे याचे विस्तृत आणि रसाळ प्रवचन केले तसेच काल पुणे येथील कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी […]\nMadhavi Fadnavis: नवनाथ भक्तिसार पारायण व अतिसौरी महायागाचा अतीशय उत्साहात प्रारंभ संभाजीनगर इथे झालेला आहे.भाविक जनांचा या उत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 21 (14 hours ago) Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed\nMadhavi Fadnavis: नवनाथ भक्तिसार पारायण व अतिसौरी महायागाचा अतीशय उत्साहात प्रारंभ संभाजीनगर इथे झालेला आहे.भाविक जनांचा या उत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 7 (1 hour ago) Source: प पु नरेंद्रनाथ महाराज – Wallflux Atom Feed\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्यु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://medical.maharashtra.gov.in/1137/Right-to-Information", "date_download": "2018-12-12T00:17:21Z", "digest": "sha1:YP4ZOGPD2ULJ4UL6E4LOUH2AIAAABTV5", "length": 11189, "nlines": 78, "source_domain": "medical.maharashtra.gov.in", "title": "माहितीचा अधिकार-वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग", "raw_content": "\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nडि. एम. ई. आर.\nअन्न व औषध प्रशासन\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र मानसिक आरोग्य्‍ा संस्था\nरुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालये\nबातम्या पत्र आणि प्रकाशन\nरुग्णालय आणि महाविद्यालय शोधा\nतुम्ही आता येथे आहात :\nजन माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नुसार विभागात नियुक्त केलेले प्रथम अपिलीय अधिकारी / जनमाहिती अधिकारी / सहायक जनमाहिती अधिकारी याबाबतचा तपशील\nसहायक जन माहिती अधिकारी\n1 औषधे-1 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. वि.ग.शिंदे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री.शिवाजीराव पाटणकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहसचिव\n2 औषधे-2 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. रविंद्र भोसले, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री.शिवाजीराव पाटणकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहसचिव\n3 वैसेवा-1 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्रीमती संजना खोपडे, जन माहिती अधिकारी तथा अ.स. श्री. संजय कमलाकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n4 वैसेवा-2 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. दि.शं. किनगे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री. संजय कमलाकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n5 वैसेवा-3 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री रा.वि.कुडले, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री. संजय कमलाकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n6 वैसेवा-4 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्रीमती निर्मला गोफणे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री. संजय कमलाकर, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n7 प्रशासन-1 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री अ.मु.डहाळे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री.रा.वि.कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n8 प्रशासन-2 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री य.टे.पाडवी, जन माहिती अधिकारी तथा अ.स. श्री.रा.वि.कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n9 अलेप संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. सु.ब.पाटील, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री.रा.वि.कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n10 लेखा व दक्षता संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. र.सी.गुरव, जन माहिती अधिकारी तथा लेखाधिकारी श्री.रा.वि.कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n11 अधिनियम संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. स्वप्नील बोरसे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री.रा.वि.कुलकर्णी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n12 शिक्षण-1 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. सासूलकर, जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव श्रीमती अंजली अंभिरे, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n13 शिक्षण-2 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. पराग वाकडे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्रीमती अंजली अंभिरे, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n14 आस्थापना (खुद्द) संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. य.टे.पाडवी, जन माहिती अधिकारी तथा ��.अ. श्री. सदाशिव बेनके, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n15 आयुर्वेद-1 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्रीमती प्रज्ञा घाटे, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री. सदाशिव बेनके, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n16 आयुर्वेद-2 संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री. मनोज जाधव, जन माहिती अधिकारी तथा अवर सचिव श्री. सदाशिव बेनके, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n17 समन्वय संबंधित कार्यासनाचे सहायक कक्ष अधिकारी श्री.दि.गो.फड, जन माहिती अधिकारी तथा क.अ. श्री. सदाशिव बेनके, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\n18 परिचर्या श्री कुमार कटयारमल, सहायक जन माहिती अधिकारी रिक्त श्री. सदाशिव बेनके, प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसचिव\nऑनलाईनवर माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त होणाऱ्या --- श्री. संजय कमलाकर, उप सचिव अर्जासंदर्भात नियुक्त केलेले समन्वय अधिकारी\nऑनलाईनवर आपले सरकारमध्ये प्राप्त होणाऱ्या --- श्रीमती अंजली अंभिरे, उप सचिव जनतेच्या तक्रारी संदर्भात नियुक्त केलेले समन्वय अधिकारी\nदिनांक १ जुलै २०१७ रोजीची स्थिती दर्शवणारी माहिती अधिकार अधिनियम -२००५ मधील कलम ४(१) (ब) च्या १७ बाबींवरील माहिती\nशासकीय जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी घोषित करण्याबाबत\n© वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग , महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nशेवटचे पुनरावलोकन: २४-०८-२०१७ | एकूण दर्शक: ५४०१६ | आजचे दर्शक: १८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6", "date_download": "2018-12-12T00:21:16Z", "digest": "sha1:ZAICFUBJVGI4YSOH3NV54FB5ESFLKJ4X", "length": 5728, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वास्तुविशारद - विकिपीडिया", "raw_content": "\nआरेखन बोर्डाशी काम करणार्‍या वास्तुविशारदाचे चित्र (चित्रनिर्मिती: सुमारे इ.स. १८९३)\nवास्तुविशारद (अन्य नावे: स्थपती ; इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट ;) म्हणजे इमारतींच्या आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय.\nवास्तुविशारद हा इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा विचार करून आराखडा बनवतो. याशिवाय तो इमारतींच्���ा बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, इमारत बांधल्यानंतर पुढे तिच्यात वावरणाऱ्या माणसांच्या संभाव्य सवयी आणि शारीरिक हालचालींचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१७ रोजी १७:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13804?page=1", "date_download": "2018-12-12T01:25:57Z", "digest": "sha1:YUS4BVFF3EMTGQW62WP2INQMZCFREGWT", "length": 46375, "nlines": 357, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतुल्य! भारत - भाग १: लडाख | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /अतुल्य भारत /अतुल्य भारत - भाग १: लडाख\n भारत - भाग १: लडाख\nमी प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये \"अतुल्य भारत\" हि एक मालिका सुरु करत आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़लि ती येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. माझा उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचा विचार आहे. आशा आहे आपल्याला हि प्रकाशचित्रे आवडतील.\nआपले विचार, अभिप्राय व सूचना जरूर कळवा.\nसिझन - मे १५ ते सप्टेंबर १५. (ऑगस्ट महीना अतिशय योग्य)\nप्रेक्षणिय स्थळे - लेह, लेह परिसर, खार्दुंग ला, नुब्रा व्हॅली, झांस्कार व्हॅली, पँगाँग सरोवर, त्सो मोरीरी सरोवर, श्रिनगर - लेह प्रवास, लेह - मनालि प्रवास.\nआम्ही पाहिलेली स्थळे- लेह, लेह परिसर, खार्दुंग ला, नुब्रा व्हॅली, पँगाँग सरोवर, त्सो मोरीरी सरोवर, लेह - मनालि (\"Trans Himalayan Safari\")\nदिवस - १२ ते १४\nझांस्कार व्हॅली ला रस्ता द्रास वरुन गेला आहे. लेह वरुन गेलात तर २ दिवस जायला, २ दिवस यायला आणि २ दिवस बघायला. झांस्कार व्हॅली साठी वरच्या वेळापत्रकात आणखिन ६ दिवस जोडावेत.\nलेह आणि लडाख ला ३ प्रकारे जाता येते.\n१) दिल्ली - लेह -दिल्ली flight. (वेळ - २ तास)\n२) श्रिनगर - कारगिल/द्रास - लेह highway (वेळ - २ दिवस्/१रात्र, कारगिल/द्रास येथे मुक्काम)\n3) मनालि - लेह highway (वेळ - २ दिवस्/१रात्र, केलाँग/सर्चु/पांग येथे मुक्काम)\nआम्ही आमचा प्रवास १४ ऑगस्टला हैदराबाद येथे सुरु केला. आम्ही संध्याकाळची flight पकडून दिल्ली येथे रात्रि ९ वाजता आलो. आमचीपुढचि लेह ची flight सकाळी ४:३० ला अस���्यामुळे व दिल्लीतिल सर्व Hotels विमानतळापासुन लांब असल्यामुळे रात्र विमानतळावरच घालविली.\n१५ ऑगस्ट - सकाळी ४:३० ची flight पकडून लेह ला निघालो. रात्रिचि अर्धि झोप डोळ्यावर होतिच त्यामुळे विमानात बसल्या बसल्या डुलकी लागली. जाग आली ते गदा गदा हलविल्यामुळे. मला वाटले विमानच हलते आहे. पण बघितले तर आमचि ही मला उठ्वत होति. तशी हिला सवयच आहे. हि प्रवासात नेहमी मला उठवते आणि मी उठलो कि स्वतः झोपुन जाते. झोपताना माझा खांदा तिला पाहिजे तसा व्यवस्थित adjust करते. डोके ठेवायला म्हणुन. अणि वर हि अपेक्षा असते कि तिची झोप पुर्ण होईपर्यंत मि त्याच स्थितिमध्ये बसले पाहिजे. मि खांदा अवघडला म्हणुन position बदललि तर उठुन माझा खांदा होता त्या स्थिति मध्ये आणुन पुन्हा झोपते.\nअसो. मी खाली पाहिले तर खाली उत्तुंग हिमालय दिसत होता आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याची हिमशिखरे सुवर्णकळसाप्रमाणे चमकत होती. अतिशय सुंदर देखावा होता तो. लगेचच camera ऑन करुन फोटो कढायला लागलो. तेवढ्यात air hostess किंचाळली कि लेह येते आहे आणि आपण land करत आहोत तेव्हा आपली electronic उपकरणे बंद करा.\nलेह मध्ये landing हाहि एक भन्नाट अनुभव आहे. विमान पर्वतरांगांमधुन नागमोडी वळणे घेत उतरते. विमान दोन्हि बाजुला व्यवस्थित हेलकावे खाते. खालि उतरलो आणि डोळे विस्फारुन बघतच राहिलो. लेह चा विमानतळ हा जवळ जवळ चारही बाजुंनि डोंगरांनी वेढलेला आहे. उतरल्या उतरल्या थंडी झोंबली.\nसामान वैगेरे घेउन बाहेर आलो तर Sumo वाला आलाच होता. लेह ला आधिच Sumo वैगेरे बुक करणे गरजेचे आहे कारण विमानतळ शहराबाहेर आहे आणी दुसरी काहिहि व्यवस्था नाहि आहे. Sumo ने शहरात गेलो. ईथे hotels तशी स्वस्त आहेत. जवळ जवळ सगळ्याच hotels मध्ये मध्यभागी एक छोटेशी बाग असते. त्या मध्ये हे लोक भाजिपाला लावतात आणि तुमच्या जेवणात ह्याच भाज्या वापरतात. त्यामुळे सर्व काहि अगदि garden fresh. दुपारी सर्व आवरुन लेह बाजारपेठ पहायला आणि खरेदी करायला बाहेर पडलो. लेह मध्ये जरदाळू फार छान आणि स्वस्त मिळतात. लडाख फार उंचावर असल्यामुळे तिथे हवा विरळ असते आणि oxygen कमि असल्यामुळे डोके दुखी किंवा चक्कर येणे असे त्रास होउ शकतात म्हणुन एक oxygen cylinder घेतला. काहि भेटवस्तु घेतल्या. लेह मध्ये एक दिवस time pass करणे किंवा आराम करणे हे गरजेचे आहे कारण आपल्याला तिथल्या विरळ हवेचि सवय व्हावि लागते. जर का उत्साहाच्या भरात लगेचच प्रवा�� सुरु केलात तर आजारी पडण्याचा संभव असतो. तर असा पहिला दिवस घालविला.\n१६ ऑगस्ट - आज लेह परिसर पहायचा असे ठरले. लेह चा राजवाडा, शांती स्तुप पाहुन लेह सोडले आणि शे च्या मार्गाला लागलो. वाटेत एका ठीकाणी खुप गर्दि दिसली. का म्हणुन विचारले तर चालक म्हणाला की ईथे धर्मगुरु दलाई लामा आलेले आहेत अणि त्यांचे प्रवचन सुरु आहे. ताबडतोब गाडी थांबवुन दलाई लामा यांचे दर्शन घेतले, थोडे फोटो काढले आणि पुढे निघालो. रस्त्यामध्ये शे राजवाडा, सिंधु नदी, ठिकसे मोनस्टरी बघुन हेमिस गोंपा पहायला निघालो. ठिकसे मोनस्टरी मधिल भित्तिचित्रे फारच सुंदर आहेत. हेमिस गोंपा हे भारतातिल सर्व मोनास्टरिंचे मुख्यालय आहे आणि सर्वात श्रिमंत देखिल आहे. परत येतान स्तोक चा राजवाडा पाहिला. येथुन समोरचा देखावा फारच छान दिसतो. संध्याकाळि परत लेह ला येउन थोडी खरेदि केलि.\n१७ ऑगस्ट - आज नुब्रा व्हॅली ला जायचे होते. हा प्रवास सधारणपणे ६ ते ८ तासांचा आहे. लेह सोडून जर तुम्हाला कुठेही फिरायचे असेल तर लश्कराची विशिष्ट परवानगी लागते. तुमचा चालक ती तुम्हाला मिळवुन देतो. परवानगी साठी PAN card/पारपत्र सारखे ओळखपत्र चालते.\nनुब्रा व्हॅली चा रस्ता खार्दुंग ला वरुन जातो. हा जगातिल सर्वात उंचावरचा मोटार रस्ता आहे. ईथे खुप जणांना श्वसनाचा त्रास होतो तेव्हा oxygen cylinder बरोबर असु ध्यावा. सुदैवाने आमच्यापैकि कोणालाही हा त्रास झाला नाहि. पण पुर्ण लडाख प्रवासात हलकिशी डोकेदुखी सर्वांना होती.\nखार्दुंग ला वरुन लेह चा देखावा फार छान दिसतो. खार्दुंग ला लश्कराचे दुकान आहे. तिथे स्मरणार्थ भेटवस्तु मिळतात. तिथे एक दोन लहान ढाबे हि आहेत. तिथुन नुब्रा ला निघालो. वाटेत भरपुर फोटो काढले. नुब्रा व्हॅली ही नुब्रा नदीच्या कुशीत वसली आहे. ईथुनच पुढे सियाचिन हिमनदी व जगातिल सर्वात उंचावरच्या रणांगणाला रस्ता गेलेला आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा सियाचिनला जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नव्हती पण आता तिथे सामान्य नागरिकांना पण जाता येते. संध्याकाळी नुब्रा च्या दिस्किट ह्या गावात पोहोचलो. रहाण्याचि सोय एका घरगुती hotel मध्ये केली होती. hotel लहान पण अतिशय स्वच्छ अणि टापटिप होते. hotel एक आजोबा अणि आज्जी सांभाळत होते. पुढे अणि मागे छान अंगण होते. त्या मध्ये जरदाळू ची झाडे होती अणि त्यांना पिकलेली फळे देखील होती. आयुष्यात प्रथमच जरदाळू ची फळे खाल्ली. तेही फुकटात. आम्हा पुणेकरांना काय, \"फुकट ते पौष्टिक\". पण खरेच सांगतो, फार चविष्ट होती. संध्याकाळी नुब्रा नदी वर फिरुन आलो. रात्रिचे जेवण अंगणात होते. नुब्रा सारखे ठिकाण फार उंचावर असल्यामुळे व प्रदुषण अजिबात नसल्यामुळे आकाश अगदिच जवळ आल्यासारखे वाटत होते. सर्व तारे ईतके प्रखर तेजाने चमकत होते व ईतक्या जास्त संख्येने होते कि विचारता सोय नाहि. जेवण अप्रतिम होते. जेवुन सारे झोपि गेलो.\n१८ ऑगस्ट - सकाळी उठुन अंगणात नाश्ता केला. आजोबांनी खास लडाखि रोट्या बनविल्या होत्या. त्या रोट्या, ऑम्लेट, ब्रेड, बटर, जॅम, चहा, कॉफी असा भरपुर नाश्ता करुन बाहेर पडलो. नुब्रा व्हॅली हे एक शित वाळवंट आहे. ईथे वाळुच्या टेकड्या आहेत. ईथे उंट (double humped camels) आहेत. ईथले उंट मात्र पाळीव नसतात. सर्व जंगली उंट. ईथले उंट वाले रोज सकाळी उंट जंगलामधुन पकडून आणतात, दिवसभर पर्यटकांना फिरवतात अणि संध्याकाळी परत सोडून देतात. तसे हे उंट शांत असतात, पण जास्त लडिवाळ पणा केलेला ह्या उंटांना खपत नाहि. त्या उंटांवरुन चक्कर मारुन आलो. ह्या वाळवंटाच्या पुढे जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नाहिये. तिथुन पुढे लश्कराची हद्द सुरु होते. नुब्रा मोनास्टरी पाहुन नुब्रा सोडले आणि परत लेह च्या रस्त्याला लागलो. तसे नुब्रा व्हॅली नीट पहायची असेल तर ईथे एक दिवस मुक्काम केला पाहिजे पण आमच्यावर वेळेचे बंधन असल्यामुळे थांबता नाहि आले. रात्रि लेह ला पोहोचलो.\n१९ ऑगस्ट - आज पँगाँग सरोवर ला जाण्याचा बेत होता. हा प्रवास साधारणपणे ६ ते ७ तासांचा आहे. दुपारी २:३० च्या दरम्यान पँगाँग ला पोहोचलो. वाटेत बरेच ठिकाणी थांबलो होतो, बरेच फोटो काढले हे सांगण्याची गरज नाही.\nपँगाँग सरोवर हे अतिशय रमणिय ठिकाण आहे. ह्याचे सौंदर्य हे स्वर्गिय आणि कल्पनातित आहे. ह्या सरोवराचि खासियत अशी की सुर्यप्रकाश पडल्यावर ह्या सरोवराचे हिरवा आणि नीळा असे रंग बदलतात.\nपाणी अगदी थंड होते. हे सरोवर १/३ भारतामध्ये आणी २/३ चीन मध्ये आहे. ईथे रहायला तंबू आणि एक बांधलेले छोटेसे घर अशा सोयी होत्या. सुदैवाने आम्हाला ते घर मिळाले. ईथे सर्व काहि तात्पूरते आहे. सिझन संपला की गाशा गुंडाळून सर्व काही बंद होते. सोयी काही खास नव्हत्या. शौचालय सुद्धा सर्व तंबू आणि घर मिळून common च होते. बाथरूम तर नव्हतेच त्यामुळे अंघोळीचा प��रश्नच नव्हता.\n२० ऑगस्ट - सकाळी ६ वाजता उठून नाश्ता केला. आज त्सो मोरीरी सरोवर गाठायचे होते. पँगाँग ते त्सो मोरीरी हा ११ तासांचा प्रवास आहे. पँगाँग पासुन परत लेह च्या दिशेने यावे लागते आणि लेह च्या ५० km आधि कारू ह्या ठिकाणावरुन त्सो मोरीरी ला रस्ता गेलेला आहे. तुम्ही पँगाँग वरुन परत लेह ला येउन, लेह ला मुक्काम करुन दुसर्या दिवशी त्सो मोरीरी ला जाउ शकता.\nलडाख मधील अंतरे अतिशय फसवी असतात. तुम्हाला अंतर दिसेल २०० km, पण तिथे जायला लागतील १० ते १२ तास. कारण लडाख मध्ये सपाट रस्ते जवळपास नाहितच. जे काहि रस्ते आहेत ते पण कच्चे, वळणावळणाचे, वर खाली, चढ उतार असे आहेत. ईथे प्रतिकूल वातावरणामूळे रस्ते टिकतच नाहित. म्हणून माझा सल्ला असा कि जेव्हाही लडाख ला जाल तेव्हा मोठा group बरोबर घेउन जा म्हणजे प्रवासाचा कंटाळा येणार नाही. असो. संध्याकाळी ४ च्या सुमारास त्सो मोरीरी पोहोचलो. त्सो मोरीरी हे एक व्यवस्थित गाव आहे. ईथे शेति वैगेरे होते. छोटी hotels अणि तंबू यांची सोय आहे. आम्ही hotel घेतले.\nत्सो मोरीरी हेही एक अतिशय सुंदर सरोवर आहे. infact आम्हाला त्सो मोरीरी, पँगाँग पेक्षा जास्त आवडले कारण ईथे शेति, हिरवळ, पक्षी अशा अनेक गोष्टी सरोवराच्या सौंदर्यात भर घालत होत्या. त्सो मोरीरी ची संध्याकाळ तर अफलातून असते. आम्ही ताजेतवाने होउन सरोवराकाठी गेलो. भरपूर फिरलो. रात्रि त्सो मोरीरी येथे मुक्काम केला.\n२१ ऑगस्ट - सकळी उठून ताजेतवाने होउन सरोवराकाठी गेलो. भरपूर फोटो काढले. दूपारी १२ च्या सुमारास पांग येथे जाण्यास निघालो. आम्ही मनालीस रस्त्याने जाणार होतो त्यामुळे आम्हास पांग येथे गाड्या बदलणे भाग होते. पांग येथे आमचा दूसरा चालक येणार होता जो आम्हाला मनाली ला नेणार होता. मनाली हिमाचल प्रदेशात आणि लडाख जम्मू आणि काश्मीर मध्ये असल्यामुळे ईकड्च्या tourist गाड्या तिकडे चालू शकत नाहीत. पण खाजगी गाड्यांना ही अट नाही.\nपांग ला पोहोचल्यावर लक्षात आले की आमचा हिमाचल प्रदेशातला चालक आलेलाच नाही. लेह मधून निघताना आम्ही त्याच्याशी बोललो होतो. बरं, पांग हे पण एक तात्पूरते गाव होते. तिथे रस्त्याच्या एका बाजुला काहि तात्पूरते तंबू आणी दूसरया बाजूला army चा transit camp होता. पूर्ण लडाख भर mobile phones चालत नाहित. लेह मध्ये फक्त BSNL चे मोबईल फोन (त्यावेळी तरी) चालायचे आणि आम्ही आता लेह पासून ४०० km लांब होतो आणि संध्याकाळ झालेली. फोन करायची पण काही सोय नाही. ३ दिवसांनी आमचे दिल्ली वरुन हैदराबाद साठी विमान होते. पण तिथे असलेल्या जवान बांधवांनि आम्हाला धिर दिला. ते म्हणाले, की ईथुन सकाळी लेह वरुन निघणार्या व मनालीसाठी जाणार्या बरयाच गाड्या जातात. त्यातल्या काही गाड्यात तूमची सोय करून देतो. त्यांनि त्यांच्या बराकीत आम्हाला बोलाविले. अंघोळीची सोय करुन दिली. रात्रि जेवायली अंडा करी चा बेत बनविला. खूप आनंद वाटला.\n२२ ऑगस्ट - सकाळी लवकर उठलो, पट्पट आवरले आणी गाडी शोधण्यासाठी रस्त्यावर आलो. गाड्या येत होत्या पण त्या सर्व फुल्ल भरलेल्या. गटागटाने जायचे म्हटले तरी जागा नव्हती. मग आमच्या जवान बांधवांनि आम्हाला दुसरा मार्ग सुचविला. लदाख हा भाग अतिदूर्गम असल्यामूळे वर लश्कराचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना सतत रसद पूरवावी लागते. ईंधन हे त्यातील एक. अंबाल्याला लश्कराचा मोठा डेपो आहे. त्यामूळे अंबाला - लेह - अंबाला अशी सतत tankers ची वर्दळ सुरू असते. त्यातले काहि रिकामे tankers परत अंबाल्याला चालले होते. आमच्या जवान बांधवांनि त्यातिल काहि tankers थांबविले आणि त्यामध्ये आमची सोय लावून दिली. आणि आम्ही गटागटाने ३ tankers मधून केलाँग, हिमाचल प्रदेश येथे निघालो. पांग ते केलाँग हाही एक अतिशय सुंदर रस्ता आहे. ह्या प्रवासाला \"Trans Himalayan Safari\" असे म्हणतात. हा प्रवास आम्ही tankers ने केला त्यामूळे वेगळाच अनूभव आला. सर्व tanker चालक पण अतिशय सज्जन आणि मनमिळावू होते. असे करुन संध्याकाळी ४ वाजता आम्ही केलाँग येथे पोहोचलो.\nकेलाँग मधील प्रकाशचित्रे आणि अनुभव, हे हिमाचल प्रदेश ह्या भागामध्ये.\nअधिक माहितीसाठी खाली दिलेल्या e-mail ID वर संपर्क साधावा -\nलेह ला जाताना झालेले हिमालयाचे दर्शन\nलेह च्या प्रवेशद्वारावरील नक्षी\nशांति स्तुप : लेह\nआम्ही अतिशय भाग्यवान होतो जे आम्हाला धर्मगुरु दलाई लामा यांचे दर्शन झाले.\nठिकसे मोनास्टरी मधिल भित्तिचित्रे\nठिकसे मोनास्टरी मधिल भित्तिचित्रे\nठिकसे मोनास्टरी मधिल एक दरवाजा\nस्तोक च्या राजवाड्यावरुन दिसलेला देखावा\nखार्दुंग ला ला जाताना लागलेला रस्ता\nखार्दुंग ला वरुन दिसलेला देखावा नुब्रा व्हॅली चा देखावा\nनुब्रा व्हॅली चा रस्ता\nनुब्रा व्हॅली च्या वाटेवर लागलेले एक गाव\nनुब्रा व्हॅली व नुब्रा नदी\nशित वाळवंट. नुब्रा व्हॅली\nनुब्रा नदी व सियाचिन कडे गेलेला रस्ता\nशेत���. त्सो मोरीरी सरोवर\nReflection. त्सो मोरीरी सरोवर\nफुलपाखरू. त्सो मोरीरी सरोवर\nत्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी\nत्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी\nत्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी\nएक संध्याकाळ आम्ही आपल्या जवान बांधवांबरोबर घालविली. त्यांनि आमच्यासाठी खास अंडाकरी चा बेत केला होता.\nलेह - मनालि हायवे\nलेह - मनालि हायवे\nलेह - मनालि हायवे - समोर आणि बाजुला खूप खोल घळ आहे.\nलेह - मनालि हायवे\nअशी हि आमचि लडाख चि ट्रिप आम्ही लेह ला सुरु करुन केलाँग, हिमाचल प्रदेश येथे समाप्त केलि.\nअतुल्य भारत - क्रमशः\nपुढिल आकर्षण - शुभ्र काश्मीर.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\n भारत - भाग ४ : महाराष्ट्र up अतुल्य भारत - भाग १० : जोधपुर (राजस्थान) ›\nएकदम क्लास... कॅमेरा कोणता\nनुब्रा वॅलीचे प्रतिबिंब असलेले दोन्ही फोटो आणि पॅगांग सरोवराचे फोटो सगळ्यात sec c\nथोडीशी माहिती आली तर बर होइल.\nकुठुन कसा प्रवास केला कशासाठी गेला होता तिथले अनुभव तर अजुन मजा येइल.\nबुलेटवर तिकडे जाता येइल ना जिंदगीत एकदा तरी बुलेटवर तिकडे फिरायच आहे.\nचंदन, खुप खुप धन्यवाद.. लडाख\nचंदन, खुप खुप धन्यवाद.. लडाख चे इतके सुंदर दर्शन घरबसल्या करवल्याबद्दल. फोटो तर अप्रतिमच, आणि तुझी फोटोग्राफी देखिल.. क्या बात है\nअतुल्य भारताचे पुढचे फोटो (जमल्यास थोड्या माहिती सह) लवकर येऊ देत... वाट बघतोय\nहे जुने मॉडेल आहे. आता बहुतेक obsolete झाले असावे.\nमी प्रवासवर्णन लिहीतो आहे. लवकरच प्रदर्शित करेन.\nएक शंका... फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर मधे टचअप्स केले होते का\nखुप सुंदर फोटोज. अप्रतीम\nखुप सुंदर फोटोज. अप्रतीम\nचाबूक.. हंटर.. काठी.. पट्टा..\nचाबूक.. हंटर.. काठी.. पट्टा.. सगळ्याचं मिश्रण असलेले फोटो एकदम\nआत्ता ह्या क्षणाला सगळं काम धाम सोडून लडाख-लेह परीसरात जावसं वाटतय\nपग्या, काही खास software नाहि\nखुप सुंदर फोटोज.प्रचंड आवडले\nअतीशय सुंदर. पुन्हा पुन्हा\nअतीशय सुंदर. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटले.\nकाय सही आहेत सगळे\nकाय सही आहेत सगळे फोटो\nकाय सुंदर फोटो आहेत\nकाय सुंदर फोटो आहेत\nstitching जाणवलं... मी विचारलं एव्हड्यासाठीच की रंग इतके सुंदर आलेत की जर ते modify केलेले नसतील कुठल्याही प्रकारे तर खूपच ग्रेट फोटोग्राफर आहात तुम्ही.. साधा (म्हणजे DSLR नसलेला आणि IS series मधला बर्‍यापैकी जुना) कॅमेरा असुनही तो कसा वापरायचा हे अगदीच जमलय तुम्हाला.. आणि जे सगळ्यात अवघड असतं... फ्रेम्��� तर सगळ्या उत्तमच आहेत..\nवाईट आलेले फोटो सॉफ्टवेअर्स वापरून छान करणं हे उगाच अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखं आहे.. \nह्या सदरातल्या पुढच्या फोटोंची (आणि वर्णनाचीही ) आतुरतेने वाट पहातोय.. \nअ फ ला तू न \nअ फ ला तू न \nनिवडक १० त गेले \nअ फ ला तू न \nअ फ ला तू न \nनिवडक १० त गेले \nअप्रतिम फोटो लगे रहो\nअप्रतिम फोटो लगे रहो\nचंदन, कशाच कौतुक करू अतुल्य\nकशाच कौतुक करू अतुल्य भारताच्या निसर्ग सौंदर्याच की ते इतक्या विलोभनीय रितीने टिपणार्‍या चंदनच आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप आभारी आहे. जरा या प्रांताबद्दल, तुझ्या भ्रमंती बद्दल पण लिही ना.\nक्या बात है.. केवळ अप्रतिम..\nक्या बात है.. केवळ अप्रतिम.. त्सो मोरिरी आणि पँगाँग तर अचाटच\nप्रत्येक अन प्रत्येक फोटो सुंदर आहे\nअप्रतिम फोटो आहेत. आणि इतक्या\nअप्रतिम फोटो आहेत. आणि इतक्या सिंपल कॅमेरान काढलेत म्हणुन आणखीनच आवडले.\nतिथले फोटो बघताना सुद्धा तिथली शांतता जाणवते. ते वेदर चॅनेल वर म्हणतात तस क्रिस्प ,सनी, कुल, क्लिअर वेदर.:)\nसुंदरच. सिरीजच नावही सुरेख.\nसुंदरच. सिरीजच नावही सुरेख.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5024542798382125028&title=Dockless%20Bike%20Sharing%20Service%20Available%20at%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T00:56:20Z", "digest": "sha1:7HUX3RPGSXSWBKOKXEG7I3YATPJQ47YK", "length": 8239, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मोबाइक’तर्फे ‘डॉकलेस बाइक शेअरिंग’ सेवा", "raw_content": "\n‘मोबाइक’तर्फे ‘डॉकलेस बाइक शेअरिंग’ सेवा\nपुणे : बाइक शेअरिंगमध्ये अग्रेसर असलेल्या मोबाइकने येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये डॉकलेस बाइक शेअरिंग सेवेची सुरुवात केली आहे. यात नारंगी रंगाच्या १०० पेक्षा अधिक सिग्नेचर मोबाइक बाइक (सायकल) आता तीन हजार विद्यार्थी आणि कॉलेजच्या फॅकल्टी मेंबर्ससाठी मागणीनुसार उपलब्ध असतील.\nएमआयटी हे पहिले असे कॅंपस आहे ज्यामध्ये अशाप्रकारची मोबाइक सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा भविष्यात फायदेशीर ठरणारी आहे. मोबाइकचा उद्देश पुण्यात कमीत-कमी कालावधीत आपल्या सेवे��ा विस्तार करणे आणि पर्यायाने प्रदूषण कमी करण्यास मदत करणे हा आहे. अशाप्रकारची सेवा पर्यावरण, प्रदूषण या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यास उपयोगी ठरेल.\nमोबाइकचे हे अॅप्लिकेशन वारण्यात अतिशय सोपे असून, यातील सेवेचा लाभ घेण्याचे विकल्प ही समजण्याजोगे आहेत. वॉलेट, नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड आणि यूपीआई यांद्वारे मोबाइक अॅप डिजिटल बनले आहे. याचबरोबर अतिशय वाजवी दरात ९९ रुपयांच्या मासिक पासाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.\nमोबाइक इंडियाचे सीईओ विभोर जैन म्हणाले, ‘एमआयटी परिसरात मोबाइक उपलब्ध करून देण्यामागील आमचा उद्देश विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांस सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. याचबरोबर पुण्यास एक आदर्श शहर बनविणे, सुलभ आणि किफायती विकल्प प्रदान करणे हा मानस आहे.’\nएमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड म्हणाले, ‘आम्ही मोठ्या आनंदाने मोबाइकचे स्वागत करत आहोत. आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी ही सेवा खूपच सुलभ ठरेल.’\nTags: पुणेमोबाइकविभोर जैनराहुल कराडएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीMobikePuneRahul KaradVibhor jainMIT World Peace Universityप्रेस रिलीज\n‘एमआयटी’तर्फे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ‘व्यक्तिमत्व बहरण्यासाठी कला-क्रीडा उपयुक्त’ रोटरी पीस फेलोशिपसाठी डॉ. पांडे यांची निवड साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘मनरेगा’त महिलांचा सहभाग लक्षणीय\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/multiplex-outdoor-food-permission/", "date_download": "2018-12-12T01:35:24Z", "digest": "sha1:MOOIVGEJ24BBU3MDYFYDQ5SYILDTEGBW", "length": 7858, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मल्टिप्लेक्‍समध्ये मुभा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मल्टिप्लेक्‍समध्ये मुभा\nपुणे – मल्टिप्लेक्‍समध्ये चढ्या भावाने खाद्यपदार्थ विक्री केली जात होती. तसेच बाहेर��ल खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात येत होती. याविषयी नागरिकांमध्ये असलेला असंतोष आणि संघटनांकडून होत असलेल्या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील किंवा घरगुती खाद्यपदार्थ घेवून जाण्यास अडवणूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, कॅंन्टीनमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ छापील किंमतीतच विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.\nया निर्णयाची अंमलबजावणी करत पुण्यातील “आर डेक्कन’ आणि “कोथरुड सिटी प्राईड’मधील खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यात आले आहेत. तसेच, या मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या किंमती काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. या चित्रपटगृहात 200 रुपयांना मिळणारे पॉपकॉर्न आता 100 रुपयात, 80 रुपयात मिळणारे समोसे 60 रुपयात, 80 रुपयांना मिळणारी कॉफी 60 रुपयात मिळणार आहे. तसेच घरगुती खाण्याचा डबा, पाण्याची बाटली, बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nसरकारी निर्णयाची आमच्याकडून अंमलबजावणी होत आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास कोणताही विरोध केला जात नाही. तसेच आमच्याकडील खाद्यपदार्थांचे दरही कमी केले आहेत.\n– सागर हरिशचंद्र, मॅनेजर, आर डेक्कन\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“राम-लक्ष्मण’ जोडीचा महा”ड्रामा’\nNext articleसरासरीच्या 92 टक्के पाऊसमान\nउद्योगांसाठी कार्यक्षम “वॉटर ट्रिटमेंट’ आवश्‍यक\nनूकसान भरपाई कोण देणार\nसमाविष्ट गावांच्या नशिबी यातनाच\nआई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना शेतकऱ्यांचे वर्ष अश्रूंतच भिजले\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\n“पिफ’मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/dhule-shivsena-candidate-a-321945.html", "date_download": "2018-12-12T01:15:58Z", "digest": "sha1:J36RAYRGAEM3PUK6DDKYXKM7A2WQRUUG", "length": 12767, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : महापालिकेच्या प्रचारसभेत शिवसैनिकांमध्ये राडा", "raw_content": "\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nBREAKING: प्रक्षोभक भाषण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nकर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने तरुण शेतकऱ्यांने घेतला गळफास\nमोदींच्या हिटलरशाहीला जनतेनं नाकारलं-रामदास कदम\nAssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...\nमराठा आरक्षणाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार- गुणरत्न सदावर्ते\nअॅड गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा तरुण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nकाजोलच्या बहिणीनं केलं हाॅट फोटोशूट\nVideo : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे\nमुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान\nVideo : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nमुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे हा नेता, चहा वाटतानाचे फोटो झाले VIRAL\nIndia vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला\nINDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना\nचौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज\nभारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nVIDEO : गळ्यात कांद्याच्या माळा घालून रोखला मुंबई-आग्रा महामार्ग\nVIDEO : पाच राज्यांच्या निकालावरील राज ठाकरेंची अनकट पत्रकार परिषद\nVIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी\nVIDEO : महापालिकेच्या प्रचारसभेत शिवसैनिकांमध्ये राडा\nधुळे महानगरपालिकेत बुधवारी पार पडलेल्या प्रभाग क्रमांक 18 च्या प्रचारसभेमध्ये शिवसैनिक आपसात भिडले.\nधुळे, 5 डिसेंबर : धुळे महानगरपालिके��� बुधवारी पार पडलेल्या प्रभाग क्रमांक 18 च्या प्रचारसभेमध्ये शिवसैनिक आपसात भिडले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. पण त्यानंतर सभामंचावर शिवसैनिकांची हाणामारीच पाहायला मिळाली.\nपालकमंत्री दादा भुसे हे प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. सभा संपल्यानंतर सभामंचावर शिवसैनिकांमध्ये वाद झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिसाने ही हाणामारी मिटवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तो देखील असमर्थ ठरला. शेवटी नागरिकांनी हस्तक्षेप करत हा वाद आणि हाणामारी मिटवली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ पाहायला मिळाला.\nशिवसैनिकांमध्ये ही आक्रमकता पाहून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सभेत बोलू दिले नाही म्हणून मद्यपींनी नशेत मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी काही शिवसैनिक धावले, मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इसमांनी तमा न बाळगता माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवसैनिकांनी मद्यधुंद इसमांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.\nVIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nनरेंद्र मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे - राहुल गांधी\nहे आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतीले 9 महत्त्वपूर्ण निर्णय\nहे आहेत रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर\nPHOTOS: ...आणि काँग्रेसचे कार्यकर्ते गुलालाने माखले\nVIDEO : अभिनेते बनण्याआधी दिलीपसाब करायचे 'हे' काम\nपंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nसिनेमापेक्षा सुरस सचिन पायलट यांची लव्ह स्टोरी\n'आज हराया है, 2019 मे भी हराएंगे' : राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/news-content.php?cid=1", "date_download": "2018-12-12T01:40:46Z", "digest": "sha1:WXGYYJ5Z63N64BR655QFUHREPQ6WNUDO", "length": 4557, "nlines": 25, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nविदर्भ न्य��ज एक्सप्रेस एक वेबपोर्टल, ई - न्यूज पेपर आणि YouTube चॅनेल आहे. विदर्भ आणि महाराष्ट्र तसेच देशभरातील बातम्या, घडामोडी आणि घटना जलदगतीने पोहचविण्याचे कार्य आम्ही निरंतर करीत आहोत. वाचकांना बातम्या देण्यासाठी विदर्भ न्यूज एक्सप्रेस नियमितपणे दररोज काम करत आहे. बातम्यांबरोबरच चालू घडामोडी, रोजगाराशी संबंधित माहिती, लोकप्रतिनिधींविषयीची माहिती, दैनिक राशीभविष्य, दिनविशेष , रोजगार विषयक माहिती , गुन्हेगारी, जागतिक बातम्या आणि इतर माहिती विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रकाशित करीत आहे. आमचे प्रतिनिधी विदर्भातील गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि सतत बातम्या आणि घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करीत आहेत.\nविदर्भ न्यूज एक्सप्रेस हे एकमेव ई- न्यूज पोर्टल आहे की ज्याने कमी कालावधीत लाखो वाचकांनी पसंत केले आहे. व्हाट्सअप , फेसबुक पेज, फेसबुक अकाऊंट, ट्विटर, इंस्टाग्राम इ. सोशल मीडिया च्या माध्यमातून, विदर्भ न्यूज एक्सप्रेस वाचकांना जोडला आहे. अनेक मान्यवर आणि वाचकांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसला वेगाने बातम्या आणि घडामोडी पोहचविणारे माध्यम म्हणून गौरव केला आहे.\nविदर्भ न्यूज एक्सप्रेसने वाचकांसाठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. हे ऍप्लिकेशन आतापर्यंत हजारो वाचकांनी डाउनलोड केले आहे. संपूर्ण दिवसभरात प्रसारित होत असलेले वृत्त वाचकांना Android अॅप्स, व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर आणि इतर माद्यमातून पोहचवीत आहोत. बातम्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वाचकांनी विदर्भातच नव्हे तर राज्यभरात उत्कृष्ट असल्याची पावती दिली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. वाचकांचा वाढता प्रतिसाद आम्हाला अधिक ऊर्जेने आणि नवीन कार्य करण्यास प्रेरणा देते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/tag/life/", "date_download": "2018-12-12T00:22:11Z", "digest": "sha1:KK7IP7NLD3WBMVZERFXKBHYJPMH7YULV", "length": 53826, "nlines": 249, "source_domain": "mazespandan.com", "title": "life Archives - स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nझोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी ॲक्सेप्टेबल आहे. पण अमुक एक माणूस झोपलेला असताना त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि म्हणून तो मेला अस ऐकल तर हळहळ वाटण्याऐवजी गम्मतच वाटेल हे नक्की.\nपण हे अस खरच होत असत तर आपल जग जगण्यासाठी फारच भयंकर झाल असत हे मात्र नक्की. कॅमेरा हे शस्त्र झाल असतं. तो बाळगायला लायसंस लागल असत. इंस्टाग्राम वगैरे वेबसाईट्स डीप वेब वर कुठेतरी सापडल्या असत्या. सध्या लोक गावठी कट्टे बनवतात तसे लोकान्नी घरातल्या गाड्यांच्या काचा काढून(कर्व्हेचर वाल्या)त्यान्ना पॉलीश वगैरे करून गावठी कॅमेरे बनवले असते. मग त्यांची तस्करी वगैरे. मग सर्फरोश वगैरे सारख्या सिनेमाच्या व्हिलनने, ‘उस जीलेटीन एमल्शन बिना ईस हाथीयार की कीमत झीरो है’ असे डायलॉग मारले असते. एखाद्या कार्यक्रमात ४-५ म्हातारे एकत्र जमले की अमेरीकन मिलीटरीकडच्या कॅमेर्यान्मध्ये एकद हाय एंड सेंसर्स कसे असतात आणि ‘आपण'(म्हणजे आपली आर्मी) अजून कसे जीलेटीनच्या फिल्मीन्मध्ये अडकलेलो आहोत, अशा गप्पा रंगल्या असत्या. न्यूजपेपरमध्ये ‘पूर्ववैमनस्यातून तरूणाचा फोटो काढून खून’ किंवा ‘मृत्युचे निश्चीत कारण अजून समजलेले नसून झोपले असताना फोटो काढला गेल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत’ अशी वाक्ये छापून आली असती. नॉर्थ कोरीयाकडे एक खूप मोठा कॅमेरा आहे ज्यातून रात्रीबेरात्री ते पूर्ण शहराचा फोटो काढू शकतात, अशा अफवा उठल्या असत्या. आणि काही दिवसान्नी किमबाबून्ने ही अफवा नसून सत्य असल्याचा जगाला निर्वाळा दिला असता.\nबंदूकीची गोळी अंगावर कुठेही मारली तर माणूस मरत नाही, ती काही ठरावील जागांवर मारावी लागते. त्याचप्रमाणे झोपलेल्याचा फोटोची क्वालीटी काही ठरावीक क्वालीटीपेक्षा कमी असेल तर माणूस मरणार नाही. लोक हलणार्या पाळण्यान्मध्ये झोपा काढतील, ज्यामुळे कोणी फोटो काढलाच तर तो ब्लर्ड येइल. ‘जीवावर बेतल होत राव, पण फोटो अगेंस्ट लाईट आल्यामुळे बचावलो’ असले डायलॉग सर्रास ऐकू येतील. जंगलात कॅमेरे वापरून कोणी ईल्लीगल शिकार करत असेल तरी त्याला ज्याला मारायच आहे त्या प्राण्याचा फोटो व्यवस्थीत ब्रीदींग स्पेस वगैरे देवून काढावा लागेल. (ईन द रेट्रोस्पेक्ट, या ठीकाणी बंदूकच सोयीची पडेल). कॉफी आणि झोप न आणणार्या गोळ्यांचा खप प्रचंड वाढेल.\nहे अस खरच झाल तर फोटोग्राफी ही कला आहे का नाही या वादावर मात्र नक्कीच पडदा पडेल. झोपलेल्याचा फोटो काढलेला मेला तर फोटो पर्फेक्ट होता, नाहीतर नाही\n��ण बर झाल अस काही होत नाही. शेवटी फोटो म्हणजे तरी काय असत सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न सतत पुढे पळणार्या काळाला स्थिरावण्याचा आपलाच केविलवाणा प्रयत्न एकदाही मागे वळून न पाहता पुढे पुढेच जात राहण तस क्रूरच, नाही का\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nचांगली व्यक्ति कशी ओळखावी\nव्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात). चेहर्‍याचे सौन्दर्य, वेशभूषा, शरीराची प्रमाण बद्धता, सौन्दर्य प्रसाधंनांचा वापर यावरून व्यक्तीच्या चांगले वाईट पणाची कल्पना केली जाते. बहुतांशी ती चुकीची निघते हा भाग वेगळा पण…\nव्यक्तीगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर एकाच व्यक्ति प्रसंगानुरूप चांगली वाईट असू किंवा ठरू शकते. आपला पैसा, शिक्षण, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचा वापर योग्य वेळी, योग्य काली, योग्य स्थळी करणारी व्यक्ति सर्व साधारणपणे चांगली या सदरात मोडते.\nअचूक निर्णायशक्ती आणि पारख याबाबतीत जी व्यक्ति पारंगत असेल ती चांगली व्यक्ति म्हणवून घेण्यास पात्र आहे कारण गरजवंत कोण हे ठरवता येत नसेल तर हा चांगुलपणा बहुदा वाया जाण्याची पर्यायाने काहींच्या नजरेत हा चांगुलपणा व्यक्तीच्या चांगुलपणाशी निगडीत राहत नाही.\nआपली चूक प्रांजळपणे काबुल करून माफी मागण्याची आणि दुसर्‍याच्या चुकीबद्दल त्याला माफ करण्याची ज्याची तयारी आहे ती व्यक्ति विविध प्रसंगी चांगली म्हणूनच ओळखली जाते. क्षमा करण्यासाठी आणि मागण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर भावनिक आणि/किंवा व्यावहारिक नुकसान होते त्याबद्दल खंत न बाळगण्याची खबरदारी घ्यायला लागत असल्याने हा निकष जरा जास्ती महत्वाचा आहे.\nवक्तशीरपणा, काटेकोरपणा, आत्मस्तुति, पोकळ डामडौल किंवा सामर्थ्याचे प्रदर्शन न करण्याने व्यक्तीची गणना चांगल्या व्यक्तींमध्ये होते. त्यांच्या बद्दल एक किमान विश्वासाची भावना कायम राहते आणि त्याविरुद्ध मत प्रदर्शन करणार्‍यांना परस्पर त्या व्यक्तीबद्दल खात्री दिली जात असेल तर ती व्यक्ति चांगलीच असली पाहिजे.\nजबाबदार पालक, पाती/पत्नी किंवा कौटुंबिक घटक म्हणून आपली जबाबद��री सदैव ध्यानात ठेवणारी, आपला धार्मिक किंवा पारंपरिक आचार विचार आपल्या पुरता मर्यादित ठेवणारी, बिकट प्रसंगात तारतम्याने वागणारी, सामाजिक भान किंवा जबाबदारीच्या प्रसंगी पळ न काढणारी, आधुनिकतेच्या नावाखाली बेबंद वागण्याला नकार देणारी, पण नव्या बदलांना स्वीकारण्याची मानसिकता जपणारी, जुनं तेच सोनं हा अट्टाहास न धरता काळाची पाऊले ओळखुन वाटचाल करण्यात कमीपणा किंवा पराभव न मानणारी व्यक्ति चांगली म्हणायला हरकत नाही.\nसरकारी कर, सरकारी सेवांचा मोबदला, देण्याबद्दल जागरूक आणि आभारी असणारी, हक्काइतकीच कर्तव्यांच्या बाबतीत आग्रही असणारी, कायद्याचे नितिंनियमांचे कसोशीने पालन करणारी आणि ते पाळल्यामुळे आपल्यात काहीतरी वैगुण्य आहे किंवा मोडण्यामुळे आपण कोणीतरी विशेष गुणवत्ता धारक आहोत असे न मानणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nआपला स्वभाव, मत, कृती, उपस्थिती, गैरहाजेरी यांपैकी कशाचाही उपद्रव समाजाला होणार नाही याची जाणीव किंवा तारतम्य चांगल्या व्यक्तीकडे असले पाहिजे. अगदी तुमचा वेष, कायिक आणि वाचिक प्रतिक्रिया प्रसंगानुरूप योग्य नसल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या प्रतिमेला धक्का पोचू शकतो.\nआपण किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तिचा अपमान किंवा उपमर्द, शारीरिक इजा, आर्थिक फसवणूक या बाबतीत संयमित शब्दात आणि संयमित, कायदेशीर प्रकारे प्रतिवाद करण्यास कुचराई न करणारी व्यक्ति, अकल्पित किंवा आणीबाणीच्या प्रसंगी समोरच्या व्यक्तिचा स्वतः वरचा ताबा तुटत असला तरी त्याचा भावनोद्रेक समजून घेऊन शांत करणारी व्यक्ति, मत बनवण्या पूर्वी सगळ्या शक्यता विचारात घेण्याची तयारी असलेली व्यक्ति बहुतांशी लोकांच्या मतांनी चांगली म्हणावी लागेल.\nव्यक्तीगत, कौटुंबिक, आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर आपल्या करतव्यांप्रती दक्ष असणारी, अपुर्‍या ज्ञानाने किंवा माहितीवर आधारित संभ्रम किंवा निराधार भीती न पसरवणारी व्यक्ति, आपल्या अपयशाची किंवा परिस्थितीची योग्य कारण मीमांसा करून त्यावरून बोध घेताना इतरांच्या यशाबद्दल, उत्कर्षाबद्दल कडवट प्रतिक्रिया किंवा निंदा न करता उलट आपल्याशी संबंधित नसलेल्यांच्या यशाबद्दलही योग्य ते श्रेय त्याला देवून आनंदी होणारी व्यक्ति चांगली म्हणावयास हरकत नाही.\nउक्ति आणि कृतीत अंतर न ठेवणारी किंवा कमीत कमी अंतर ठेवणारी आणि सामर्थ्याचा अनुचित वापर न करणारी व्यक्ति चांगली व्यक्ति म्हणून घ्यायला पात्र आहे.\nचांगल्या व्यक्तीचे निकष किंवा लक्षणं खरं म्हणजे आणखी खूप सांगता येतील पण एखाद्या समाजोपयोगी कामात व्यक्तिशः पदरमोड करून सुरुवात करणारी आणि ठराविक टप्प्या पर्यन्त त्याला मूर्त रूप देऊन योग्य वेळेला त्यातून स्वतःला वेगळे करून घेण्याची आणि ते कार्य संस्थात्मक अगर वैयक्तिक पातळीवर सुद्धा इतरांच्या हातात (योग्य असतीलच असं नाही ) सोपवून त्या कार्याच्या यशापयशाचा स्वकेंद्रित डांगोरा न पिटणारी, कार्य विपुलतेमुळे निर्माण झालेले परस्पर संबंध किंवा विविध क्षेत्रातल्या, सत्तेतल्या, प्रभावशाली लोकांशी असलेल्या प्रासंगिक किंवा वैयक्तिक संबंधांबद्दल ज्यांना फार काही विशेष किंवा अप्रूप वाटत नाही पण या व्यक्तींना अशा कामासाठी चालना द्यायला लावण्याची ज्यांची ताकद आहे अशा व्यक्ति चांगल्या म्हणता येतील.\nएका विशिष्ट क्षणी अनेक लोकांची मनःस्थिती एका विशिष्ट अशा नीतीमत्तेच्या आणि जबाबदारीच्या पातळीवर सामूहिक रित्या गेली असेल तर संख्यात्मक दृष्ट्या तेव्हाढ्या सगळ्या व्यक्तींची गणना तेव्हड्या क्षणांपूरती चांगल्या लोकात करावी लागेल किंवा कोणत्याही बिकट, आणीबाणीच्या प्रसंगी विशिष्ट अशा व्यक्तीची किंवा समूहाची गरज अधोरेखित होणे ही गुणात्मक दृष्ट्या चांगल्या व्यक्तीची व्याख्या आहे. अशा प्रसंगी त्या व्यक्तीची शारीरिक, आर्थिक ताकद दखलपात्र नसेल पण त्यांचं मनोबल अशा प्रसंगात कधीही डळमळीत होत नाही याचा अनुभव ज्यांच्या बाबतीत इतरांना आलेला असेल त्यांच्या दृष्टीने अशी व्यक्ति किंवा व्यक्ति समूह चांगल्या व्यक्ति म्हणून सर्वमान्य होतात.\nआपल्या वक्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा, शिक्षणाचा, संपत्तीचा प्रभाव खूप मोठ्या समाज मनावर टाकणार्‍या व्यक्ति जेंव्हा ही ताकद समजाच्या अत्यावश्यक पण जबाबदारी कोणाची ह्या सनातन प्रश्नावर अडून बसलेल्या सेवेसाठी, बिन तक्रार उपयोगात आणतात किंबहुना ही ताकद अशा तर्‍हेने उपयोगात आणणे हे आपले प्रधान कर्तव्य मानते ती व्यक्ति चांगली म्हणावयास काहीही प्रत्यवाय नाही. कारण त्यांचे अनुयायी विभिन्न पंथांचे, मतांचे आणि गुणवगुणांचे प्रतिंनिधि असतात पण त्यांना एकाच एक प्रेरणेने कार्य ��्रवण करणे हे निश्चितच चांगल्या व्यक्तीचे लक्षण आहे. आणि त्या व्यक्तीकडे पर्यायी म्हणिण नव्हे तर अधिकारी म्हणून पहिले जाते.\nप्रसंगोपात यांपैकी एखादा किंवा जास्तीत जास्त निकष पळणारी कोणतीही व्यक्ति त्या त्या काळापुरती चांगली व्यक्ति ठरू शकते. चांगली व्यक्ति म्हणून न ओळखली जाणारी व्यक्ति एखाद्या विशिष्ट क्षणी अशी एखादी कृती करते की त्यामुळे समजाच्या बर्‍याच मोठ्या भागाला बर्याच काळापर्यंत दिलासा मिळतो. ही उत्स्फूर्तता अनाकलनीय आणि क्षणिक असली तरी तिचा आविष्कार त्या व्यक्तीच्या तेव्हढ्या काळा पुरत्या चांगुलपणाचा पुरावा असतो.\nथोडक्यात चांगली व्यक्ति ही कल्पना आणि वस्तुस्थिती दोन्ही सापेक्ष असली तरी वरील निकषांमध्ये स्वतः ला जास्तीत जास्त काळ आणि जास्तीत जास्त वेळा बांधून ठेवू शकणारी व्यक्ति ही चांगली अशी सामान्य व्याख्या करूया.\nअर्थात या सगळ्या निकषांपैकी प्रसंगोपात आवश्यक ते निकष किंवा यातले जास्तीत जास्त निकष पाळू शकणारी व्यक्ति तरी व्यवहारात पाहायला मिळेल अशी अशा करूया.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाझी भाजीवाली – सखी, शिक्षिका\nरोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस.\nमाझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली. भाजी घेता घेता ती मन मोकळे करणार आणि मी तिचे म्हणणे ऐकून घेणार.\nअतिशय प्रसन्न, हसतमुख अशी ती माझी भाजीवाली, माझ्याशी मनमोकळा संवाद साधणारी एक प्रकारे सखीच नाही का माझी\nआजचा संवाद मात्र मला थक्क करून गेला.\nमी : काय ग ताई, आज तुला उशीर झाला का भाजी संपली नाही तुझी.\nती : हो ना आज ट्रेन लेट होती.\nमी : कुठून येतेस तू\nती : ‘सफाळे’ माहित आहे का तिथून आत माझे गाव आहे. ‘दातिवरे खार्डी’ ह्या नावाचे. स्टेशन पासून वाहनाने साधारण तासभर आत असेल. टमटम (मोठी रीक्षा) केली तर २५ रु रोजचे. आणि ती करावीच लागते. रिक्षातून उतरल्यावर पंधरा-वीस मिनीटे चालावे लागते.\nमी : आणि आमच्या इथे येताना पण तुला रिक्षा करावी लागत असेल ना त्याचे ३० रु. शिवाय ट्रेनचे भाडे. म्हणजे रोज तुझे दीडशे रुपये प्रवासात जात असणार. (हा माझा आगाऊपणा). किती वाजता निघतेस ग घरातून\nती : मी सकाळी दोन वाजता उठते.\n अगं मध्यरात्री म्हण गं. सगळे गाढ झोपेत असतात तेव्हा तू उठून करतेस काय\nती : सकाळी उठून मुलांसाठी डबा भरायचा, आंघोळ, कपडे-भांडी धुणे, पाणी भरणे ही रोजची कामं करून मी चार वाजता घर सोडते. पाच पर्यंत स्टेशनला पोहोचते. मग फाटक ओलांडून पलीकडे भाजी विकत घ्यायची. आणि ट्रेन पकडून इथे यायचे. वेळेत आले तर सकाळी फिरायला येणारे भाजी घेऊन जातात. भाजी लौकर संपली तर दोन वाजेपर्यंत घरी जाते नाही तर मग तीन चार पण वाजतात.\nमी : झोपतेस किती वाजता\nती : संध्याकाळचे जेवण आणि इतर कामं करून झोपायला साडेदहा अकरा वाजतात.\nमी : धन्य आहे गं तुझी खातेस काय मधल्या वेळेत\nती : येताना घरून चहा, चपाती खाउन निघते आणि मग घरी गेल्यावर जेवते. कधीतरी उशीर झाला तर ट्रेन मध्ये विकायला आलेले पण खाते.\nमी : बाप रे किती कष्टाचा दिवस असतो तुझा आणि तोही गेली कित्येक वर्षे.\nती : ताई, मी पण कधी कधी विचार करते की कसे काय निभावले सगळे मुलं लहान असताना… पण ह्या भाजीमुळे माझी दोन्ही मुलं शिकू शकली.\nमी : मला तुझे खूप कौतुक वाटते आहे आज. इतके कष्ट करूनही रोज सगळ्यांशी हसून बोलतेस. दमत असलीस तरीही दाखवत नाहीस तू कधीही. मला तू कायम हसत असतेस ते खूप आवडतं.\nती : हो, माझ्या शेजारच्या बायका पण मला असंच सांगतात. (हे सांगताना गोड लाजली ती)\nही माझी भाजीवाली खंर तर अशा अनेक कष्टकरी स्त्रियांची प्रतीनिधी आहे. आपल्या सभोवताली ती रोजचा दिवस अमाप कष्टाने साजरा करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख, समाधान शोधून आनंदाने रहात असते. एकार्थी ती शिक्षिका पण आहे.\nकष्टाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र शिकविणारी शिक्षिका\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है\nहर चाँद का दीदार अलग होता है\nकिसी एक कंपनी में जिंदगी\nबरबाद मत करना क्यूं की…\nहर कंपनी का पगार\nअलग होता है.. 😀\nगिरना भी अच्छा है ,\nऔकात का पता चलता है\nबढ़त��� हैं जब हाथ उठाने को…\nअपनों का पता चलता है \nजिन्हें गुस्सा आता है\nवो लोग सच्चे होते हैं |\nमैंने झूठों को अक्सर\nमुस्कुराते हुए देखा है.. 🙂\n“ना गुजरना ईद के दिन किसी मस्जिद के पास से,\nकहीं लोग चाँद समझ कर रोजा ना तोड़ दे,\nहोकर खफा खुदा तुमसे कहीं…\nचाँद जैसे चेहरे बनाना ना छोड़ दे” 🙂\nजाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली\nमी पण तिला हसत हसत म्हणालो\n“पण माझ्यासारखाच का पाहिजे” 😉\nना वो मिलती है, ना मै रूकता हू, पता नही… रास्ता गलत है या मंजिल..\nजिस दिन तुम्हारा सबसे करीबी साथी तुम पर गुस्सा करना छोड दे\nतब समझ लेना चाहिए कि तुम उस इंसान को खो चुके हो \nये तो अच्छा है मेरे दोस्तों के\nहर ख़्वाब पूरे नहीं होते\nवरना हम किन-किन को\nभाभी जी कहकर बुलाते.. 😀\nखवाहिश नही मुझे मशहुर होने की\nआप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है\nअच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे\nक्यों की जीसकी जीतनी जरुरत थी उसने उतना ही पहचाना मुझे\nज़िन्दगी का फ़लसफ़ा भी कितना अजीब है,\nशामें कटती नहीं, और साल गुज़रते चले जा रहे हैं….\nएक अजीब सी दौड़ है ये ज़िन्दगी,\nजीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं,\nऔर हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं……\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nचौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही त्यांनी भरवलं. या अकल्पित घटनेची खबरबात देवाधिराजांपर्यंत पोहोचताच सारा दरबार अवाक् होऊन एकसुरात उद्गारला, ‘..चर्चा तर होणारच\nपृथ्वीतलावरून कसला तरी ‘खाटऽऽ खूटऽऽ’ आवाज येऊ लागला म्हणून देवाधिराज इंद्रदेवांनी तत्काळ नारदमुनींना पाचारण केलं. मात्र, एखादी घटना घडून गेल्यानंतर जेवढय़ा वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, त्याहीपेक्षा जास्त कालावधी नारदमुनींना दरबारात प्रकट होण्यासाठी लागला.\n मी जर भू-तलावर सत्तेत असतो, तर सीबीआय अधिकारीसुद्धा तुमच्यापेक्षा लवकर माझ्या दिमतीला हजर झाले असते नां’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटे�� खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ कपाळावरच्या आठय़ा दिसू न देण्याचा प्रयत्न करत देवाधिराज बोलले. त्यांच्या चेहर्यातवरचे हावभाव पाहून नारदमुनींना क्षणभर ‘उद्धव’ची आठवण झाली. ‘राज’चं नाव निघालं, की ते- सुद्धा असाच चेहरा करतात म्हणे.‘वाटेत खूप अडथळे लागले महाराज. म्हणून उशीर झाला’ वातावरणातला तणाव दूर करण्याच्या हेतूनं हातातली वीणा हळुवारपणे वाजवत नारदमुनी उत्तरले.\n‘पण कसले अडथळे मुनी रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का रस्त्यातले खड्डे अजून दुरुस्त झाले नाहीत का\n‘छे छे महाराज. काल-परवाच्या अवकाळी पावसामुळं प्रशासनाला पुन्हा एकदा निमित्त मिळालं बघा. रस्ते दुरुस्तीचं काम पुढं ढकलण्याचं.’\n‘मग चौका-चौकांत ‘काम चालू, रस्ता बंद’च्या पाट्या टांगून ठेवल्या गेल्या आहेत, त्याचं काय\n‘मी त्यात थोडीशी दुरुस्ती करून आलोय देवाधिराज. ‘काम बंद अन् रस्ताही बंद’ असं रंगवून आलोय पाटीवर.’ नारदमुनींच्या बुद्धिचातुर्यावर देवाधिराज पुरते खूश झाले.\n‘असो. असो. पण, मला सांगा.. हा ‘खाटऽऽ खूट’ आवाज कसला येतोय भू-तलावरून मुनी’ देवांनी मूळ विषयाला हात घातला.\n‘तो आवाज म्हणता होय तो चौका-चौकांतल्या ‘भाऊ’च्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या मंडपांचा आवाज आहे महाराज.’ मुनी बोलले.\n आता कोणता उत्सव आला परत’ गेल्या दोन महिन्यांत झालेली रस्त्यांची चाळण डोळ्यांसमोर तरळताच देवाधिराज पुरते दचकले.\n‘उत्सव नव्हे.. अखिल भारतीय एफडीबी साहित्य संमेलनाची जोरात तयारी चाललीय ना महाराज.’ मुनींनी अधिक माहिती पुरवली.\n‘मला बुडित बँकांमधला एफ्डी माहीत होता. बुडणार्याा शेतकर्यां चा एफडीआयही पाठ झाला होता.. पण हा एफडीबी काय प्रकार आहे बुवा’ मोबाईलमध्ये जणू एखादं नवीन अँप्लिकेशन सापडावं, त्या उत्सुकतेनं देवाधिराजांनी विचारलं.\n‘एफडीबी म्हणजे फ्लेक्स डिजिटल बोर्ड \n आता फ्लेक्सचा अन् साहित्याचा काय संबंध’ देवाधिराजांना एकावर एक आश्चार्याचे धक्के बसत होते.\n‘होय महाराज. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. परंतु आपण तरी काय करणार विषय गंभीर; पण भाऊ खंबीर विषय गंभीर; पण भाऊ खंबीर’ अत्यंत निर्विकारपणे मुनी उत्तरताच दरबारात भलताच आ वासला गेला.\n‘आता हा भाऊ कोण.. अन् तो का खंबीर आहे.. अन् तो का खंबीर आहे’ देवाधिराज अधिकच अस्वस्थ.\n‘कारण महाराज.. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे’ मुनींचा पुढचा डायलॉग ऐकताच दरवाजात पुन्हा चुळबूळ वाढली.\n‘अरे पण .. या भाऊला कुणी विचारलं नाही का तो असा का वागतोय तो असा का वागतोय’ आता कुबेर पुढं सरसावले.\n‘देवा..आता भाऊला कोण विचारणार कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा कारण त्याचा म्हणे कुणीच नाद नाय करायचा’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती ’ डोळे मिटलेल्या नारदमुनींची धीरगंभीर आवाजातली भन्नाट डायलॉगबाजी काही संपायला तयारच नव्हती. आता मात्र दरबारातल्या कुबेरांची सहनशीलता संपू लागली होती त्यांच्या डोळ्यांत संताप एकवटू लागला होता. पण, हाय.. मुनींची ‘कॅसेट’ तशीच सुरूच राहिली.\n’ मुनींचं हे पुढचं वाक्य ऐकल्यानंतर मात्र देवाधिराज सतर्क बनले. मुनींच्या वाणीतून आत्तापर्यंत बाहेर पडलेल्या या सार्या वाक्यांमागं काहीतरी वेगळा इतिहास लपल्याची त्यांना जाणीव झाली. भू-तलावर काहीतरी अकल्पित घडत असल्याची त्यांना अनुभूतीही आली.\n..म्हणून त्यांनी ‘भाऊ अन् वाघ’ या जगावेगळ्या भाषेतच पुढचा संवाद साधण्यावर भर दिला. ‘पण काय हो मुनी.. वाघानं मैदान मारल्यावर आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया काय’ देवाधिराजांनी विचारताच मुनींनी तत्काळ जाहीर केलं, ‘एकच फाईट.. वातावरण टाईट.’\n‘एक से एक भन्नाट डायलॉगबाजी’ ऐकून इतर देवांनाही आता मुनींच्या संवादात अधिक रस वाटू लागला. एकाने गंभीरपणे पुढचा प्रश्न विचारला, ‘मग भेदरलेले बघे घाबरून पळाले असतील की \n‘होय तर .. एक घाव शंभर तुकडे. अर्धे इकडे अर्धे तिकडे’\n परंतु याचा महिला वर्गाला काही त्रास’ इतका वेळ पाठीमागं कुठंतरी उभारलेल्या अप्सरेनं पुढं सरसावून विचारलं. कदाचित ‘महिला हक्क अन् अधिकार’ याची जाणीव तिलाही झाली असावी.\n‘छे छे. मुलींचा दावा आहे.. भाऊ छावा आहे.’ मुनींचे चौकार-षटकार सुरूच होते. हळूहळू सावरत चाललेला दरबार पुन:-पुन्हा बुचकळ्यात पडत होता.\n पाच मिनिटांपूर्वी तर तुमचा भाऊ वाघ होता. मग आता लगेच ‘छावा’ कसा काय झाला’ कुबेरांना आतून संताप-संताप होत होता.\n‘त्यात काय विशेष, आली लहर केला कहर’ मुनींच्या या संवादफेकीनंतर मात्र अनेकांचा संयम तुटला. सहनशीलतेचा बांध फुटला.\n‘मुनी.. तुमची ही चित्रविचित्र सा��ित्यिक भाषा आमच्या शिरपेचावरून चाललीय. आता तरी सांगा, कोण आहे हा भाऊ..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून..अन् आमच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचं धाडस या भाऊमध्ये आलं तरी कुठून’ देवाधिराजही आता भलतेच गंभीर होत चालले होते.\n‘भाऊंची डेअरिंग कालपण, आजपण अन् उद्यापण. महाराज.. भू-तलावरचे हे आधुनिक भाऊ खूप मोठ्ठे आहेत. जसं प्राचीनकाळी साधुसंतांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपापली परंपरा निर्माण केली होती; तसंच हे भाऊही आजकाल चौका-चौकांत स्वत:ची आगळी-वेगळी संस्कृती निर्माण करू लागलेत. जगावेगळ्या साहित्याची निर्मिती करू लागलेत.’ अखेर नारदमुनींनी मेन पत्ता ओपन करताच सार्यांथच्याच नजरेसमोर गल्लीबोळातले ‘फ्लेक्सबोर्ड’ झळकू लागले. आत्तापर्यंत मुनींनी ऐकविलेल्या प्रत्येक संवादामागचे रहस्यही उलगडत गेले.\n‘पण काय हो मुनी.. या भाऊंचे कार्यकर्ते एफडीबी साहित्यिक संमेलन भरवताहेत म्हणता.. पण याचा खर्च नेमका करतोय कोण’ युगानुयुगे जमाखर्चाच्याच राड्यात अडकलेल्या कुबेरांनी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटणारा अचूक प्रश्न विचारला.\nनारदमुनी गालातल्या गालात हसले. घसा खाकरून मिस्कीलपणे उत्तरले, ‘बोर्डावर जरी शुभेच्छुक म्हणून गल्लीबोळातल्या डझनभर लेकरा-बाळांचे फोटो असले, तरी याचा सारा खर्च वरच्या फोटोतला भाऊच करत असतो.\nखालची नावं केवळ नावालाच असतात. अगदी तस्संच आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज आता या आधुनिक संमेलनाचा खर्चही हेच भाऊ करताहेत महाराज’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच’ हे ऐकताच मात्र अवघा दरबार दिलखुलास हसला. एक सुरात अन् एक दमात बोलला, ‘होऊ दे खर्च.. चर्चा तर होणारच\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/Newspapers)\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5546976451083560555&title='Shopmatic'%20Partnarship%20with%20'Network%20International'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-12-12T01:25:47Z", "digest": "sha1:O2ULXYLT6ZRLPMI7RKY76EGWDWXG2RFB", "length": 7614, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘शॉपमॅटिक’ची ‘नेटवर्क इंटरनॅशनल’सह भागीदारी", "raw_content": "\n‘शॉपमॅटिक’ची ‘नेटवर्क इंटरनॅशनल’सह भागीदारी\nमुंबई : यूएईमधील लघु आणि मध्यम उद्योगांना डिजिटल कार्यपद्धतीसाठी सुसज्ज बनवत तेथील बहरत्या ई-कॉमर्स क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी ‘शॉपमॅटिक’ यूएईमध्ये दाखल झाली आहे. यासाठी ‘शॉपमॅटिक’ने मध्य-पूर्व प्रांत आणि आफ्रिकेतील अग्रणी पेमेंट सोल्युशन्स पुरवठादार कंपनी ‘नेटवर्क इंटरनॅशनल’बरोबर भागीदारी केली आहे.\nनेटवर्क इंटरनॅशनलच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘गो ऑनलाइन’ या ई-कॉमर्स मंचाला ‘शॉपमॅटिक’चे पाठबळ लाभले आहे आणि स्थानिक लघु व मध्यम आकाराचे उद्योग, तसेच स्टार्ट-अप उद्योगांवर लक्ष केंद्रित करत या मंचाचे काम चालणार आहे.\n‘शॉपमॅटिक’चे सीईओ अनुराग अवुला म्हणाले, ‘मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील वाढत्या ई-कॉमर्स बाजारपेठेला डिजिटल व्यापारासाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ‘नेटवर्क इंटरनॅशनल’बरोबर केलेली भागीदारी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या घटनेमुळे सर्वाधिक उत्साहवर्धक हालचालींनी बहरलेल्या ई-कॉमर्स बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेतील आमच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि जगभरातील लघु व मध्यम उद्योजकांना त्याच्या ऑनलाइन व्यापारक्षेत्रातील प्रवासामध्ये पाठिंबा देण्याप्रतीची आमची बांधिलकी अधिकच दृढ झाली आहे.’\nTags: मुंबईशॉपमॅटिकनेटवर्क इंटरनॅशनलअनुराग अवुलाShopmaticNetwork InternationalMumbaiAnurag Awulaप्रेस रिलीज\nलघु आणि मध्यम व्यावसायिकांसाठी ‘शॉपमॅटिक वर्ल्ड’ शॉपमॅटिकतर्फे उद्योजकता उपक्रम ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\n‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2018-12-12T00:11:27Z", "digest": "sha1:JKMF7VTX7RBC33W53KCXC5QO45CQVV3E", "length": 11805, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "..अन् भाजप इच्छुकांचा सुटकेचा नि:श्वास! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\n‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ\nपुन्हा-26/11 मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच\nपुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार ‘लक्ष्या’\nराधिका आपटेवर स्टॅना कॅटिक फिदा\n“ब्रेक्‍झिट’ चा निर्णय रद्द करणे ब्रिटनला शक्‍य : युरोपियन कोर्टाने दिला निर्वाळा\nHome breaking-news ..अन् भाजप इच्छुकांचा सुटकेचा नि:श्वास\n..अन् भाजप इच्छुकांचा सुटकेचा नि:श्वास\nशहा-शिरोळे यांच्या न झालेल्या भेटीची शहरात चर्चा\nपुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेणार या ‘चर्चे’ने पक्षातील इच्छुकांची ‘धाकधूक’ रविवारी भलतीच वाढवली. मात्र ऐनवेळी ठरलेली भेट होऊ न शकल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण अमित शहा नक्की शिरोळे यांच्या पक्ष कार्यालयाला भेट देणार होते की, या परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांशी संवाद साधणार होते, याबाबत पक्ष वर्तुळात जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अमित शहा यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची रविवारी रात्री सदिच्छा भेट घेतली.\nअमित शहा यांचे पुणे दौऱ्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे समाजमाध्यमे हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि गणेश कला क्रीडा रंगमंच येथे चाणक्य नीती या विषयावरील व्याख्यान असे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. या अधिकृत कार्यक्रमांसाठी शहा यांचे रविवारी सकाळी पुण्यात आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.\nबालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमापूर्वी खासदार शिरोळे यांच्��ा कार्यालयाशेजारी असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये अमित शहा काही मोजक्या निमंत्रितांशी संवाद साधणार होते. या हॉटेल शेजारीच शिरोळे यांचे संपर्क कार्यालय असल्यामुळे शहा यांनी कार्यालयाला भेट द्यावी, अशी विनंती शिरोळे यांनी केली आणि शहा यांनी ती मान्य केल्याची चर्चा शहर भाजपच्या वर्तुळात सुरू झाली. या परिसरात शहा येणार म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे शहा-शिरोळे भेटीच्या चर्चेला आणखी जोर मिळाला. मात्र, काहीतरी चक्रे फिरली आणि शहा या भागात फिरकलेच नाहीत.\nदरम्यान, अमित शहा यांनी पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी त्यांच्या समवेत होते.\nसुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमावर भाजप आमदार, नगरसेवकांचा बहिष्कार\nस्विमिंग पूलमध्ये बुडून जिम प्रशिक्षकाचा मृत्यू\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nप्रक्षोभक भाषणाप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल\nभाजपाच्या पराभवाचं माध्यम राष्ट्रवादी ठरला पाहिजे – अजित पवार\nपिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो धावणार; स्थायी समितीची १ हजार कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी\nजनतेने ‘हुकूमशाहीला’ दिला गर्भित इशारा – सचिन साठे\nचित्रपट माउली निमित्त सैयामी खेर ची पहिली जेजुरी आणि पंढरीची वारी\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स��पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95/", "date_download": "2018-12-12T00:55:00Z", "digest": "sha1:3XGC4MVFC3ILUDENGGJPE4A23E32X7SB", "length": 10701, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प ; नगरकर त्रस्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प ; नगरकर त्रस्त\nसर्वच अधिकारी निवडणुकीच्या कामात : नगरकर त्रस्त\nनगर: महापालिका निवडणुकीत सहायक निवडणूक अधिकारीपदावर महापालिकेचे बहुतांशी अधिकाऱ्यांची नियुक्‍त करण्यात आल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी बहुतांशी महसूल अधिकारीची नियुक्‍ती केली जात असे. परंतू यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांऐवजी महापालिकेतील बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना या विभागाच्या अभियंत्यांची नियुक्‍ती सहायक निवडणूक अधिकारी म्हणून केली आहे. त्याचा परिणाम महापालिकेचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.\nमहापालिकेत अधिकारीच निवडणुकीच्या कामात गुंतल्याने अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावले आहे. ज्यांची महापालिका निवडणुकीसाठी नियुक्‍ती झाली नाही. तेही निवडणूक कामांचे कारण सांगून कामकाज करण्याचे टाळत आहे. निवडणुकीमुळे आता नागरिकांचे महापालिकेत काही कामे नाही असे नाही तर अनेक प्रश्‍न घेवून नागरिक दररोज महापालिकेत येत आहे. परंतू अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा व नगररचना विभागातील अभियंत्यांची निवडणुकीसाठी नियुक्‍ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी प्रामुख्याने महसूल अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होते. पण यावेळी आयुक्‍तांनी बहुतांशी महापालिकेची यंत्रणात यात गुंतविल्याने दररोजच्या कामकाजावर त्यांचा परिणाम झाला आहे. शहर अभियंतांना देखील यावेळी निव���णुकीत सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्‍ती केले आहे.\nया निवडणुकीत तब्बल 9 अभियंत्यांवर सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी या कामात गुंतले आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही समस्या निर्माण झाली तर नागरिकांना आता निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-१)\nNext articleकमल हसन ‘या’ चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रातून घेणार निवृत्ती\nगाडी पलटी होऊन युवक ठार\nरामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध\nलोकप्रतिनिधीकडून भुलभुलैयाचे काम – शंकरराव गडाख\n…तर मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या बाटल्या भेट म्हणून पाठवू\n‘समाजसेवेची शिकवण शरद पवार यांची’\nमाणसाशी माणसासारखे नाते जपावे : डॉ. सहस्रबुद्धे\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nभाजपला जमिनीवर आणणारा निकाल (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sindhudurga/rescue-efforts-will-be-done-sawantwadi-reshma-sawant/", "date_download": "2018-12-12T02:03:35Z", "digest": "sha1:XGI2FLPB5LUW6W7XXHCNWZS3NBFNDRNP", "length": 31333, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rescue Efforts Will Be Done In Sawantwadi: Reshma Sawant | सावंतवाडीत विकासकामांसाठी सहकार्य करणार : रेश्मा सावंत | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १२ डिसेंबर २०१८\nपालघरचे भाजपा खासदार राजेंद्र गावित यांना मारहाण\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nमुक्ता बर्वेला 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’जाहीर\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nमुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती सम���तीचा इशारा\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nम्हाडाच्या एका घरासाठी ११८ अर्ज\nनिक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो\nपाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स\nप्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत \nकॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात\nबॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nतेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव उद्या घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेलंगणा राष्ट्र समितीनं जिंकल्या 88 जागा\nमध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; कमलनाथ यांचा दावा\nनिवडणूक आयोगाकडून विजयी जागांचं चित्र स्पष्ट झाल्यावरच राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मिळणार\nतीन राज्यांतील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन - नरेंद्र मोदी\nजनमताचा स्वीकार, हार-जीत जीवनाचा भाग; भाजपा कार्यकर्त्यांचे आभार, आजच्या निकालांतून आम्ही शिकू - नरेंद्र मोदी.\nराजस्थानमधील पराभवानंतर वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला\nशक्तीकांता दास रिझर्व्ह बँकेचा नवे गव्हर्नर\nयवतमाळ : घाटंजीच्या नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक. पोलिसात तक्रार दाखल. पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावून कर्मचारी पसार.\nजयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, बुधवारी काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार\nगो इंडिगोच्या जयपूर-कोलकाता विमानाच्या केबिनमधून धूर; कोलकातामध्ये आपत्कालीन लँडिंग\nनवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात\nजम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी शहीद. शोपियानं जिल्ह्यातील घटना.\nकोल्हापूर : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा कळंबा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAll post in लाइव न्यूज़\nसावंतवाडीत विकासकामांसाठी सहकार्य करणार : रेश्मा सावंत\nठळक मुद्देजिल्हा परिषद आढावा बैठक; सरपंच, ग्रामसेवकांनी समन्वय साधावाविविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक\nसावंतवाडी : गावात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. मात्र, सरपंच व ग्रामसेवकांनी समन्वय साधून कामाबाबत पाठपुरावा केल्यास गावचा विकास शक्य आहे. त्यासाठी प���रत्येकाला आपले सहकार्य राहणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी येथे मंगळवारी सांगितले.\nयेथील तालुका स्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे व योजनांची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सभापती रवींद्र मडगावकर, उपकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, उपसभापती निकिता सावंत, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, रोहिणी गावडे, श्वेता कोरगावकर, पंचायत समितीसदस्य पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, रूपेश राऊळ, मेघश्याम काजरेकर, आदी उपस्थित होते.यावेळी विविध विकासकामांबाबत उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. यामध्ये पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.\nसार्वजनिक बांधकाम विभागाबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये अनेक गावांत असलेली राजकीय दुफळीही दिसून आली, तर ज्या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या नाहीत, त्या ग्रामपंचायतींनी तत्काळ त्यांची पूर्तता करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा यावेळी शेखर सिंह यांनी दिला.बांदा-नेतर्डे-गाळेल या मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेला रस्ता एका महिन्यातच वाहून गेला. याबाबत उपसरपंच प्रशांत कांबळी यांनी लक्ष वेधले असता चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. विलवडे येथे नळपाणी योजनेसाठी खोदण्यात आलेल्या विहिरीत भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पाणीपुरवठा सचिव संतोष दळवी यांनी केला. विहिरीची पूर्ण खोदकाम न करता ठेकेदाराला बिल अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्याचौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवालही आला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nमळगाव येथील पथदीपांबाबत पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी लक्ष वेधले. या कामाचा प्रस्ताव पाठवीत नसल्याबाबत लक्ष वेधले असता तसा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याबाबत शेखर सिंह यांनी ग्रामसेवकांना सूचना दिल्या. एकंदरीत विविध कामांत राजकीय दुफळी दिसून आली. मात्र, ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वय साधून काम करा, आपले सर्वांना सहकार्य\nराहील, असे रेश्मा सावंत यांनी स्पष्ट केले.\nविंधन विहीर खोदण्याच्या सूचना\nवेर्ले येथे सहा वाड्यांना उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा होतो. त्या ठिकाणी राष्ट्रीय पेयजलमधून पाण्याची सोय करण्यात यावी, नळयोजनेच्या विहिरीलगत असलेल्या नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.\nयावर जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी तात्पुरती पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तेथे विंधन विहीर खोदण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद\nसिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी\nकन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने\nकन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट\nपटोले-तुपकर यांच्यात बंदद्वार चर्चा\nअखेर ८४ खेडी योजना हस्तांतरणाचा प्रस्ताव फेटाळला\nसिंधुदुर्ग : तीन राज्यातील विजयानंतर जल्लोष, काँग्रेसमध्ये उत्साह\nरत्नागिरी : मासरंग धनगरवाडीचे होणार पुनर्वसन\nसिंधुुदुर्ग : पालकमंत्र्यांच्या बेपर्वाईमुळे वाळू लिलाव रखडले : राजन दाभोलकर\nसिंधुदुर्ग : हेल्मेट नसणा-या दुचाकीस्वाराचे होणार दोन तासाचे समुपदेशन\nसिंधुदुर्ग : चुकीच्या सर्वेक्षणाचा वाळू व्यावसायिकांनी फटका : संतोष गांवकर\nसिंधुदुर्ग : चवीने खाणार त्याला संज्याभाय देणार, गरम भजी, वडापाव मिळण्याचे ठिकाण\nविधानसभा निवडणूक 2018 निकालधुळे महानगरपालिका निवडणूकअहमदनगर महानगरपालिका निवडणूकईशा अंबानीकॉफी विथ करण 6अनुष्का शर्मादीपिका पादुकोणभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकपिल शर्मा आणि गिन्नी चतरथहॉकी विश्वचषक स्पर्धा\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nAssembly Election Results 2018: भाजपाची हार अन् सोशल मीडियात जोक्सची बहार\nलेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज\nजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी\nAssembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी\nकन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ\nHappy Anniversary Virushka : पाहा,सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो\nहिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळ���ल तुमचं रूप\nविराट-अनुष्का साजरा करत आहेत लग्नाचा पहिला वाढदिवस\nAssembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं\nजम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद\nमहाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यालयांत कार्यकर्त्यांचा जल्लोष\nअंगणवाडी राज्य कर्मचारी कृती समितीचा आझाद मैदानात मोर्चा\nतीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nAhmednagar Municipal Election : त्रिशंकू अहमदनगरमध्ये कोण आणि कशी स्थापन करेल सत्ता\nकोल्हापूरमध्ये धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वादन\nअकोला शहर धुक्याच्या कवेत\nकोल्हापूर महापौर निवड : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पोलिसांबरोबर वादावादी\nटिटवाळा-आंबिवली दरम्यान नागरिकांचा रेल रोको\nपुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक\nक्रिस्टल डिसुझा करणार 'ह्या' मालिकेत एन्ट्री\nआजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2018\nआयसीसी कसोटी क्रमवारी: अव्वल स्थानासाठी कोहली, विलियम्सन यांच्यात चढाओढ\nIND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग\nदारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत\nलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी धोक्याची घंटा\nमोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी\nपाच राज्यांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चैतन्य\nकाँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा जनतेकडून पराभव\nराज्यातील अंगणवाड्या ८, ९ जानेवारीला राहणार बंद; अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा\n१८ हजार पदवीधर अंशकालीन उमेदवार आता कंत्राटी कर्मचारी; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/positive-feedback-private-tutores-sundays-latur-129640", "date_download": "2018-12-12T01:16:06Z", "digest": "sha1:LI4KXZ2BF3TLMC7Y7LJNIBQKVR5ODJIA", "length": 17304, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Positive feedback of private tutores to Sundays off in Latur लातूरातील खासगी शिकवणी चालकांचा रविवारच्या सुट्टीला सकारात्मक प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nलातूरातील खासगी शिकवणी चालकांचा रविवारच्या सुट्टीला सकारात्मक प्रतिसाद\nमंगळवार, 10 जुलै 2018\nजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 9) घेतलेल्या बैठकी खासगी शिकवणी चालकांनी श्रीकांत यांच्या सर्वांना सुट्टी रविवार या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.\nलातूर - सर्वांन�� सुट्टी रविवार, रविवार माझ्या आवडीचा, हे रविवारच्या सुट्टीबाबत असलेले बोल लातूर पॅटर्नच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी खरे ठरणार आहेत. येत्या रविवारपासून (ता. 15) त्यांना रविवारच्या सुट्टीचा आनंद मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. 9) घेतलेल्या बैठकी खासगी शिकवणी चालकांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या सर्वांना सुट्टी रविवार या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे अनेक वर्षानंतर लातूरचे विद्यार्थी पहिल्यांदाच रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणार आहेत.\nगुणवत्ता आणि गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःचे छंद जोपासण्यासाठी थोडीही उसंत मिळत नसल्याची स्थिती आहे. शाळा, शिकवणी आणि अभ्यास या साखळी संपता संपत नसल्याने विद्यार्थी त्रस्त होऊन गेले आहे. पाल्याचा हा दिनक्रम पाळतानाही पालकांची दमछाक होत आहे. गुणांच्या स्पर्धेतून आठवड्यातील सर्व दिवस विद्यार्थ्यांसाठी सारखे झाले असून अभ्यासाशिवाय खेळ, मित्रांसोबत गप्पा आदी विषय त्याच्यासाठी पोरके झाले आहेत. विद्यार्थ्यांची ही परवड लक्षात घेता जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्वांना सुट्टी रविवार ही संकल्पना पुढे आणली आहे.\nया संकल्पनेत विद्यार्थ्यांना रविवारी किमान एक दिवस खरी खुरी सुट्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुरूड (ता. लातूर) येथील खासगी शिकवणी चालकांनी त्यांच्या या संकल्पनेला दाद दिल्यानंतर सोमवारी त्यांनी शहरातील सर्व खासगी शिकवणी चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून या विषयावर त्यांनी चर्चा केली. शिकवणी चालकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना रविवारी सुट्टी देण्याच्या विषयावर त्यांचे मत जाणून घेतले. काहींनी पालक विरोध करतील, असा सूर आळवला. अशा पालकांना माझ्याकडे पाठवून द्या, असा सल्लाही श्रीकांत यांनी दिल्यानंतर शिकवणी चालक रविवारच्या सुट्टीवर राजी झाले. यासोबत रात्री साडेनऊनंतर शिकवणी घेऊ नये, अनाधिकृत बॅनरबाजी बंद करावी, कर वेळेवर भरावेत, स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्थ करावी, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आदी सुचना श्रीकांत यांनी दिल्या. यासोबत शिकवणी चालकांच्या खंडणी मागणाऱ्यांचा बंदोबस्त, उद्योग भवन परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करावी आदी मागण्यांची दखलही श्रीकांत यांनी घेतली. या वेळी महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह शिकवणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nरविवारी सुट्टी न देता विद्यार्थ्यांचे एकप्रकारणे बालपणच हिरावून घेत असल्याची तसेच स्वतःच्या कुटुंबांना वेळ न देता कौटुंबिक हिंसाचारही करत असल्याची जाणीव जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी करून दिली. शिकवणी चालकांची बाजू आणि समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. सर्वांना सुट्टी रविवार ही त्यांची संकल्पना सर्वांना आवडली. यामुळे येत्या रविवारपासून आम्ही त्याची अंमलबजावणी करणार असून रविवारी शिकवणी वर्गाला सुट्टी दिली जाणार आहे. - रविशंकर कोरे, सदस्य, प्रायव्हेट टिचर असोसिएशन, लातूर.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\n99 वे नाट्य संमेलन नागपुरातच\nनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वारी 33 वर्षांनंतर नागपूरच्या दिशेने वळण्यासाठी सज्ज झाली आहे. 99व्या संमेलनासाठी नागपूरच्या यजमानपदाची...\nलातुरात वर्षभरात 169 नागरिकांचा अपघाती मृत्यू\nलातूर : सावधान, पुढे धोका आहे, अशा नियमांचे फलक रस्त्यांवर ठिकठिकाणी असतानाही बेदरकारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातांमुळे वर्षभरात तब्बल169...\nMaratha Reservation : आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियातील एकाला एसटीत नोकरी : रावते\nमुंबई : मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्��े...\nभूकंपाग्रस्तांचे घऱ मालकीचे होणार\nलातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-12T01:17:09Z", "digest": "sha1:IID2BY2S2ZXOEKNXZ2XI3QM3E5JEWH4R", "length": 3893, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "झुंझार वादळाचा अस्त …! | m4marathi", "raw_content": "\nझुंझार वादळाचा अस्त …\nअतिशय प्रतिकूल परिस्थितून आपला राजकीय प्रवास करत ,गृहमंत्री,उप मुख्यमंत्री पासुन देशाच्या ग्रामविकास मंत्री पदापर्यंत जाऊन पोचलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार अपघातात मृत्यू झाला. आणि बघता बघता सबंध महाराष्ट्र पोरका झाला.\nसर्वसामान्य कुटुंबाचा वारसा असलेल्या,आणि आपल्या ताकदीच्या जोरावर राजकीय वैभव उभं करणारा झुंझार नेता,शेतकऱ्यांचा नेता,सर्व सामन्यांचा नेता,एक उत्कृष्ट वक्ता आज आपल्यातुन गेला.\nलोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण झाले,\nभाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे\nरुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.\nभय इथले संपत नाही\nव्यर्थ न जावो बलिदान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.nathshaktipeeth.org/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%83-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-12T00:42:54Z", "digest": "sha1:NGNRJK7T7UQNWLIEIJIFIWM25I333OXP", "length": 7837, "nlines": 82, "source_domain": "www.nathshaktipeeth.org", "title": "जन्मतः येणारे दोष - श्रीनाथशक्तिपीठ, अकोला", "raw_content": "\nसंसार व व्यवहार यांचा अध्यात्माशी असलेला संबंध\nनवनाथांच्या कार्याचा प्रचार व प्रसार\nवेद ही सृष्टीची जननी\nवैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व\nअपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण\nभाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय\nपितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती\nवैश्विक परिषद – या\n​वैदिक उपचार --- ---शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर महाराज मयुरेश्वर पीठ यांची भेट --- ---ब्रह्मेशानंद महाराज तपोभूमी भेट--- ---आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती--- ---मकर संक्रमणाचे हवन २०१६--- ---Narendra Nath@MIT, Pune--- ---अकोल्यातील सभा दि. 26/08/15--- ---उपासनेचे महत्त्व--- ---गुरु, अध्यात्म, व मानवीजीवन--- ---गुरु शिष्य संबंध\nप्रत्येक माणसाच्या जीवनात, त्याच्या जन्मा बरोबरच पिंड दोष येतात. हे पिंड दोष म्हणजेच मागिल जन्माच्या कर्मांचे फलीत. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक अशा प्रकारचे असतात. ह्यांनाच त्रिविध ताप असेही म्हणतात. नाथपंथाच्या सिध्दतेनुसार ते सहजतेने घालविता येतात. जन्मतः कुंडलीतील हरतर्‍हेचे ग्रहदोष, अरिष्ट, तीथी, वार, नक्षत्रदोष वा अन्य प्रकारचे दोष, प्रत्यक्षपणे जीवनात भोगत असलेले हरतर्‍हेचे दोष घालविण्याचे सामर्थ्य ह्या पंथात आहे. शरीरात उत्पन्न झालेले साध्य-असाध्य रोग, पीडा, आदी घालविण्याचे सामर्थ्य या पंथात आहे.\nदैनंदीन जीवनात प्रत्येकजण सुख प्राप्ती साठी सुचतील तसे प्रयत्न करीत असतो. परंतू अखिल ब्रह्माण्डामध्ये अनेकविध स्तरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा अकार्यक्षम होतो, व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी कां पडतो, आणि त्यातून कसा बाहेर येउ शकतो हे न समजल्यामुळे सरते शेवटी त्याला प्रश्न पडतो की मी काय करु, सुख, शांती कशी मिळेल, सुख, शांती कशी मिळेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल आजच्या युगामध्ये असे दिशाहीन झालेले जीवन योग्य दिशेने वाटचाल कशी करू शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल मनातील अस्थिरता, अस्वस्थता व गोंधळ जाऊन मन स्थीर कसे होऊ शकेल या सर्वांचा उलगडा येथे होईल.\nनाथ शक्तिपीठाच्या ह्या कार्याला लोकान्पर्यन्त पोहचवण्या साठी आपणास विनन्ती की आपण फेसबुक,व्टिटर, गुगल प्लस, ईत्यादि ठीकाणी लाईक्स देउन अथवा गुगल रिव्ह्यु लीहुन मदत करावी.\nगुगल रिव्ह्��ु साठी साठी येथे क्लिक करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shivsena-support-raigad-people-63720", "date_download": "2018-12-12T02:01:37Z", "digest": "sha1:THKIENLD3PDBOKWKMZQEVSYN2XCIYV7U", "length": 11036, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shivsena support to raigad people रायगडमधील भूमिपुत्रांना शिवसेनेचा पाठिंबा | eSakal", "raw_content": "\nरायगडमधील भूमिपुत्रांना शिवसेनेचा पाठिंबा\nमंगळवार, 1 ऑगस्ट 2017\nमुंबई - रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडॉरअंतर्गत दिघी प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या गावांच्या जमिनींच्या प्रश्नावर शिवसेनेने आज पाठिंबा दिला. या भागातील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना या भागातील आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी आहे, असे आश्‍वासन शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांना विधान भवनात दिले. आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ मुंबईत आले होते. या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबतही संवाद साधला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायमच असून, या भागातील शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरील शिक्के काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रामदास कदम यांनी आज या कार्यकर्त्यांना दिले.\nसमायोजन झालेल्‍या शिक्षकांवर निवडणुकीचा भार\nमुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nशेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५०...\nभाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा अपघाती मृत्यू\nहिंगोली ः येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भिमराव पतंगे उर्फ आबा (वय ६४) यांचे मंगळवारी (ता.११) पहाटे पाच वाजता पुणे-मुंबई मार्गावर...\n'सदावर्तेंना मारहाण करणाऱ्या वैद्यनाथचा अभिमान'\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती...\nमराठी चित्रपटांची महिनाभरात 60 कोटींची कमाई\nमुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/251?page=6", "date_download": "2018-12-12T01:35:25Z", "digest": "sha1:OK4MKBXQHZ33RJNENG7A5TKHNF2TFHRA", "length": 7867, "nlines": 228, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाहारी : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाकाहारी\nRead more about (कॅन्ड) फणसाची भाजी\nRead more about कांदा-कैरीची चटणी (शिजवलेली)\nधनिया - पुदिना आलू\nRead more about धनिया - पुदिना आलू\nहिरव्या मटाराची मसाल्याची उसळ\nRead more about हिरव्या मटाराची मसाल्याची उसळ\nRead more about थालीपीठ भाजणीची उकळपेंडी\nपालक आणि कोथिंबीर एकत्र भाजी..\nRead more about पालक आणि कोथिंबीर एकत्र भाजी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-12T01:19:48Z", "digest": "sha1:NILPXPCVIXLIFONN3QTVC6P262Q7HTFU", "length": 8631, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेट एअरवेज सेबीच्या राडारवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजेट एअरवेज सेबीच्या राडारवर\nआर्थिक स्थिती खालावली: पहिल्या तिमाहीचा ताळेबंद पुढे ढकलला\nनवी दिल्ली: जेट एअर वेजची आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे या कंपनीच्या शेअरचे भाव 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेले आहेत. कंपनीला तातडीने 8 हजर कोटी रुपयाचे भांडवल लागणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. त्यातच कंपनीने पहिल्या तिमाहिचा ताळेबंद जाहीर करणे पुढे ढकलल्यामुळे आता या कंपनीकडे बाजार नियंत्रक सेबीने लक्ष घातले आहे.\nकंपनीच्या ऑडिटरनी तोळेबंदातील काही बाबीवर शंका व्यक्त केल्याचे बोलले जाते. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळलने 9 ऑगस्ट रोजी ताळेबंद जाहीर करणे पुढे ढकलले असल्याचे शेअर बाजारांना कळविल्या नंतर शेअर बाजार नियंत्रकांनी या प्रकाणात लक्ष घातले असल्याचे वृत आहे. त्याचबरोबर ताळेबंद जाहीर करण्याचा निर्णय पुढे ढकलल्यानंतर शेअरबाजारांनीही कंपनीकडे माहीती मागीतली आहे.\nमुंबई शेअर बाजाराने म्हटले आहे की, कंपन्यांनी जी माहिती देणे अपेक्षित असे ती दिलेली नाही. कंपनीने संचालक मंडळाने ताळेबंद जाहीर करने पुढे ढकलले असल्याचे सांगीतले आहे. मात्र संचालक मंडळाची बैठक कधी आणि कुठे झाली हे सांगितलेले नाही.\nकाल या कंपनीने शेअर बाजाराना फक्‍त एवढेच सांगितले की, काही बाबीचे स्पष्टीकरण न झाल्यामुळे कंपनीच्या ऑडिटरनी ताळेबंद संचालक मंडळाकडे न पाठविण्याची शिफारस केली. ताळेबंदाशीवाय आणखी कोणत्या बाबीवर संचालक मंडळाने चर्चा केली का असेही मुंबई शेअर बाजाराने कंपनीला विचारले आहे. जर चर्चा झाली असेल तर त्याची माहिती का दिली गेली नाही असे शेअर बाजाराचे म्हणणे आहे.\nऑडिट समितीच्या अध्यक्षानी राजीनामा दिला असल्याचे माध्यामात आले आहे. त्यावरही कंपनीकडून प्रतिक्रिया शेअरबाजारांनी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभारतीय युवा संघाचा श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय\nNext articleतब्बल 17 हजार किलो स्फोटके जप्त\nसाद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार\nआयात महागल्याने कार कंपन्यांकडून दरवाढ चालूच\nकंपन्यांकडून इलेक्‍ट्रिक वाहनांना दुय्यम महत्त्व\nसातत्याने अनियमित सेवा ; एअर डेक्‍कनची महाराष्ट्रातील सेवा बंद\nएच1बी व्हिसाचे नियम झाले कडक\nमहाराष्ट्र बॅंकेच्या अधिकारी संघटनेचे नागपूरला अधिवेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49694", "date_download": "2018-12-12T01:15:19Z", "digest": "sha1:WM7JUYEXRLJPVK3MYWA2ZTALWIXNJR6M", "length": 45688, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय? \"अच्छे दिन\" (!/?) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय \"अच्छे दिन\" (\nविषय क्र. १ - मोदी जिंकले, पुढे काय \"अच्छे दिन\" (\n२६ मे २०१४, या ऐतिहासीक दिनी नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे १५ वे प्रधानमंत्री म्हणुन शपथ ग्रहण केली. आता पुढे काय \"अच्छे दिन\" की \"बुरे दिन\" \"अच्छे दिन\" की \"बुरे दिन\" पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. \"अच्छे दिन\" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच \"बुरे दिन\" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना पंतप्रधानपद ग्रहण केल्यापासुन मोदी झटुन कामाला लागले आहेत. \"अच्छे दिन\" चे स्वप्न आता प्रत्यकक्षात कसे उतरावयाचे ह्याचे नियोजनही सुरु झाले असावे, असे संकेत मिळत आहेत. आणि सोबतच \"बुरे दिन\" येतील की काय अशी शंका यावी, अश्या घटनापण घडलेल्या आहेत. काय विचारताय, कोणते आहेत ते संकेत आणि घटना चला तर पाहुयात मग आणि विचार करुयात पुढे काय होवु शकेल ह्याचा.\nसर्वात प्रथम विचार करुयात \"अच्छे दिन\" म्हणजे काय याचा मोदींना मिळालेले बहुमत हे काही भारतास हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी नक्कीच मिळालेले नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत काही लोकांनी याचा उच्चार केला तेंव्हा स्वतः मोदींनी त्यांना गप्प केले होते. त्यामुळे \"अच्छे दिन\" चा हा अर्थ मोदींना अभिप्रेत नसावा. सर्वसामान्यांनासुद्धा हा अर्थ अभिप्रेत नाहीच. लोकं त्यांच्यामागे उभी राहिलेली आहेत ते यु.पी.ए. २ च्या कारभाराला कंटाळल्यामुळे आणि त्याचबरोबर लोकांना काय हवे आहे ते ओळखून मोंदीनी त्यांना दाखवलेल्या विकासाच्या स्वप्नामुळे. सर्वसामान्यांनी मोदींच्या आश्वासनावर भरभरभरुन विश्वास ठेवला त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मोदींचा गुजरात-विकासाचा दावा आणि अशाच विकासाची देशभरात पुनरावृत्ती करण्याची त्यांनी दाखवलेली मनीषा. लोकांनी मोदी आणि त्यांचा गुजरात-विकासाचा दावा, ह्या दोन्हींवरही विश्वास ठेवलेला आहे. म्हणुच अच्छे दिन\" चा अर्थ देशाचा अनेक क्षेत्रातील विकास आणि पर्याय��ने होणारा सर्वसामान्यांचा विकास असाच अर्थ घ्यायला हरकत नसावी.\n\"अच्छे दिन\" साठी अनेक गोष्टी जरुरी आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गरज आहे ती म्हणजे भारतीय उपखंडात शांतता नांदणे. शपथविधीसाठी सार्क नेत्यांना बोलावुन त्यादिशेने पहिले पाउल तर न.मो. नी उचललेच आहे. त्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, भुतानसारख्या मित्र देशाची प्रधानमंत्री म्हणुन केलेली प्रथम यात्रा, या गोष्टी त्यांच्याकडुन याविषयी असणार्‍या अपेक्षा अधिक उंचावणार्‍या आहेत. अर्थातच, अजित डोवाल सारख्या माजी गुप्तहेरास, ज्यास न केवळ उत्तम रणनीती आखता येते पण ती प्रत्यकक्षात उतरवताही येते अश्या व्यक्तीस आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणुन नेमुण, मोदी क्षेत्रीय शांततेसाठी असे अधिकाधिक प्रयत्न होत राहतील याकडेच संकेत करतात. शांततेसाठी अत्याधुनीक शस्त्रांनी सुस़ज्ज अशी संरक्षण दले असणे अनिवार्य असतात. अर्थ खात्याचे आक्षेप आणि ते दुर करु शकणार्‍या किंवा प्रसंगी डावलु शकणार्‍या मजबूत पंतप्रधानांच्या अभावी संरक्षण दलांची बरीच हेळसांड झालेली आहे. ह्याचाच विचार करुन अरुण जेटली सारख्या सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेल्या व्यक्तीस अर्थ आणि संरक्षण खात्याची जवाबदारी देवुन ही हेळसांड थांबवण्याचे संकेत न.मो. देत आहेत. येणार्‍या काळात, जेटली ह्या दोन्ही खात्याची जटिलता आणि आवाका सांभाळु शकतील का, ह्याकडे न.मो. आणि त्यांच्या कार्यालयातील सहकार्यांना नक्कीच लक्ष द्यावे लागेल. आजच्या घडीस तरी संरक्षण दलांची परीस्थीती सुधारु शकेल अशी आशा न. मों. नी जागवलेली आहे. शस्त्रास्त्र उत्पादन क्षेत्रात १००% विदेशी गुंतवणूकीस परवानगी, दुसर्‍या देशांना शस्त्रास्त्र विक्रिस उत्तेजन यांसारखे स्वागतार्ह निर्णय मोदी सरकार घेते आहे. यात बरेच विदेशी चलन वाचवण्याच्या संधी सोबत ते कमवण्याची संधी सुध्धा आहे. शस्त्रास्त्र विक्रीचे आणखी फायदे म्हणजे यातुन शस्त्रास्त्र उत्पादनक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानचा विकास आणि रोजगार निर्मिती होवु शकेल. तसेच आपणास जागतीक राजकारणात आणखी मित्र जोडता येतील. परस्परावर अवलंबुन असणारी मैत्री तुलनेने अधिक टिकावु तर असतेच पण गरजेच्यावेळी उपयोगी पडणारी असते. भारतास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या स्थायी समितीत स्थान ह���े असेल तर अधिकाधिक मित्र जोडने फायद्याचेच आहे. सीमेवरच्या शांततेसोबतच अंतर्गत शांतताही तितकीच आवश्यक आहे. भारतासारख्या प्रचंड विवीधतता असणार्‍या देशात सर्वांना सोबत घेउन चालणारा, अनेक विषयांची गुंतागुत समजु शकणारा ग्रहमंत्री हवा. राजनाथ सिंह सारख्या मुरब्बी नेत्यास, ज्यांनी वेळपाहून योग्य ती लवचीकता दाखवलेली आहे, अशास ग्रहमंत्री करुन मोदींनी सुरुवातीलाच अर्धी बाजी मारलेली आहे. अर्थात नक्षलवादापासुन ते काश्मीर आणि उत्तरपुर्वेतील विभक्ततावादापर्यंत, धार्मिक उन्मादवादापासुन ते स्त्रियांवरचे अत्याचार यांसारखे देशांतर्गत आव्हांने अनेक आहेत. त्याला मोदी सरकार कसे तोंड देईल, ते येणार्‍या काळात कळेलच. एकुणच सुबत्ततेसाठी शांतता आणि शांततेसाठी मजबुत संरक्षण दले ही मोदी सरकारच्या \"अच्छे दिन\"ची दिशा असु शकेल/असावी.\n\"अच्छे दिन\" साठी पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या नाजुक अवस्थतेत असलेल्या अर्थव्यवस्थतेत आवश्यक त्या सुधारणा करुन ती पुन्हा सबळ करणे. देशाच्या अर्थव्यवस्थतेत ढोबळमानाने उत्पन्न तीन क्षेत्रातील मोजतात. १. शेती २. उत्पादन आणि ३. सेवा. प्रथम विचार करुयात शेती क्षेत्राचा. २०१३ च्या एकुण सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीक्षेत्राचा वाटा अंदाजे १७.४% इतकाच होता. ह्या क्षेत्रात, देशातील एकुण उपलब्ध असलेल्या श्रमशक्ती पैकी जवळ जवळ ६०% ह्या क्षेत्रावर अवलंबुन आहे. यातुन दोन गोष्ठि स्पष्ट होतात. पहिली म्हणजे शेतीक्षेत्रात उत्पादन वाढीस प्रचंड संधी आहे कारण ह्या क्षेत्रासाठी इतका मोठा कामगारवर्ग (श्रमशक्ती) आपणास विनासायास उपलब्ध आहे आणि ते साध्य झाल्यास देशाच्या सर्वात मोठ्या वंचीत वर्गापर्यंत विकासाची फ्ळे पोहोचवता येतील आणि त्यांना \"अच्छे दिन\" दिसतील. दुर्दैवाने आत्तापर्यंतचे देशाचे नेत्रुत्व याच्या अगदी उलट मत मांडत आले आहे. शेतीत उत्पादन वाढीस काहिच संधी नाही, तेंव्हा लोकांनी दुसर्या क्षेत्रात रोजगार शोधावा यापासुन ते शेतकर्यांच्या आत्महत्तेच्या दिलेल्या खोट्या कारणांपर्यंतची निर्लज्जपणे केलेली विधाने याचीच साक्ष देतात. अर्थात केवळ पाश्चीमात्यांच्या विकासाचे सुत्र जसेच्या तसे ह्या देशात लागु करण्याच्या मानसिकतेत अशा विधांनाची मुळे आहेत. पाश्चीमात्यांकडे इतके लोकसंख्याबळच ह्या क्षेत��रात नाही त्यामुळे त्यांचे विकासाचे सुत्र त्यांच्यासाठी योग्यच आहे. मोदी सरकारने हे ओळखुन त्याप्रमाणे विकासाचे भारतीय सुत्र निर्माण करणे आवश्यक आहे. सुदैवाने मोदींच्या भाषणात याचे उल्लेख वारंवार येत आहेत. शेतीक्षेत्रातील उत्पन्नवाढीसाठी उत्तम सिंचन व्यवस्था, कमी पाण्यात जास्त उत्पादन देणार्‍या व उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असणार्‍या बि-बियाण्यांचा विकास आणि त्यांची भेसळमुक्त उपलब्धतता, स्वस्त व उत्तमप्रतीची सेंद्रीय व रासायनीक खते, चांगली औषधे, मालाला उत्तम हमी भाव, स्वस्त कर्ज आणि विमा संरक्षण, विश्वसनीय आणि स्थानिक पातळीवरचा हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींची आवश्यता आहे. नदी जोड प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे मोंदीचे सुतोवाच म्हणुनच उत्साहवर्धक आहे. शेतीक्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक अशा इतर गोष्टींकडेही ते लक्ष देतील तर शेतकरर्‍यांच्या उत्पन्न वाढीसोबतच शेतीवर अवलंबुन असणार्‍या उद्योंगासाठीही ते वरदान ठरेल. एकुणच भारताच्या विकासासाठी स्थानीक गरजांनुरुप देशी सुत्र निर्माण करणे आणि त्याची आमंलबजावणी करणे, अशी दिशा मोदी सरकारची असावी. त्यातील आव्हांनाना ते कसे सामोरे जातात, हे पहाणे रोचक ठरेल.\nआता वळूयात उत्पादन क्षेत्राकडे. न.मो. बर्याच वेळेला चीनचे उदाहरण देत असतात. उत्पादन क्षेत्रात त्यांनी गुजरात मध्ये केलेले कामही सर्वक्ष्रुत आहे. तिथे त्यांनी चीन सारखेच उत्पादन क्षेत्रास उत्तेजन देण्याचे धोरण अवंलबवले होते. तेच आता बर्‍याच मोठ्याप्रमाणावर होणे अपेक्षीत आहे. जगातल्या बर्‍याच कंपन्या सध्या नवीन चीनच्या शोधत आहेत. त्याचा अचुक फायदा आपल्याला उचलता आला पाहिजे. अर्थात चीन सारखी पर्यावरणाची हानी न करता, हे करणे नक्कीच आव्हानात्मक असेल. ह्याच कडीत पुढे सार्क देशांशी होणारा व्यापार वाढवणे हे क्षेत्रीय शांतता आणि आपली अर्थव्यवस्था या दोन्हीसाठी फायदेशीर आहे. त्यादिशेने अधिक प्रयत्न होणे अपेक्षीत आहे. महागाई कमी करणे, कर रचनेत बदल करणे व कर आकारणी अधिक सोपी आणि सुटसुटीत बनवणे, त्यासाठीत आवश्यक ते नियम बदलवणे व त्यातुन कर संकलन वाढवणे आणि वित्तीय तुट कमी करणे ही आणि अशी बरीच आव्हाने न. मो. नां अर्थव्यवस्था सबळ करण्यासाठी पेलावी लागतील. वित्तीय तुट कमी करण्याविषयीची उपाय योजना करण्याचे विधा��� नुकतेच अरुण जेटलींनी दिले आहे. उत्पादन क्षेत्रास उत्तेजन देतानाच वीज निर्मितीत असणारी तुट त्यास घातक ठरु शकते. त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुवीधा उभारणे हे ही असेच जटील अव्हान आहे. ह्या क्षेत्रात त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामाचा अनुभव मोदींना निश्चीतच उपयोगी पडेल. नितीन गडकरींसारख्या रस्तेवाहतुक विषयातील अनुभव असणार्‍या व्यक्तीस वाहतूक मंत्री करुन मोदी यांनी या क्षेत्रातील मरगळ घालवण्याचे ठरवलेले दिसत आहे. ह्या सरकारची प्रती दिनी २५ कि.मी. चे राजमार्ग बनवण्याची महत्वाकांक्षा आहे, असे संकेत मिळत आहे. असे असेल तर उत्तम रस्त्यांमुळे वेगवान वाहतुक आणि रस्ते बांधणी व्यवसायाचा थेट फायदा होवुन वाहतुक, सिमेंट आणि स्टिल उद्योगात अधिक रोजगार निर्मिती असा दुहेरी फायदा होवु शकतो.\nभारताचे सेवाक्षेत्र जगात सर्वत्र नावाजले जाते. भारतासही ते सर्वात जास्त महत्वपुर्ण आहे. याचे साधे कारण म्हणजे देशातील एकुण उपलब्ध असलेल्या श्रमशक्तीपैकी केवळ १/३ श्रमशक्ती यात वापरली जाते परंतु सर्वात जास्त, म्हणजे एकुण उत्पन्नाच्या ६०% उत्पन्न देशासाठी ते निर्माण करतात आणि म्हणुनच देशातील सर्व सरकारांनी ह्या क्षेत्रास सुरुवाती पासुनच आवश्यक ते सर्व सहकार्य केलेले आहे. मोदी सरकारही याला अपवाद नसेल.\nएकुणच गेल्या एक महिन्यामध्ये मोदींनी अनेक चांगले संकेत दिले आहेत. सर्व सचीवांची बैठक घेवुन त्यांनी त्यांचे प्रशासन गतिमान करण्याकडे लक्ष दिले आहे, त्यामुळेच मनमोहन सरकार () प्रमाणे त्यांच्यावर लालफीतशाहीचे आरोप अजुनतरी कोणी करु धजणार नाही. त्यांच्यापुढे आव्हांनेही अनेक आहेत. ह्या अव्हांनाना त्यांनी हळुहळू भिडायला नुसती सुरुवात जरी केली तरी थेट विदेशी व स्वदेशी गुंतवणूक आपोआप वाढेल आणि देशात अधिक पैसा आणि त्यातुन सुबत्ता वाढण्यास, सर्वसामान्यांना दाखवलेले \"अच्छे दिन\" चे स्वप्न हळु हळु साकार होण्यास सुरुवात होइल.\nपण असे न होता \"बुरे दिन\" येतील काय मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. मग विचार करुयात, बुरे दिन\" कशामुळे येवू शकतील. अशा कोणत्या घटना घडल्या आहेत, म्हणुन असे विचार मनी यावेत मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात. मग विचार करुयात, बुरे दिन\" कशामुळे येवू शकतील. अशा कोणत्या घटना घडल्या आहेत, म्हणुन असे विचार मनी यावेत पु��्यात कथीतरीत्या हिंदुत्ववाद्यांनी केलेली मोहसीन शेखची हत्या यासारख्या घटना वाढत्याप्रमाणात घडल्यास त्याचा समाजीक एकात्मतेवर खुप घातक परीणाम होवु शकतो. अर्थात मोदींचा नावलौकीक उत्तम प्रशासक असा आहे. पुण्यातल्या घटणे सारख्या घटनांचे लोण ते पसरु देणार नाहीत असा विश्वास वाटतो. २००२ नंतरची त्यांची कारकीर्द तेच सुचवते. पण जर मोदींना मिळालेले पाशवी बहुमत त्यांच्या डोक्यात गेले तर पुण्यात कथीतरीत्या हिंदुत्ववाद्यांनी केलेली मोहसीन शेखची हत्या यासारख्या घटना वाढत्याप्रमाणात घडल्यास त्याचा समाजीक एकात्मतेवर खुप घातक परीणाम होवु शकतो. अर्थात मोदींचा नावलौकीक उत्तम प्रशासक असा आहे. पुण्यातल्या घटणे सारख्या घटनांचे लोण ते पसरु देणार नाहीत असा विश्वास वाटतो. २००२ नंतरची त्यांची कारकीर्द तेच सुचवते. पण जर मोदींना मिळालेले पाशवी बहुमत त्यांच्या डोक्यात गेले तर त्यातुन ते मनमानीपणे निरंकुश सत्ता चालवू लागले तर त्यातुन ते मनमानीपणे निरंकुश सत्ता चालवू लागले तर लोकसभेत तर असेही विरोधीपक्षांचे बळ तोळामासाच आहे. समान नागरी कायदा, राम जन्मभुमी, ३७० कलम यांसारख्या विवादीत विषयात सबुरीने, सर्वमान्य तोडगा न काढता आतातायीपणाने निर्णय घेतल्यास समाजमनावर त्याचे खुप खोल आणि बराच काळ टिकणारे घाव निर्माण होतील. विकासाचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा बाजुला पडुन तथाकथीत स्युडो-धर्मनिरपेक्षतावाद मुद्दा पुन्हा डोके वर काढेल. आजपर्यंत पिढी दर पिढी चालत आलेले, अल्पसंख्यकांना बहुसंख्यांची भीती घालण्याचे घाणेरडे राजकारण आणि अश्या राजकरणामुळे लोकांना ग्रुहित धरण्याचे, त्यांच्या मताची पर्वा न करता स्वत:च्या तुंबड्या भरायचे उद्योग पुन्हा सुरु होतील. ह्या गोष्टी भारतासाठी \"बुरे दिन\" आणायला कारक ठरु शकतात. हे एकुणच भारतीय लोकशाहीस हानीकारक ठरु शकते. मन असे घडण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य आहे असेच सांगत आहे. पण एडवर्ड अबेचे \"Power is always dangerous. Power attracts the worst and corrupts the best\" हे वाक्य आणि मोदींकडे असणारी सरकार आणि भा.ज.पा. मध्ये जवळ जवळ निरंकुश सत्ता, त्यातुन सोबतीला त्यांची अंबानी, अदानीं सारख्यांशी असणारी कथीत जवळीक आणि कथीतरीत्या मोदींच्या प्रचारासाठी त्यांनी केलेला खर्च, अशा सर्व गोष्टिंमुंळे शंकेची पाल मनात चुकचुकते. उद्योग आणि त्यातुन निर्माण झाल���ली औद्योगीक घराणी देशाच्या विकासासाठी आवश्यक आहेतच. उद्योग नफ्यासाठीच चालवला जातो. त्यातुन निर्माण होणारा रोजगार आणि संपत्तीचा उपयोग शेवटी देशालाच पर्यायाने सर्वसामान्यांनाच होत असतो. हे सगळे मान्य आहे पण...राजकारणी आणि औद्योगीक घराण्याच्या मैत्रीचे गेल्या अनेक वर्षातील घातक उद्योग अजुन विस्मरणात गेलेले नाहीत. असल्या मैत्रीच्या दुष्परीमाणस्वरुप झालेली देशाची अभुतपुर्व लुट भारतीयांनी नुकतीच पाहिलेली आहे. म्हणुन \"बुरे दिन\" ची शक्यता अगदी शुन्य आहे, असे छातीठोकपणे म्हणवत नाही.\nन. मों. ना मिळालेला कौल हा भारतीयांनी विकासासाठी दिलेला कौल आहे. इतके शक्तीशाली बहुमत, इंदीरांजी नंतर गेल्या ३० वर्षात कुणालाही मिळालेले नाही. मोदी उत्तम प्रशासक म्हणुन प्रसिद्ध आहेतच, पण त्यांच्यापुढे देशाला \"अच्छे दिन\" दाखवण्याची दूरदृष्टी असलेला लोकनेता म्हणुन इतिहासात नोंद करण्याची संधी आहे. ही संधी न.मो. आणि भा.ज.पा. ने जर वाया घालावली तर आज जे भारतीय मतदार मोदी आणि भा.ज.पा. यांच्या देशनिष्ठेविषयी कधीही शंका घेत नाहीत, त्यांचा विश्वास तर उडेलच पण आजचा युवक, जो विकासाच्या राजकारणाच्या आशेने अबकी बारचे नारे देत आहे, तो राजकारणापासुन दुरावेल. त्याचा मोहभंग होईल आणि भारताला विकासाची अशी संधी पुन्हा मिळायला, त्याला त्याचा ली कुआन यीव मिळायला किमान अजुन एक, दोन पिढ्या तरी नक्कीच वाट पहावी लागेल आणि तितक्याच पिढ्या 'भारत एक विकसनशील देश आहे', हेच वाक्य त्यांच्या पाठ्यपुस्तकात शिकत राहतील.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. सुरुवात, शेवट, मुद्देसूद परिच्छेद आणि संदर्भसूची देणे वगैरे पर्फेक्ट \nखूपच अभ्यासपूर्ण, संतुलित लेख\nखूपच अभ्यासपूर्ण, संतुलित लेख - अतिशय आवडला ....\nत्रयस्थ आणि संतुलित लेख.\nत्रयस्थ आणि संतुलित लेख. नेमक्या अपेक्षांवर बोट ठेवले आहे. आणि 'बुरे दिन' चे दाखवुन दिलेले धोकेदेखिल चिंतनीय.\nछान लेख, आवडला पटला. नुसते\nछान लेख, आवडला पटला. नुसते मुद्देच नाही तर भावनाही उतरल्यात.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. >>++\nधन्यवाद शशांक, गजानन, सडेतोड,\nधन्यवाद शशांक, गजानन, सडेतोड, अभिषेक आणि सावली.\nखुपच छान आणि संतुलीत लेख.\nखुपच छान आणि संतुलीत लेख. मैत्रेयी आणि सडेतोड यांना अनुमोदन.\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि\nआवडला लेख. विचारपूर्वक आणि बर्यापैकी बॅलन्स्ड लिहिलाय असे वाटले. >>++११\nरान्चो, हा लेख माझ्या आवडत्या\nरान्चो, हा लेख माझ्या आवडत्या दहात. (स्व-संपादित)\nधन्यवाद चिरमुरा. आपल्या प्रतिसादाला उशीरा उत्तर दिल्याबद्दल दिलगिर आहे.\nसरकार कोणाचही असो जनसहभाग\nसरकार कोणाचही असो जनसहभाग नसला तर यश मिळत नाही.जनसहभाग वाढावा यासाठी नुकतच सुरु झालेल संकेतस्थळ http://mygov.nic.in/index मी सदस्य झालोय आपणही व्हा. या संकेतस्थळा विषयी http://abdashabda.blogspot.in/2014/07/blog-post_30.html हा ब्लॉग वाचनीय आहे.\nमाझ्या लेखात वरती 'शस्त्रास्त्र उत्पादन क्षेत्रात १००% विदेशी गुंतवणूकीस परवानगी' असे आले आहे. जे आता चुकीचे आहे. या बाबत अधिक स्पष्टीकरण खालील प्रमाणे :-\nसरकारचा शपथविधी झाल्याबरोबर व्यापार मंत्री निर्मला सीताराम यांनी आपले सरकार असे १०० टक्के गुंतवणुकीची अनुमती देईल असे जाहीर केले होते. परंतु या निर्णयाला संघ परिवाराने पहिला खोडा घातला. नंतर गृह मंत्रालयाने हरकत घेतली. मग अर्थतज्ज्ञांत चर्चा झाली. शेवटी मंत्रिमंडळाने १०० टक्क्यांच्या ऐवजी ४९ टक्क्यालाच मान्यता दिली.\nऑन रेकॉर्ड योग्य माहिती असावी म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच.\nरांचो.....अतिशय अभ्यासू आणि मनःपूर्वक लिहिलेल्या लेखाला प्रथम क्रमांक मिळाल्याची वार्ता वाचली. श्री.संजय आवटे यानी तुमच्या लेखावर केलेले उचित भाष्यच तुमच्या या विषयाच्या अभ्यासाविषयी सारे सांगून जात आहे. मला लेखातील सर्वात आवडलेली तुमची भावना म्हणजे....\"..न. मों. ना मिळालेला कौल हा भारतीयांनी विकासासाठी दिलेला कौल आहे....\" ~ ही मतदाराने मनी ठेवलेली अपेक्षा होय....ती पुरी करण्याचे कार्य श्री.मोदी पक्षीयपातळीबाहेर जाऊन करतील अशी आशा या निकालाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा व्यक्त करतो.\nलेखनक्षेत्रात आपल्या यशाची कमान अशीच झळाळो.\nअनेकानेक धन्यवाद आशिका, विशाल\nअनेकानेक धन्यवाद आशिका, विशाल कुलकर्णी, अशोकमामा, शोभनाताई आणि kamini8.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3184", "date_download": "2018-12-12T01:11:15Z", "digest": "sha1:ORPZGF56BJUENFZAZUSHZ2P74Q7C247C", "length": 3199, "nlines": 65, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वधूवर सूचक मंडळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वधूवर सूचक मंडळ\nमायबोलीवर वधूवर सूचक मंडळ (matrimony) कुठे आहे\nउजव्या बाजूस छोट्या जाहिराती असे लिहीलेली लिंक आहे त्यावर क्लिक केले असता तुम्हाला हवे असलेल्या जाहिराती, विवाह विषयक विभागात बघता येतील.\nRead more about मायबोलीवर वधूवर सूचक मंडळ (matrimony) कुठे आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5360124326653762816&title=One%20Minute%20Biography%20-%20Part%201%20&%202&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-12-12T00:37:26Z", "digest": "sha1:7UE5I6WUDMKT5PHQTXC4MDA4NJ3AE4E3", "length": 7239, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वन मिनिट बायोग्राफी - भाग १ व २", "raw_content": "\nवन मिनिट बायोग्राफी - भाग १ व २\nथोरामोठ्यांच्या चरित्रांची आणि आत्मचरित्रांची पुस्तके बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणार्धात प्राप्त होऊ शकते; मात्र, त्या माहितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीचा नेमका आणि अचूक संदर्भ प्राप्त व्हावा, या उद्देशाने डॉ. कैलास कमोद यांनी लिहिलेले ‘वन मिनिट बायोग्राफी’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे.\nपहिल्या भागामध्ये देशाचे आतापर्यंत होऊन गेलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील नेते, समाजसुधारक, संपादक, साहित्यिक यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या भागामध्ये भारतरत्न, नोबेलविजेते भारतीय, लष्करी अधिकारी, वैज्ञानिक, गिर्यारोहक, उद्योगपती, चित्रकार, कलावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आणि कुस्तीगीरांचा समावेश आहे. लहान मुलांना भेट देण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.\nप्रकाशक : वैशाली प्रकाशन\nकिंमत : ३५० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगं��ा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nगुडबाय डायबेटीस अभियंता दाम्पत्याच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन श्री गुरुलीलामृत श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत सम्राट अशोक चरित्र\nकीर्तनसंध्येतून उलगडणार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास\nमूकबधिरांच्या संवादासाठी तंत्रज्ञान ठरतेय दुवा\n‘समाज म्हणून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे’\nदिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’\nजनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास\nदापोलीच्या राकेश बैकरची प्रेरणादायी झेप\nफोटोग्राफीच्या हौशीतून जपले सामाजिक भान\nखुशी रावराणेने जिंकली ‘दम-दमा-दम’ची पहिली फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-12T01:27:45Z", "digest": "sha1:7LMPORC6NEYN5RKL7GPWKVXJOTZ557PL", "length": 9335, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तीनच बटन दाबून मतदाराने काढला पळ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतीनच बटन दाबून मतदाराने काढला पळ\nनिवडणूक यंत्रणेची धावपळ : सांगली पालिका मतदानावेळी घडला प्रकार\nसरकारी व्यवस्थेचा निषेध म्हणून महाभागाने केले कृत्य\nसांगली – सरकारी काम सहा महिने थांब असा खाक्‍या असतो. ताटकळणे काय असते याचा अनुभव सरकारी यंत्रणेलाही यावा यासाठी येथील खामकर नामक मतदाराने निवडणूक यंत्रणेला चांगलाच धडा शिकवला. या पठ्ठयाने सकाळी दहा वाजता येथील प्रभाग क्रमांक चारच्या आयडियल इंग्लिश स्कूल शाळेतील मतदान केंद्रात जाऊन तीनच उमेदवारांना मतदान केले आणि केंद्रातून पळ काढला. त्यामुळे सुमारे अर्धा तास यंत्र मध्येच थांबले.\nशेवटी त्याला पोलिसांनी घरी जाऊन शोधून आणले आणि मतदान करण्यास सक्तीने भाग पाडले. सरकारी व्यवस्थेचा निषेध म्हणून या महाभागाने हे कृत्य केले. मात्र त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि यंत्रणेची मोठी पळापळ झाली.\nयाबाबतची अधिक माहिती अशी, या मतदाराने केंद्रात जाऊन तीन उमेदवारांना मतदान केले. मात्र पुढचे मतदान न करताच तो पळाला. चार गटात चार वेळा बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पुर्ण होत नाही. त्यामुळे यंत्र बंद न पडता तसेच सुरु राहिले. आता चौथे मतदान करायचे कोणी हा प्रश्‍न सर्वांना पडला. मतदार यादीतून त्याचा पत्ता शोधून पोलीस त्याच्या घरी गेले. ��्यावेळी हे महाशय दात घासत बसले होते. पोलीस घरी आल्यावर त्यांनी मला स्वच्छतागृहात जायचे आहे, असे सांगितले.\nशेवटी स्वच्छतागृहाच्या दारात पोलीस पाळत ठेवून बसले. तो बाहेर आल्यावर तुला काय सांगायचे ते निवडणूक अधिकाऱ्यांना सांग असे सांगत कसेबसे त्याला मतदान केंद्रावर आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर भली मोठी रांग लागली होती.\nहे महाशय पोलीस गराड्यात हलत डुलते आले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तुम्ही सरकारी काम करताना किती लोकांना ताटकळत ठेवता याचा जाणिव आता तुम्हाला झाली का असा सवाल केला. मतदारांनी त्याला गयावया करून मतदान करण्यास भाग पाडले. त्याने मतदान केले आणि मग पुढे मतदान प्रक्रिया पुढे सुरु झाली. दरम्यानच्या काळात पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या मतदान यंत्राच्या जुळणीलाही कर्मचारी लागले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधनगर समाजाला तातडीने “एसटी’चा दाखला द्या\nNext articleसोने आयातीत वाढ\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-१)\nनिवडणूक निकालाच्या दोन्ही दगडांवर पाय ठेवताना (भाग-२)\nकुणा मस्तकी हात अन कुणाला मिळेल गचांडी\nआरक्षण लागू झाले, तरच महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल\nसांगलीमध्ये वर्गातच विद्यार्थिनीचा खून\nभाजप निष्ठावंतांचा पिंपरीत “एल्गार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/air-conditioners/lg-2-ton-split-ac-lsa24armh-price-p7q45F.html", "date_download": "2018-12-12T00:55:00Z", "digest": "sha1:2QCV2JVMK63QJ5O4O5YV6ALRACNHF22M", "length": 12046, "nlines": 294, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः\nवरील टेबल मध्ये लग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः किंमत ## आहे.\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः नवीनतम किंमत Jul 13, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः दर नियमितपणे बदलते. कृपया लग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः वैशिष्ट्य\nअसा तुपे Split AC\nअसा कॅपॅसिटी 2 Ton\nस्टार रेटिंग 3 Star\n( 148 पुनरावलोकने )\n( 54 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 328 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 410 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 6041 पुनरावलोकने )\n( 133 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\nलग 2 टन स्प्लिट असा लस२४रमः\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376823710.44/wet/CC-MAIN-20181212000955-20181212022455-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}